AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rava Kheer Recipe : तांदळाच्या खीरऐवजी ट्राय करा ‘राव्याची खीर’

जवळपास आपण सर्वडण खीर तांदळापासून बनवतो. पण रवा खीरही खूप चवदार होते.

| Updated on: May 05, 2021 | 2:17 PM
Share
जवळपास आपण सर्वडण खीर तांदळापासून बनवतो. पण रवा खीरही खूप चवदार होते. चला, रवा खीर तयार करण्याची रेसिपी बघूयात.

जवळपास आपण सर्वडण खीर तांदळापासून बनवतो. पण रवा खीरही खूप चवदार होते. चला, रवा खीर तयार करण्याची रेसिपी बघूयात.

1 / 5
रवा खीर तयार करण्यासाठी दूध, साखर, रवा, केशर, वेलची पावडर आणि किसमिस आवश्यक आहे.

रवा खीर तयार करण्यासाठी दूध, साखर, रवा, केशर, वेलची पावडर आणि किसमिस आवश्यक आहे.

2 / 5
ही खीर तुम्ही 30 ते 35 मिनिटांत तयार करू शकता. यासाठी, आपल्याला प्रथम पॅनमध्ये रवा हलका भाजावा लागेल.

ही खीर तुम्ही 30 ते 35 मिनिटांत तयार करू शकता. यासाठी, आपल्याला प्रथम पॅनमध्ये रवा हलका भाजावा लागेल.

3 / 5
यानंतर त्यात दूध घालून उकळवा. नंतर साखर, केशर, वेलची पूड आणि किसमिस घालून मिक्स करा.

यानंतर त्यात दूध घालून उकळवा. नंतर साखर, केशर, वेलची पूड आणि किसमिस घालून मिक्स करा.

4 / 5
खीरमध्ये सर्व गोष्टी घालल्यानंतर 5 मिनिटे शिजवा. अशा प्रकारे रवा खीर तयार आहे.

खीरमध्ये सर्व गोष्टी घालल्यानंतर 5 मिनिटे शिजवा. अशा प्रकारे रवा खीर तयार आहे.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.