वसईत पूरस्थिती, अनेक नागरिक अडकले, रेस्क्यू ऑपरेशनचा थरार
मुंबईत मुसळधार पावसामुळे वसईतील अनेक भाग जलमय झाले आहेत. कामन चिंचोटी परिसरातील आशा नगर, कुताडीपाडा आणि साईनगरमध्ये १०० पेक्षा जास्त रहिवासी पूरग्रस्त झाले आहेत. प्रशासनाने त्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे आणि अन्न, पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मिठागर वसाहतीतही बचावकार्य सुरू आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
बदाम मिल्क तयार करण्याची कृती स्टेप बाय स्टेप..पाहा
समय रैनाच्या एका पोस्टने खळबळ, 'इंडियात गॉट लेटेंट 2' पुन्हा येणार ?
तुतीची फळे खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात ?
Airtel चा भन्नाट फॅमिली प्लान, चालतील दोन सिम आणि चिक्कार सुविधा
सौंदर्य आणि फिटनेस क्वीन, फोटोमधील ही मराठी अभिनेत्री कोण?
किती सुंदर दिसतेय.., मराठी अभिनेत्रीच्या लुकने लावलं सर्वांना वेड
