AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन फळांपासून बनते त्रिफळा चूर्ण, जाणून घ्या नियमित सेवनाचे फायदे

आवळा, बेहडा आणि हिरडा या तीन फळांपासून जे चूर्ण तयार होते, त्याला त्रिफळा चूर्ण असे म्हणतात. ज्यांना पोटाशी संबंधित काही विकार आहेत असे लोक त्रिफळा चूर्णाचे सेवन करतात. मात्र वास्तवात त्रिफळा चूर्ण हे पोटासह इतर समस्यांवर देखील रामबाण इलाज आहे. आज आपण त्रिफळा चूर्णाचे फायदे जाणून घेणार आहोत.

| Edited By: | Updated on: Jan 26, 2022 | 6:15 AM
Share
पोटाच्या समस्यांसाठी त्रिफळा वरदान मानले जाते. हे नैसर्गिकरित्या पोट साफ करते आणि डिटॉक्सिफाय करते. याचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठता, गॅस, मळमळ, उलट्या आणि आंबट ढेकर यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

पोटाच्या समस्यांसाठी त्रिफळा वरदान मानले जाते. हे नैसर्गिकरित्या पोट साफ करते आणि डिटॉक्सिफाय करते. याचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठता, गॅस, मळमळ, उलट्या आणि आंबट ढेकर यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

1 / 5
जोराने घोरल्यामुळे तुमच्या  घरचे वैतागले आहेत? करू नका दुर्लक्ष अन्यथा होऊ शकतो डायबिटीज!!

जोराने घोरल्यामुळे तुमच्या घरचे वैतागले आहेत? करू नका दुर्लक्ष अन्यथा होऊ शकतो डायबिटीज!!

2 / 5
रक्त शुद्ध करण्यासाठी सुद्धा अनेक जण त्रिफळा चूर्णचे सेवन करतात. त्रिफळा चूर्ण नियमित घेतल्यास त्वचेचे आजार होत नाहीत. तसेच पचनशक्ती देखील वाढते. वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते, त्यामुळे व्यक्ती दीर्घकाळ तरुण दिसते.

रक्त शुद्ध करण्यासाठी सुद्धा अनेक जण त्रिफळा चूर्णचे सेवन करतात. त्रिफळा चूर्ण नियमित घेतल्यास त्वचेचे आजार होत नाहीत. तसेच पचनशक्ती देखील वाढते. वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते, त्यामुळे व्यक्ती दीर्घकाळ तरुण दिसते.

3 / 5
ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठीही त्रिफळा खूप फायदेशीर आहे. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर संसर्गाशी लढण्यास सक्षम बनते. श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी त्रिफळा चूर्ण खूप फायदेशीर आहे.

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठीही त्रिफळा खूप फायदेशीर आहे. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर संसर्गाशी लढण्यास सक्षम बनते. श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी त्रिफळा चूर्ण खूप फायदेशीर आहे.

4 / 5
त्रिफळा चूर्ण हे सुजेवर देखील उत्तम उपाय आहे. तसेच ज्या लोकांना संधिवाताचा त्रास आहे. अशा लोकांनी नियमित त्रिफळा चूर्ण खाल्ल्यास त्यांना आराम मिळतो. टीप वरील माहिती ही केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. कोणतेही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

त्रिफळा चूर्ण हे सुजेवर देखील उत्तम उपाय आहे. तसेच ज्या लोकांना संधिवाताचा त्रास आहे. अशा लोकांनी नियमित त्रिफळा चूर्ण खाल्ल्यास त्यांना आराम मिळतो. टीप वरील माहिती ही केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. कोणतेही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

5 / 5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.