रात्री लवकर जेवणाचे 5 पेक्षा जास्त फायदे? वजन कमी होणार अन्…
मानवाच्या आहाराची रचना विशिष्ट पद्धतीने करण्यात आली आहे. नास्तापासून डिनरपर्यंत खाण्याचा विशिष्ट वेळ असतो. त्यावेळेच खाल्लामुळे शरीराला चांगला फायदा होतो. अनेक जण रात्रीचे जेवण उशिरा करतात. परंतु अनेकांना माहीत नाही की संध्याकाळी सूरज मावळल्यावर काही खाल्ले जात नाही. आयुर्वेदमध्ये म्हटले आहे की, सूर्यादयानंतर आणि सूर्यास्तपूर्व जेवण करणे कधीही चांगले आहे. त्यावेळी घेतलेले भोजन शरीरासाठी सर्वाधिक फायदेशीर असते. परंतु लोकांना रात्री उशिरा जेवण करण्याची सवय झाली आहे. अनेक जण रात्री 9-10 वाजता जेवण करतात. ते आरोग्यासाठी चांगले नाही. लवकर जेवण केल्यामुळे लठ्ठपणा कमी होतो अन् दुसरे अनेक फायदे मिळतात.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6

20 वर्षांपूर्वी प्रियंका चोपडा हिने जे केलं ते दीपिका - आलियाला अजून जमलं नाही

मुंबईतील या घरात शिजला भारत-पाकिस्तान फाळणीचा कट, आता त्या घराची किंमत 1000 कोटी

जेवणानंतरची 'ही' सवय, झटक्यात कमी होईल वजन

7 रुपयांच्या शेअरमध्ये तुफान, अजय देवगनकडे एक लाख स्टॉक

धनदेवता कुबेर नाराज झाल्यावर कसे संकेत मिळतात!

दररोज फक्त एक कच्चा कांदा खाल्ला तर, शरीरात काय बदल होतात?