वसईत पूरस्थिती, अनेक नागरिक अडकले, रेस्क्यू ऑपरेशनचा थरार
मुंबईत मुसळधार पावसामुळे वसईतील अनेक भाग जलमय झाले आहेत. कामन चिंचोटी परिसरातील आशा नगर, कुताडीपाडा आणि साईनगरमध्ये १०० पेक्षा जास्त रहिवासी पूरग्रस्त झाले आहेत. प्रशासनाने त्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे आणि अन्न, पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मिठागर वसाहतीतही बचावकार्य सुरू आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
मनापासून सॉरी..; ईशा केसकरने का मागितली चाहत्यांची माफी?
दुसरं बाळ होण्याआधीच भारती सिंहकडून तिसऱ्या बाळाचं प्लॅनिंग? मुलगा झाला तर..
जिओचा सर्वात स्वस्त प्लान, डेटा कॉलिंगसह मिळेल बरेच काही
हिवाळ्यात कोणते ड्राय फ्रूट खाणे हृदयासाठी चांगले असते?
पन्नाशीत सुष्मिता सेनच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
