AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK: डोकं चालवा अन् सांगा…, भारतातील कोणते राज्य 3 देशांनी वेढलेले आहे?

भारतात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की यातील कोणत्या भारतीय राज्याची सीमा तीन देशांना लागून आहे? आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.

| Updated on: Oct 03, 2025 | 9:59 PM
Share
भारत हा जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे. त्यामुळे भारताची सीमा अनेक देशांशी आहे. मात्र तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल की कोणत्या भारतीय राज्याची सीमा 3 देशांशी जोडलेली आहे? हे आज आपण जाणून घेऊयात.

भारत हा जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे. त्यामुळे भारताची सीमा अनेक देशांशी आहे. मात्र तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल की कोणत्या भारतीय राज्याची सीमा 3 देशांशी जोडलेली आहे? हे आज आपण जाणून घेऊयात.

1 / 5
भारतात सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही 3 राज्ये आहेत ज्यांची सीमा ही 3 देशांना लागून आहे. त्यामुळे ही राज्ये खास आहेत.

भारतात सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही 3 राज्ये आहेत ज्यांची सीमा ही 3 देशांना लागून आहे. त्यामुळे ही राज्ये खास आहेत.

2 / 5
सिक्कीमची पूर्वेला भूतान, उत्तरेला चीन आणि पश्चिमेला नेपाळशी सीमा आहे. सिक्कीम हे राज्य हिमालयाच्या कुशीत वसलेले राज्य असून हे देशातील दुसरे सर्वात लहान राज्य आहे.

सिक्कीमची पूर्वेला भूतान, उत्तरेला चीन आणि पश्चिमेला नेपाळशी सीमा आहे. सिक्कीम हे राज्य हिमालयाच्या कुशीत वसलेले राज्य असून हे देशातील दुसरे सर्वात लहान राज्य आहे.

3 / 5
पश्चिम बंगालची सीमा उत्तरेला भूतान, ईशान्येला बांगलादेश आणि वायव्येला नेपाळशी लागून आहे. पश्चिम बंगाल हे लोकसंख्येनुसार भारतातील चौथे सर्वात मोठे राज्य आहे जे बंगालच्या उपसागराच्या काठावर वसलेले आहे.

पश्चिम बंगालची सीमा उत्तरेला भूतान, ईशान्येला बांगलादेश आणि वायव्येला नेपाळशी लागून आहे. पश्चिम बंगाल हे लोकसंख्येनुसार भारतातील चौथे सर्वात मोठे राज्य आहे जे बंगालच्या उपसागराच्या काठावर वसलेले आहे.

4 / 5
अरुणाचल प्रदेशाच्या पूर्वेस म्यानमार, पश्चिमेस भूतान आणि उत्तरेस चीनशी सीमा आहेत. अरुणाचल प्रदेश हे ईशान्य भारतातील एक महत्त्वाचे राज्य आहे.

अरुणाचल प्रदेशाच्या पूर्वेस म्यानमार, पश्चिमेस भूतान आणि उत्तरेस चीनशी सीमा आहेत. अरुणाचल प्रदेश हे ईशान्य भारतातील एक महत्त्वाचे राज्य आहे.

5 / 5
Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.