वसईत पूरस्थिती, अनेक नागरिक अडकले, रेस्क्यू ऑपरेशनचा थरार
मुंबईत मुसळधार पावसामुळे वसईतील अनेक भाग जलमय झाले आहेत. कामन चिंचोटी परिसरातील आशा नगर, कुताडीपाडा आणि साईनगरमध्ये १०० पेक्षा जास्त रहिवासी पूरग्रस्त झाले आहेत. प्रशासनाने त्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे आणि अन्न, पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मिठागर वसाहतीतही बचावकार्य सुरू आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
जेवणानंतर ही 7 कामे करु नका, पश्चाताप होईल
या फळांचा शेक चुकूनही बनवू नका!
ना कसलाही मेकअप, ना कधीच हॉट लूक, या अभिनेत्रीचं सौंदर्य म्हणजे..
ही तर दुसरी जया बच्चन..; भडकलेल्या काजोलला पाहून नेटकऱ्यांची टीका
मराठमोळं सौंदर्य, ही अभिनेत्री सौंदर्यामध्ये गिरीजा ओकला टाकते मागे
शरीरातील व्हिटामिन्स B-12 ची कमतरता कशी पूर्ण करणार ?
