AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुळ्या बहिणींच्या दहावीच्या निकालाची सर्वत्र चर्चा; रिझल्ट पाहून तुम्हीही चक्रावून जाल

बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 96.14 टक्के इतकी आहे. सध्या जुळ्या बहिणींच्या दहावीच्या निकालाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. जुळ्या बहिणींचा निकाल पाहून तुम्हीही चक्रावून जाल...

| Updated on: May 16, 2025 | 3:19 PM
Share
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज 13 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज 13 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला.

1 / 5
बीड येथे राहत असलेल्या जुळ्या बहिणींना दहावीच्या निकालात सेम टू सेम गुण मिळाले आहे. त्यामुळे जुळ्या बहिणी, जुळे गुण अशी चर्चा सध्या राज्यात सुरु आहे.

बीड येथे राहत असलेल्या जुळ्या बहिणींना दहावीच्या निकालात सेम टू सेम गुण मिळाले आहे. त्यामुळे जुळ्या बहिणी, जुळे गुण अशी चर्चा सध्या राज्यात सुरु आहे.

2 / 5
आष्टी शहरातील अनुष्का व तनुष्का धिरज देशपांडे या जुळ्या बहिणींना सारखे गुण मिळाले आहे. ज्यामुळे त्यांचं कौतुक देखील होत आहे.

आष्टी शहरातील अनुष्का व तनुष्का धिरज देशपांडे या जुळ्या बहिणींना सारखे गुण मिळाले आहे. ज्यामुळे त्यांचं कौतुक देखील होत आहे.

3 / 5
आष्टी शहरातील दत्त मंदिर परिसरातील अनुष्का आणि तनुष्का या जुळ्या बहिणींना एकसारखेच मार्क मिळाले आहेत.

आष्टी शहरातील दत्त मंदिर परिसरातील अनुष्का आणि तनुष्का या जुळ्या बहिणींना एकसारखेच मार्क मिळाले आहेत.

4 / 5
दोघींनाही 96 टक्के गुण मिळाल्याने या जुळ्या बहिणींची आणि मार्कांची खूपच चर्चा होत आहे. परिसरात जुळ्या बहिणींना जुळे गुण मिळाले अशी चर्चा होत आहे.

दोघींनाही 96 टक्के गुण मिळाल्याने या जुळ्या बहिणींची आणि मार्कांची खूपच चर्चा होत आहे. परिसरात जुळ्या बहिणींना जुळे गुण मिळाले अशी चर्चा होत आहे.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.