कृष्णा नदीची पाणी पातळी तीन फुटाने वाढली, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला
सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु आता पुन्हा पावसाचा जोर वाढला. यामुळे धरणांतून विसर्ग वाढवण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत कृष्णा-पंचगंगा नदीची पाणी पातळी तीन फुटाने वाढली आहे. नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
वीजेवर धावणाऱ्या मेल-एक्सप्रेसलाही जनरेटर का लावलेले असते ?
सतत डोकं दुखतय? या आजाराचे लक्षण असू शकते
आरोग्यासाठी द्राक्षे किती गुणकारी... होतील अनेक फायदे
दिवसागणिक वाढतोय बोल्डनेस... करिश्माच्या दिलखेच अदांवर चाहच्यांच्या नजरा
वानिंदु हसरंगाची टी 20I वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात कमाल, तिघांना पछाडलं
हृदयाच्या आरोग्यासाठी कोणती फळे खावीत ?
