AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करावी की गरम पाण्याने, एक्सपर्टने सांगितले फायदे?

हिवाळा सुरु झाली की थंडीमुळे स्वेटर, टोप्या निघतात. मग थंड पाण्याऐवजी गरम पाण्याने आंघोळ केली जाते. देशात अनेक लोक असे आहेत की जे थंडीत थंड किंवा सामान्य पाण्याने आंघोळ करतात. यामुळे हिवाळ्यात कोणत्या पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर आहे? त्याचे उत्तर एक्सपर्टने दिले आहे.

| Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 4:42 PM
Share
थंडीत गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर काही जणांना जास्त थंडी वाजते. काही जण म्हणतात थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे स्ट्रोक येतो. एक्सपर्टने थंड पाण्याने आंघोळ करण्याचे अनेक फायदे सांगितले आहे. तसेच थंड पाण्याने आंघोळ करताना काय काळजी घ्यावी, तेही सांगितले.

थंडीत गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर काही जणांना जास्त थंडी वाजते. काही जण म्हणतात थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे स्ट्रोक येतो. एक्सपर्टने थंड पाण्याने आंघोळ करण्याचे अनेक फायदे सांगितले आहे. तसेच थंड पाण्याने आंघोळ करताना काय काळजी घ्यावी, तेही सांगितले.

1 / 5
थंड पाण्याने आंघोळ करताना सरळ डोक्यावर थंड पाणी घेऊ नये. आधी हात आणि पायांवर थंड पाणी टाकावे. त्यानंतर शरीरावर थंड पाणी टाकावे. तुमची प्रकृती लक्षात घेऊन थंड पाण्याने आंघोळीचा निर्णय घ्यावा. तुम्हाला बरे वाटत नसेल किंवा इतर काही आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

थंड पाण्याने आंघोळ करताना सरळ डोक्यावर थंड पाणी घेऊ नये. आधी हात आणि पायांवर थंड पाणी टाकावे. त्यानंतर शरीरावर थंड पाणी टाकावे. तुमची प्रकृती लक्षात घेऊन थंड पाण्याने आंघोळीचा निर्णय घ्यावा. तुम्हाला बरे वाटत नसेल किंवा इतर काही आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

2 / 5
गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर त्वचा आणि केसांचे नुकसान होते. डोक्यावर सरळ गरम पाणी गेल्यानंतर केस कमकुवत होतात. तसेच केसांमध्ये ड्रायनेस येते आणि चमकही कमी होते. गरम पाणी आंघोळीसाठी चांगला वाटत असले तरी त्याचे अनेक नुकसान आहे.

गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर त्वचा आणि केसांचे नुकसान होते. डोक्यावर सरळ गरम पाणी गेल्यानंतर केस कमकुवत होतात. तसेच केसांमध्ये ड्रायनेस येते आणि चमकही कमी होते. गरम पाणी आंघोळीसाठी चांगला वाटत असले तरी त्याचे अनेक नुकसान आहे.

3 / 5
थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच त्वचा चमकदार आणि सुदृढ होते. शरीरातील स्नायू मजबूत होतात. तसेच व्यायम आणि इतर शारीरिक हालचालींसाठीही मदत होते. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य देखील सुधारते आणि तुमचा ताण कमी होतो.

थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच त्वचा चमकदार आणि सुदृढ होते. शरीरातील स्नायू मजबूत होतात. तसेच व्यायम आणि इतर शारीरिक हालचालींसाठीही मदत होते. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य देखील सुधारते आणि तुमचा ताण कमी होतो.

4 / 5
हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करावी की गरम पाण्याने, एक्सपर्टने सांगितले फायदे?

5 / 5
Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.