पाणी टंचाईने हिंगोलीत गावकरी त्रस्त, पाण्यासाठी कित्येक मैलांची भटकंती..
मराठवाडा येथील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात प्रसिद्ध तीर्थस्थळ असूनही या तालुक्यातील संघनाईक तांडा गावाला मात्र सध्या भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
