मागितलं असतं तर दिलं असतं ना…जनावरं, झाडं जगवू कशी? विहिरीतील पाणी चोरीला गेल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
बीड जिल्ह्यामध्ये भयंकर पडलेला दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई असतानाच शेतकऱ्यान मेहनतीने साठवलेलं पाणी खोडसाळ लोकांनी चोरून नेलं. एवढंच नव्हे तर मोठ्या प्रमाणात शेतामध्ये पाणी सोडूनही दिलं. मला पाणी मागितलं असतं तर आम्ही दिलं असतं मात्र कोणीतरी जाणून-बुजून हे केलं आहे, आमचे जनावरं त्याचबरोबर आंब्याची झाडं आम्ही जगवायची कशी असा प्रश्न शेतकरी महिलेने विचारला आहे.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
Follow Us
आई गं..किती सुंदर, सिल्वरसाडीमधील ही अभिनेत्री कोण?
स्वर्गाहून सुंदर आहेत कर्नाटकातील ही 5 सुंदर हिल स्टेशन
भारताचे 100 रुपये नेपाळमध्ये किती होतात ?
उन्हाळ्यात पोटाचे आरोग्य कसे चांगले राखावे ?
किती हॉट दिसतेय.., मराठी अभिनेत्रीने शेअर बोल्ड अंदाज, फोटो पाहून..
तुम्हाला करोडपती बनवू शकतात या चांगल्या सवयी..
