मागितलं असतं तर दिलं असतं ना…जनावरं, झाडं जगवू कशी? विहिरीतील पाणी चोरीला गेल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
बीड जिल्ह्यामध्ये भयंकर पडलेला दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई असतानाच शेतकऱ्यान मेहनतीने साठवलेलं पाणी खोडसाळ लोकांनी चोरून नेलं. एवढंच नव्हे तर मोठ्या प्रमाणात शेतामध्ये पाणी सोडूनही दिलं. मला पाणी मागितलं असतं तर आम्ही दिलं असतं मात्र कोणीतरी जाणून-बुजून हे केलं आहे, आमचे जनावरं त्याचबरोबर आंब्याची झाडं आम्ही जगवायची कशी असा प्रश्न शेतकरी महिलेने विचारला आहे.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
Follow Us
मराठी अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावलं सर्वांना वेड, फोटो पाहून व्हाल थक्क
माधुरी दीक्षितच्या स्टाइलमध्ये या अभिनेत्रीने केला लूक, फोटोंची होतेय तुफान चर्चा
बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते गोविंदाची रुमर्ड गर्लफ्रेंड, सौंदर्याचं होतंय प्रचंड कौतुक
GK: पाकिस्तानची सर्वात लांब नदी कोणती?
हाता-पायात सुन्नपणा; या व्हिटामिन्सची कमतरता तर नाही ना ?
गुलाबी गाऊनमध्ये नेहा पेंडसेचा दिलखेच अंदाज, सौंदर्याने वेधलं लक्ष
