AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदा, कलिंगड किती रुपयांनी स्वस्त? आवक वाढल्याने दर कोसळले, अमेरिका–इस्रायल–इराण युद्धाचा मोठा फटका

इरण, इस्त्रायल आणि अमेरिका युद्धाच्या तणावाचे पडसाद आता थेट शेतकऱ्यांवर उमटताना दिसत आहेत. अमेरिका इराण संघर्षामुळे निर्यात मार्गांवर परिणाम झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतमाल देशांतर्गत बाजारात येत असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कल्याण मधील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भाज्या, फळे आणि इतर शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दर कोसळले असून शेतकरी आणि व्यापारी दोघेही चिंतेत आहेत.

| Updated on: Mar 11, 2026 | 1:13 PM
Share
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता कृषी क्षेत्रावरही दिसू लागला आहे. इरण, इस्त्रायल आणि अमेरिका युद्धाचा  या तणावामुळे आंतरराष्ट्रीय निर्यातीवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. निर्यात मार्गांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचा माल परदेशात न जाता देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे.

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता कृषी क्षेत्रावरही दिसू लागला आहे. इरण, इस्त्रायल आणि अमेरिका युद्धाचा या तणावामुळे आंतरराष्ट्रीय निर्यातीवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. निर्यात मार्गांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचा माल परदेशात न जाता देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे.

1 / 6
याचा थेट परिणाम कल्याण मधील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दिसून येत आहे. बाजार समितीत भाज्या, फळे, फुले, कांदे आणि बटाट्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मात्र आवक वाढल्याने दर कोसळले असून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही.

याचा थेट परिणाम कल्याण मधील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दिसून येत आहे. बाजार समितीत भाज्या, फळे, फुले, कांदे आणि बटाट्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मात्र आवक वाढल्याने दर कोसळले असून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही.

2 / 6
कालपर्यंत सुमारे 20 रुपयांना विकला जाणारा कांदा आता 10 ते 12 रुपयांवर आला आहे. तर 40 रुपयांना विकले जाणारे कलिंगड 12 रुपयांपर्यंत घसरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

कालपर्यंत सुमारे 20 रुपयांना विकला जाणारा कांदा आता 10 ते 12 रुपयांवर आला आहे. तर 40 रुपयांना विकले जाणारे कलिंगड 12 रुपयांपर्यंत घसरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

3 / 6
दुसरीकडे बाजारात मालाचा साठा वाढल्याने ग्राहक कमी पडत आहेत. त्यामुळे काही व्यापाऱ्यांचा माल विकला न गेल्याने दुसऱ्या दिवशी तो सडण्याची वेळ येत आहे. परिणामी पालेभाज्या, फळे आणि फुलांचा मोठा साठा बाजार समितीतच पडून राहत असल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

दुसरीकडे बाजारात मालाचा साठा वाढल्याने ग्राहक कमी पडत आहेत. त्यामुळे काही व्यापाऱ्यांचा माल विकला न गेल्याने दुसऱ्या दिवशी तो सडण्याची वेळ येत आहे. परिणामी पालेभाज्या, फळे आणि फुलांचा मोठा साठा बाजार समितीतच पडून राहत असल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

4 / 6
 कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडगे यांनी सांगितले की, निर्यात बंद झाल्यामुळे बाजारात शेतमालाची आवक वाढली असून ग्राहक कमी असल्याने मोठ्या प्रमाणात माल सडत आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघेही अडचणीत आले आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडगे यांनी सांगितले की, निर्यात बंद झाल्यामुळे बाजारात शेतमालाची आवक वाढली असून ग्राहक कमी असल्याने मोठ्या प्रमाणात माल सडत आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघेही अडचणीत आले आहेत.

5 / 6
दरम्यान, बाजारात मोठ्या प्रमाणात माल येत असला तरी विक्री होत नसल्याने व्यापाऱ्यांसमोरही मोठे संकट उभे राहिले आहे. त्यातच हॉटेल व्यवसायात कमर्शियल गॅसचा तुटवडा असल्याने हॉटेलमध्ये होणारी भाजीपाला विक्रीही कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिस्थिती अशीच राहिली तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, बाजारात मोठ्या प्रमाणात माल येत असला तरी विक्री होत नसल्याने व्यापाऱ्यांसमोरही मोठे संकट उभे राहिले आहे. त्यातच हॉटेल व्यवसायात कमर्शियल गॅसचा तुटवडा असल्याने हॉटेलमध्ये होणारी भाजीपाला विक्रीही कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिस्थिती अशीच राहिली तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

6 / 6
Follow Us
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट