वसईत पूरस्थिती, अनेक नागरिक अडकले, रेस्क्यू ऑपरेशनचा थरार
मुंबईत मुसळधार पावसामुळे वसईतील अनेक भाग जलमय झाले आहेत. कामन चिंचोटी परिसरातील आशा नगर, कुताडीपाडा आणि साईनगरमध्ये १०० पेक्षा जास्त रहिवासी पूरग्रस्त झाले आहेत. प्रशासनाने त्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे आणि अन्न, पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मिठागर वसाहतीतही बचावकार्य सुरू आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
बॉडी Detox करायची आहे तर स्वयंपाकघरातील हे जिन्नस येतील काम
Heart Attack येण्याआधी शरीर देते हे 10 महत्वाचे संकेत
जांभळ्या साडीत वैदेही परशुरामीचा मराठमोळा साज, सौंदर्य पाहून चाहते घायाळ
एक असा देश जिथे नवरा भाड्याने मिळतो आणि स्त्रिया तासांप्रमाणे पैसे देतात....
मान्सूनमध्ये आपल्या त्वचेची काळजी अशी घ्या..
कोणत्या भाजीत आहे सर्वाधिक प्रोटीन ?
