AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुष्यात लग्न का गरजेचे आहे? शास्त्रात जे सांगितलंय त्याने…वाचून तुम्हालाही वाटले आश्चर्य!

विवाहाला स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीशी जोडण्यात आलेले आहे. गरुड पुराणानुसार विवाह हा स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे. लग्नानंतर माणूस ग्रहस्थाश्रमात प्रवेश करतो.

| Updated on: Apr 24, 2026 | 3:07 PM
Share
विवाह हा हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. विवाह म्हणजे ग्रहस्थाश्रमाची पहिली पायरी मानले जाते. विवाहाबद्दल गरुड पुरुणात खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे.

विवाह हा हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. विवाह म्हणजे ग्रहस्थाश्रमाची पहिली पायरी मानले जाते. विवाहाबद्दल गरुड पुरुणात खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे.

1 / 5
 विवाहाला स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीशी जोडण्यात आलेले आहे. गरुड पुराणानुसार विवाह हा स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे. लग्नानंतर माणूस ग्रहस्थाश्रमात जातो. या स्थितीत माणूस देव, देवता, ऋषीमुनींची पूजा करून स्वर्गात स्थान मिळवू शकतो, असे सांगितले जाते.

विवाहाला स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीशी जोडण्यात आलेले आहे. गरुड पुराणानुसार विवाह हा स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे. लग्नानंतर माणूस ग्रहस्थाश्रमात जातो. या स्थितीत माणूस देव, देवता, ऋषीमुनींची पूजा करून स्वर्गात स्थान मिळवू शकतो, असे सांगितले जाते.

2 / 5
म्हणूनच विवाह हा खूप महत्त्वाच असल्याचे मानले जाते. अनेकदा विवाह न करू मी स्वत:ला शुद्ध ठेवतो आहे, असे अनेकांना वाटते. परंतु कर्म शास्त्रात सांगितलेल्या कर्माना न केल्याने एका प्रकारे पापच लागते.

म्हणूनच विवाह हा खूप महत्त्वाच असल्याचे मानले जाते. अनेकदा विवाह न करू मी स्वत:ला शुद्ध ठेवतो आहे, असे अनेकांना वाटते. परंतु कर्म शास्त्रात सांगितलेल्या कर्माना न केल्याने एका प्रकारे पापच लागते.

3 / 5
विवाह केल्याने आपल्याला वंशप्राप्ती होते. वंश पुढे नेता येतो. म्हणूनही आयुष्यात विवाह खूप महत्त्वाचा आहे, असे मानले जाते. अनुरूप मुलगी मिळाल्यास विवाह करणे योग्य असते, असे शास्त्रात सांगितलेले आहे.

विवाह केल्याने आपल्याला वंशप्राप्ती होते. वंश पुढे नेता येतो. म्हणूनही आयुष्यात विवाह खूप महत्त्वाचा आहे, असे मानले जाते. अनुरूप मुलगी मिळाल्यास विवाह करणे योग्य असते, असे शास्त्रात सांगितलेले आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...
ठाकरेंच्या उमेदवारीसाठी मविआत हालचालींना वेग; काँग्रेसची सावध भूमिका
ठाकरेंच्या उमेदवारीसाठी मविआत हालचालींना वेग; काँग्रेसची सावध भूमिका.
मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचे निर्णायक पाऊल
मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचे निर्णायक पाऊल.
ममता बॅनर्जींना लोक घरी बसवणार, मोठ्या नेत्याचं भाकीत, पश्चिम बंगाल...
ममता बॅनर्जींना लोक घरी बसवणार, मोठ्या नेत्याचं भाकीत, पश्चिम बंगाल....
महाडमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी वाऱ्यामुळे मालमत्तेचं नुकसान
महाडमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी वाऱ्यामुळे मालमत्तेचं नुकसान.
खरातला मदत करणाऱ्या डॉक्टरांचं काही खरं नाही, गर्भपातासाठी...
खरातला मदत करणाऱ्या डॉक्टरांचं काही खरं नाही, गर्भपातासाठी....
पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण?
पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण?.
तुम्ही टुकार माणूस आहात... मराठी सक्तीवरून मनसे आणि शिंदे गटात जुंपली
तुम्ही टुकार माणूस आहात... मराठी सक्तीवरून मनसे आणि शिंदे गटात जुंपली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोलकात्यातील हुगळी नदीत नौकविहार, व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोलकात्यातील हुगळी नदीत नौकविहार, व्हायरल.