AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते समाजाच्या उन्नतीसाठी महिलांनी 5 गोष्टी कधीही विसरु नये

समाज घडवण्यासाठी महिला खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. lत्यामुळे आचार्य चाणक्यांच्या मते समाजाच्या उन्नतीसाठी महिलांनी 5 गोष्टी कधीही विसरु नये.

| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 8:02 AM
Share
समाज घडवण्यासाठी महिला खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आचार्य चाणक्यांच्या मते सुशिक्षित आणि ज्ञानी स्त्रिया समाजाची निर्मिती मोलाचे सहकार्य करतात. त्यामुळे महिलांचे शिक्षण पूर्ण होणे गरजेचे असते.

समाज घडवण्यासाठी महिला खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आचार्य चाणक्यांच्या मते सुशिक्षित आणि ज्ञानी स्त्रिया समाजाची निर्मिती मोलाचे सहकार्य करतात. त्यामुळे महिलांचे शिक्षण पूर्ण होणे गरजेचे असते.

1 / 5
कोणत्याही धार्मिक कार्यासाठी पुरुषाबरोबरच स्त्रीचीही श्रद्धा आवश्यक असते. कुटुंबातील सर्वच सदस्य घरातील महिले सोबत जास्त वेळ घालवतात. अशा स्थितीत महिला मुलांवर चांगले संस्कार करु शकतात. ज्यामुळे एक चांगला समाज निर्माण होण्यास मदत होईल.

कोणत्याही धार्मिक कार्यासाठी पुरुषाबरोबरच स्त्रीचीही श्रद्धा आवश्यक असते. कुटुंबातील सर्वच सदस्य घरातील महिले सोबत जास्त वेळ घालवतात. अशा स्थितीत महिला मुलांवर चांगले संस्कार करु शकतात. ज्यामुळे एक चांगला समाज निर्माण होण्यास मदत होईल.

2 / 5
आचार्य चाणक्य यांनी अहंभाव स्त्रिया सर्वात घातक आहेत असं म्हटले आहे. या प्रकारच्या स्त्रीयांना त्यांच्या शिवाय दुसरे काहीच दिसत नाही. जेव्हा स्त्रीमध्ये जेव्हा अहंकार येतो तेव्हा माता सरस्वती आणि लक्ष्मी दोघांचीही तिच्यावर कृपा राहात नाही. अशा स्थितीत त्याचे मन भ्रष्ट होऊन कुटुंबातील सुख-समृद्धी हळूहळू नष्ट होऊ लागते.

आचार्य चाणक्य यांनी अहंभाव स्त्रिया सर्वात घातक आहेत असं म्हटले आहे. या प्रकारच्या स्त्रीयांना त्यांच्या शिवाय दुसरे काहीच दिसत नाही. जेव्हा स्त्रीमध्ये जेव्हा अहंकार येतो तेव्हा माता सरस्वती आणि लक्ष्मी दोघांचीही तिच्यावर कृपा राहात नाही. अशा स्थितीत त्याचे मन भ्रष्ट होऊन कुटुंबातील सुख-समृद्धी हळूहळू नष्ट होऊ लागते.

3 / 5
चाणक्यानुसार ज्या स्त्रियांमध्ये लोभाची भावना असते, त्यांच्या घरातील सुख-शांती नष्ट होते. अशा कुटुंबातील लोकांचे जीवन धकाधकीचे राहते. तणावामुळे व्यक्तीच्या बुद्धीमत्तेवर परिणाम होतो.

चाणक्यानुसार ज्या स्त्रियांमध्ये लोभाची भावना असते, त्यांच्या घरातील सुख-शांती नष्ट होते. अशा कुटुंबातील लोकांचे जीवन धकाधकीचे राहते. तणावामुळे व्यक्तीच्या बुद्धीमत्तेवर परिणाम होतो.

4 / 5
स्त्रीने कधीही दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहू नये. असे केल्याने त्याच्या चारित्र्यामध्ये दोष निर्माण होऊ शकतो. म्हणूनच तुम्ही तुमच्या घराच्या तिजोरीचे रक्षण करता तसे स्त्रीचेही संरक्षण केले पाहिजे.

स्त्रीने कधीही दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहू नये. असे केल्याने त्याच्या चारित्र्यामध्ये दोष निर्माण होऊ शकतो. म्हणूनच तुम्ही तुमच्या घराच्या तिजोरीचे रक्षण करता तसे स्त्रीचेही संरक्षण केले पाहिजे.

5 / 5
मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी तरुणाला मारहाण
मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी तरुणाला मारहाण.
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक.
आई देव पाण्यात ठेवून... हेलिकॉप्टर बिघाडावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रीया
आई देव पाण्यात ठेवून... हेलिकॉप्टर बिघाडावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रीया.
सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी घाई केली का?
सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी घाई केली का?.
सुनेत्रा पवारच बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री? मोठी माहिती आली समोर
सुनेत्रा पवारच बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री? मोठी माहिती आली समोर.
राऊतांनी केलेल्या मागणीचे मी समर्थन करतो! अनिल देशमुखांचं मोठं विधान
राऊतांनी केलेल्या मागणीचे मी समर्थन करतो! अनिल देशमुखांचं मोठं विधान.
ठाणे शिवसेनेचाच बालेकिल्ला आजच्या निकालाने...
ठाणे शिवसेनेचाच बालेकिल्ला आजच्या निकालाने....
कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी हर्षाली थविल; राहुल दामले उपमहापौरपदी
कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी हर्षाली थविल; राहुल दामले उपमहापौरपदी.
कल्याण डोंबिवलीतील गायब नगरसेविका पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत!
कल्याण डोंबिवलीतील गायब नगरसेविका पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत!.
सुप्रीम कोर्टाने रोहित पवार यांना सुनावलं! काय आहे कारण?
सुप्रीम कोर्टाने रोहित पवार यांना सुनावलं! काय आहे कारण?.