वसईत पूरस्थिती, अनेक नागरिक अडकले, रेस्क्यू ऑपरेशनचा थरार
मुंबईत मुसळधार पावसामुळे वसईतील अनेक भाग जलमय झाले आहेत. कामन चिंचोटी परिसरातील आशा नगर, कुताडीपाडा आणि साईनगरमध्ये १०० पेक्षा जास्त रहिवासी पूरग्रस्त झाले आहेत. प्रशासनाने त्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे आणि अन्न, पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मिठागर वसाहतीतही बचावकार्य सुरू आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
फोनमधून डिलीट झालेले फोटो असे परत मिळावा ?
पती किंवा बॉयफ्रेंड नव्हे, महिलांना कोणासोबत येते गाढ झोप पाहा
विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त 5 मोबाईल Apps पाहा
सर्वात अशिक्षित असे 10 देश कोणते? भारताच्या शेजारील देशाचाही समावेश
ऑलराउंडर शिवम दुबेचा धमाका, अर्धशतकी खेळीसह विक्रमी कामगिरी
टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, सूर्या कितव्या स्थानी?
