AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुष्यात लग्न का गरजेचे आहे? शास्त्रात जे सांगितलंय त्याने…वाचून तुम्हालाही वाटले आश्चर्य!

विवाहाला स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीशी जोडण्यात आलेले आहे. गरुड पुराणानुसार विवाह हा स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे. लग्नानंतर माणूस ग्रहस्थाश्रमात प्रवेश करतो.

| Updated on: Apr 24, 2026 | 3:07 PM
Share
विवाह हा हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. विवाह म्हणजे ग्रहस्थाश्रमाची पहिली पायरी मानले जाते. विवाहाबद्दल गरुड पुरुणात खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे.

विवाह हा हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. विवाह म्हणजे ग्रहस्थाश्रमाची पहिली पायरी मानले जाते. विवाहाबद्दल गरुड पुरुणात खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे.

1 / 5
 विवाहाला स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीशी जोडण्यात आलेले आहे. गरुड पुराणानुसार विवाह हा स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे. लग्नानंतर माणूस ग्रहस्थाश्रमात जातो. या स्थितीत माणूस देव, देवता, ऋषीमुनींची पूजा करून स्वर्गात स्थान मिळवू शकतो, असे सांगितले जाते.

विवाहाला स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीशी जोडण्यात आलेले आहे. गरुड पुराणानुसार विवाह हा स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे. लग्नानंतर माणूस ग्रहस्थाश्रमात जातो. या स्थितीत माणूस देव, देवता, ऋषीमुनींची पूजा करून स्वर्गात स्थान मिळवू शकतो, असे सांगितले जाते.

2 / 5
म्हणूनच विवाह हा खूप महत्त्वाच असल्याचे मानले जाते. अनेकदा विवाह न करू मी स्वत:ला शुद्ध ठेवतो आहे, असे अनेकांना वाटते. परंतु कर्म शास्त्रात सांगितलेल्या कर्माना न केल्याने एका प्रकारे पापच लागते.

म्हणूनच विवाह हा खूप महत्त्वाच असल्याचे मानले जाते. अनेकदा विवाह न करू मी स्वत:ला शुद्ध ठेवतो आहे, असे अनेकांना वाटते. परंतु कर्म शास्त्रात सांगितलेल्या कर्माना न केल्याने एका प्रकारे पापच लागते.

3 / 5
विवाह केल्याने आपल्याला वंशप्राप्ती होते. वंश पुढे नेता येतो. म्हणूनही आयुष्यात विवाह खूप महत्त्वाचा आहे, असे मानले जाते. अनुरूप मुलगी मिळाल्यास विवाह करणे योग्य असते, असे शास्त्रात सांगितलेले आहे.

विवाह केल्याने आपल्याला वंशप्राप्ती होते. वंश पुढे नेता येतो. म्हणूनही आयुष्यात विवाह खूप महत्त्वाचा आहे, असे मानले जाते. अनुरूप मुलगी मिळाल्यास विवाह करणे योग्य असते, असे शास्त्रात सांगितलेले आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता