वसईत पूरस्थिती, अनेक नागरिक अडकले, रेस्क्यू ऑपरेशनचा थरार
मुंबईत मुसळधार पावसामुळे वसईतील अनेक भाग जलमय झाले आहेत. कामन चिंचोटी परिसरातील आशा नगर, कुताडीपाडा आणि साईनगरमध्ये १०० पेक्षा जास्त रहिवासी पूरग्रस्त झाले आहेत. प्रशासनाने त्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे आणि अन्न, पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मिठागर वसाहतीतही बचावकार्य सुरू आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
थंडीत रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 5 फायदे काय ?
थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?
पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?
10 किंवा 12 नव्हे तर इतक्या वर्षांनी लहान मॉडेलसोबत लिव्ह-इनमध्ये राहतोय अर्जुन रामपाल
