AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वसईत पूरस्थिती, अनेक नागरिक अडकले, रेस्क्यू ऑपरेशनचा थरार

मुंबईत मुसळधार पावसामुळे वसईतील अनेक भाग जलमय झाले आहेत. कामन चिंचोटी परिसरातील आशा नगर, कुताडीपाडा आणि साईनगरमध्ये १०० पेक्षा जास्त रहिवासी पूरग्रस्त झाले आहेत. प्रशासनाने त्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे आणि अन्न, पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मिठागर वसाहतीतही बचावकार्य सुरू आहे.

| Updated on: Aug 19, 2025 | 3:33 PM
Share
सध्या मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वत्र जलमय स्थिती पाहायला मिळत आहे. वसईतही सध्या जोरदार पाऊस सुरु असून अनेक नागरी वस्तीत पाणी शिरले आहे.

सध्या मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वत्र जलमय स्थिती पाहायला मिळत आहे. वसईतही सध्या जोरदार पाऊस सुरु असून अनेक नागरी वस्तीत पाणी शिरले आहे.

1 / 6
वसईतील कामन चिंचोटी परिसरातील आशा नगर, कुताडीपाडा आणि साईनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या तीन वसाहतींमधील सुमारे १०० हून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

वसईतील कामन चिंचोटी परिसरातील आशा नगर, कुताडीपाडा आणि साईनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या तीन वसाहतींमधील सुमारे १०० हून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

2 / 6
हे पाणी घरात शिरल्यामुळे लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. या १०० रहिवाशांना जवळच्या अंगणवाडी आणि जॉन स्कूलमध्ये तात्पुरत्या निवासासाठी हलवण्यात आले आहे.

हे पाणी घरात शिरल्यामुळे लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. या १०० रहिवाशांना जवळच्या अंगणवाडी आणि जॉन स्कूलमध्ये तात्पुरत्या निवासासाठी हलवण्यात आले आहे.

3 / 6
प्रशासनाने या नागरिकांसाठी जेवणाची आणि इतर आवश्यक सोयीसुविधांची व्यवस्था केली आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे. यामुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे

प्रशासनाने या नागरिकांसाठी जेवणाची आणि इतर आवश्यक सोयीसुविधांची व्यवस्था केली आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे. यामुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे

4 / 6
याचबरोबर वसईतील मिठागर वसाहतीतही अनेक रहिवासी पुराच्या पाण्यात अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने बोटींची व्यवस्था केली आहे. सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

याचबरोबर वसईतील मिठागर वसाहतीतही अनेक रहिवासी पुराच्या पाण्यात अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने बोटींची व्यवस्था केली आहे. सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

5 / 6
वसईतील पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक नागरिक आणि बचाव पथके एकत्रितपणे काम करत आहेत, अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे.

वसईतील पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक नागरिक आणि बचाव पथके एकत्रितपणे काम करत आहेत, अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे.

6 / 6
Follow Us
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.