AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK: डोकं चालवा अन् सांगा…, भारतातील कोणते राज्य 3 देशांनी वेढलेले आहे?

भारतात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की यातील कोणत्या भारतीय राज्याची सीमा तीन देशांना लागून आहे? आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.

| Updated on: Oct 03, 2025 | 9:59 PM
Share
भारत हा जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे. त्यामुळे भारताची सीमा अनेक देशांशी आहे. मात्र तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल की कोणत्या भारतीय राज्याची सीमा 3 देशांशी जोडलेली आहे? हे आज आपण जाणून घेऊयात.

भारत हा जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे. त्यामुळे भारताची सीमा अनेक देशांशी आहे. मात्र तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल की कोणत्या भारतीय राज्याची सीमा 3 देशांशी जोडलेली आहे? हे आज आपण जाणून घेऊयात.

1 / 5
भारतात सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही 3 राज्ये आहेत ज्यांची सीमा ही 3 देशांना लागून आहे. त्यामुळे ही राज्ये खास आहेत.

भारतात सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही 3 राज्ये आहेत ज्यांची सीमा ही 3 देशांना लागून आहे. त्यामुळे ही राज्ये खास आहेत.

2 / 5
सिक्कीमची पूर्वेला भूतान, उत्तरेला चीन आणि पश्चिमेला नेपाळशी सीमा आहे. सिक्कीम हे राज्य हिमालयाच्या कुशीत वसलेले राज्य असून हे देशातील दुसरे सर्वात लहान राज्य आहे.

सिक्कीमची पूर्वेला भूतान, उत्तरेला चीन आणि पश्चिमेला नेपाळशी सीमा आहे. सिक्कीम हे राज्य हिमालयाच्या कुशीत वसलेले राज्य असून हे देशातील दुसरे सर्वात लहान राज्य आहे.

3 / 5
पश्चिम बंगालची सीमा उत्तरेला भूतान, ईशान्येला बांगलादेश आणि वायव्येला नेपाळशी लागून आहे. पश्चिम बंगाल हे लोकसंख्येनुसार भारतातील चौथे सर्वात मोठे राज्य आहे जे बंगालच्या उपसागराच्या काठावर वसलेले आहे.

पश्चिम बंगालची सीमा उत्तरेला भूतान, ईशान्येला बांगलादेश आणि वायव्येला नेपाळशी लागून आहे. पश्चिम बंगाल हे लोकसंख्येनुसार भारतातील चौथे सर्वात मोठे राज्य आहे जे बंगालच्या उपसागराच्या काठावर वसलेले आहे.

4 / 5
अरुणाचल प्रदेशाच्या पूर्वेस म्यानमार, पश्चिमेस भूतान आणि उत्तरेस चीनशी सीमा आहेत. अरुणाचल प्रदेश हे ईशान्य भारतातील एक महत्त्वाचे राज्य आहे.

अरुणाचल प्रदेशाच्या पूर्वेस म्यानमार, पश्चिमेस भूतान आणि उत्तरेस चीनशी सीमा आहेत. अरुणाचल प्रदेश हे ईशान्य भारतातील एक महत्त्वाचे राज्य आहे.

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.