AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन फळांपासून बनते त्रिफळा चूर्ण, जाणून घ्या नियमित सेवनाचे फायदे

आवळा, बेहडा आणि हिरडा या तीन फळांपासून जे चूर्ण तयार होते, त्याला त्रिफळा चूर्ण असे म्हणतात. ज्यांना पोटाशी संबंधित काही विकार आहेत असे लोक त्रिफळा चूर्णाचे सेवन करतात. मात्र वास्तवात त्रिफळा चूर्ण हे पोटासह इतर समस्यांवर देखील रामबाण इलाज आहे. आज आपण त्रिफळा चूर्णाचे फायदे जाणून घेणार आहोत.

| Edited By: | Updated on: Jan 26, 2022 | 6:15 AM
Share
पोटाच्या समस्यांसाठी त्रिफळा वरदान मानले जाते. हे नैसर्गिकरित्या पोट साफ करते आणि डिटॉक्सिफाय करते. याचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठता, गॅस, मळमळ, उलट्या आणि आंबट ढेकर यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

पोटाच्या समस्यांसाठी त्रिफळा वरदान मानले जाते. हे नैसर्गिकरित्या पोट साफ करते आणि डिटॉक्सिफाय करते. याचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठता, गॅस, मळमळ, उलट्या आणि आंबट ढेकर यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

1 / 5
जोराने घोरल्यामुळे तुमच्या  घरचे वैतागले आहेत? करू नका दुर्लक्ष अन्यथा होऊ शकतो डायबिटीज!!

जोराने घोरल्यामुळे तुमच्या घरचे वैतागले आहेत? करू नका दुर्लक्ष अन्यथा होऊ शकतो डायबिटीज!!

2 / 5
रक्त शुद्ध करण्यासाठी सुद्धा अनेक जण त्रिफळा चूर्णचे सेवन करतात. त्रिफळा चूर्ण नियमित घेतल्यास त्वचेचे आजार होत नाहीत. तसेच पचनशक्ती देखील वाढते. वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते, त्यामुळे व्यक्ती दीर्घकाळ तरुण दिसते.

रक्त शुद्ध करण्यासाठी सुद्धा अनेक जण त्रिफळा चूर्णचे सेवन करतात. त्रिफळा चूर्ण नियमित घेतल्यास त्वचेचे आजार होत नाहीत. तसेच पचनशक्ती देखील वाढते. वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते, त्यामुळे व्यक्ती दीर्घकाळ तरुण दिसते.

3 / 5
ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठीही त्रिफळा खूप फायदेशीर आहे. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर संसर्गाशी लढण्यास सक्षम बनते. श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी त्रिफळा चूर्ण खूप फायदेशीर आहे.

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठीही त्रिफळा खूप फायदेशीर आहे. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर संसर्गाशी लढण्यास सक्षम बनते. श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी त्रिफळा चूर्ण खूप फायदेशीर आहे.

4 / 5
त्रिफळा चूर्ण हे सुजेवर देखील उत्तम उपाय आहे. तसेच ज्या लोकांना संधिवाताचा त्रास आहे. अशा लोकांनी नियमित त्रिफळा चूर्ण खाल्ल्यास त्यांना आराम मिळतो. टीप वरील माहिती ही केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. कोणतेही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

त्रिफळा चूर्ण हे सुजेवर देखील उत्तम उपाय आहे. तसेच ज्या लोकांना संधिवाताचा त्रास आहे. अशा लोकांनी नियमित त्रिफळा चूर्ण खाल्ल्यास त्यांना आराम मिळतो. टीप वरील माहिती ही केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. कोणतेही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली