वसईत पूरस्थिती, अनेक नागरिक अडकले, रेस्क्यू ऑपरेशनचा थरार
मुंबईत मुसळधार पावसामुळे वसईतील अनेक भाग जलमय झाले आहेत. कामन चिंचोटी परिसरातील आशा नगर, कुताडीपाडा आणि साईनगरमध्ये १०० पेक्षा जास्त रहिवासी पूरग्रस्त झाले आहेत. प्रशासनाने त्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे आणि अन्न, पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मिठागर वसाहतीतही बचावकार्य सुरू आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
आंब्यासोबत हे पदार्थ खाऊ नका, अन्यथा महागात पडेल...
कंपाळी चंद्रकोर अन् नकात नथ, या अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावलं वेड
उन्हाळ्यात कोणते फळ खाणे शरीरासाठी चांगले असते?
डिप्रेशनपासून वाचायचं असेल तर या 5 सवयींपासून दूर रहा
रोज एक अंजीर खाल्ल्याने शरीरात घडतील हे महत्वाचे बदल....
IPL : आयपीएल स्पर्धेत 100 सामने जिंकणारे संघ, नंबर 1 कोण?
