AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK: डोकं चालवा अन् सांगा…, भारतातील कोणते राज्य 3 देशांनी वेढलेले आहे?

भारतात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की यातील कोणत्या भारतीय राज्याची सीमा तीन देशांना लागून आहे? आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.

| Updated on: Oct 03, 2025 | 9:59 PM
Share
भारत हा जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे. त्यामुळे भारताची सीमा अनेक देशांशी आहे. मात्र तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल की कोणत्या भारतीय राज्याची सीमा 3 देशांशी जोडलेली आहे? हे आज आपण जाणून घेऊयात.

भारत हा जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे. त्यामुळे भारताची सीमा अनेक देशांशी आहे. मात्र तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल की कोणत्या भारतीय राज्याची सीमा 3 देशांशी जोडलेली आहे? हे आज आपण जाणून घेऊयात.

1 / 5
भारतात सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही 3 राज्ये आहेत ज्यांची सीमा ही 3 देशांना लागून आहे. त्यामुळे ही राज्ये खास आहेत.

भारतात सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही 3 राज्ये आहेत ज्यांची सीमा ही 3 देशांना लागून आहे. त्यामुळे ही राज्ये खास आहेत.

2 / 5
सिक्कीमची पूर्वेला भूतान, उत्तरेला चीन आणि पश्चिमेला नेपाळशी सीमा आहे. सिक्कीम हे राज्य हिमालयाच्या कुशीत वसलेले राज्य असून हे देशातील दुसरे सर्वात लहान राज्य आहे.

सिक्कीमची पूर्वेला भूतान, उत्तरेला चीन आणि पश्चिमेला नेपाळशी सीमा आहे. सिक्कीम हे राज्य हिमालयाच्या कुशीत वसलेले राज्य असून हे देशातील दुसरे सर्वात लहान राज्य आहे.

3 / 5
पश्चिम बंगालची सीमा उत्तरेला भूतान, ईशान्येला बांगलादेश आणि वायव्येला नेपाळशी लागून आहे. पश्चिम बंगाल हे लोकसंख्येनुसार भारतातील चौथे सर्वात मोठे राज्य आहे जे बंगालच्या उपसागराच्या काठावर वसलेले आहे.

पश्चिम बंगालची सीमा उत्तरेला भूतान, ईशान्येला बांगलादेश आणि वायव्येला नेपाळशी लागून आहे. पश्चिम बंगाल हे लोकसंख्येनुसार भारतातील चौथे सर्वात मोठे राज्य आहे जे बंगालच्या उपसागराच्या काठावर वसलेले आहे.

4 / 5
अरुणाचल प्रदेशाच्या पूर्वेस म्यानमार, पश्चिमेस भूतान आणि उत्तरेस चीनशी सीमा आहेत. अरुणाचल प्रदेश हे ईशान्य भारतातील एक महत्त्वाचे राज्य आहे.

अरुणाचल प्रदेशाच्या पूर्वेस म्यानमार, पश्चिमेस भूतान आणि उत्तरेस चीनशी सीमा आहेत. अरुणाचल प्रदेश हे ईशान्य भारतातील एक महत्त्वाचे राज्य आहे.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.