मागितलं असतं तर दिलं असतं ना…जनावरं, झाडं जगवू कशी? विहिरीतील पाणी चोरीला गेल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
बीड जिल्ह्यामध्ये भयंकर पडलेला दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई असतानाच शेतकऱ्यान मेहनतीने साठवलेलं पाणी खोडसाळ लोकांनी चोरून नेलं. एवढंच नव्हे तर मोठ्या प्रमाणात शेतामध्ये पाणी सोडूनही दिलं. मला पाणी मागितलं असतं तर आम्ही दिलं असतं मात्र कोणीतरी जाणून-बुजून हे केलं आहे, आमचे जनावरं त्याचबरोबर आंब्याची झाडं आम्ही जगवायची कशी असा प्रश्न शेतकरी महिलेने विचारला आहे.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
एके काळी उंदरालाही घाबरायचे रशियन प्रेसिडन्ट पुतीन !
जॅकलिन फर्नांडीसच्या घायाळ अदांवर खिळ्ल्या चाहत्यांच्या नजरा
एका मुलाची आई पण सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर, आता बोल्ड लुकने चर्चेत
वय झालं पण सुंदरता पीछा सोडत नाही, फोटोमधील ही अभिनेत्री कोण?
हाय बीपी असेल तर कोणते पदार्थ टाळावेत ?
जबरा फॅन, हार्दिकने विराटच्या चाहत्यांची मनं जिंकली, सूर्याने काय केलं?
