मागितलं असतं तर दिलं असतं ना…जनावरं, झाडं जगवू कशी? विहिरीतील पाणी चोरीला गेल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
बीड जिल्ह्यामध्ये भयंकर पडलेला दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई असतानाच शेतकऱ्यान मेहनतीने साठवलेलं पाणी खोडसाळ लोकांनी चोरून नेलं. एवढंच नव्हे तर मोठ्या प्रमाणात शेतामध्ये पाणी सोडूनही दिलं. मला पाणी मागितलं असतं तर आम्ही दिलं असतं मात्र कोणीतरी जाणून-बुजून हे केलं आहे, आमचे जनावरं त्याचबरोबर आंब्याची झाडं आम्ही जगवायची कशी असा प्रश्न शेतकरी महिलेने विचारला आहे.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटाची ऑफर
दुसऱ्या लग्नानंतर समंथा 'या' देशात गेली हनिमूनला
10 सर्वाधिक मायलेज देणाऱ्या CNG कार कोणत्या
दीप्ती शर्माच्या निशाण्यावर आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड, आता काय?
डायबिटीजची दुश्मन आहेत ही 5 भरडधान्य, पाहा कोणती ?
थंडीत अक्रोड खाणं आरोग्यास किती लाभदायक? जाणून घ्या फायदे
