हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करावी की गरम पाण्याने, एक्सपर्टने सांगितले फायदे?
हिवाळा सुरु झाली की थंडीमुळे स्वेटर, टोप्या निघतात. मग थंड पाण्याऐवजी गरम पाण्याने आंघोळ केली जाते. देशात अनेक लोक असे आहेत की जे थंडीत थंड किंवा सामान्य पाण्याने आंघोळ करतात. यामुळे हिवाळ्यात कोणत्या पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर आहे? त्याचे उत्तर एक्सपर्टने दिले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कोणत्या पदार्थांमुळे वाढते?
तुमच्या घरात लहान मुल असेल तर, त्याला खारीक नक्की द्या, कारण...
बॉसी लूकमध्ये करीना कपूर हिच्या दिलखेच अदा, पाहून चाहते घायाळ
Ajit Pawar Son Wedding : जय पवार-ऋतुजा पाटील अडकले लग्नबंधनात,सुंदर फोटो समोर
थंडीत पपई खाण्याचे काय मिळतात फायदे ?
मोबाईलचं स्टोरेज भरलंय, WhatsApp तर कारण नाही ना ? हे काम करा
