AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवाहीत महिलांनी सिंदूर का लावावा ?

| Updated on: Apr 07, 2025 | 1:21 PM
Share
शास्त्रात सांगितलेल्या सोळा अलंकारांपैकी सिंदूर किंवा कुंकू हे सर्वात महत्त्वाचे आहे. विवाहित महिलांच्या डोक्याला लावलेला सिंदूर हे त्यांच्या विवाहित असण्याचे प्रतीक आहे. केसांमध्ये, भांग पाडतो तिथे कुंकू लावल्याने जोडीदाराप्रती असलेला आदर, प्रेम आणि समर्पण दिसून येते. त्यामुळेच हिंदू संस्कृतीत विवाहित महिलांनी कुंकू अथवा सिंदूर लावणे अनिवार्य मानले जाते.

शास्त्रात सांगितलेल्या सोळा अलंकारांपैकी सिंदूर किंवा कुंकू हे सर्वात महत्त्वाचे आहे. विवाहित महिलांच्या डोक्याला लावलेला सिंदूर हे त्यांच्या विवाहित असण्याचे प्रतीक आहे. केसांमध्ये, भांग पाडतो तिथे कुंकू लावल्याने जोडीदाराप्रती असलेला आदर, प्रेम आणि समर्पण दिसून येते. त्यामुळेच हिंदू संस्कृतीत विवाहित महिलांनी कुंकू अथवा सिंदूर लावणे अनिवार्य मानले जाते.

1 / 5
पण आजच्या आधुनिक काळात काही स्त्रिया लग्नानंतरही केसांना सिंदूर लावत नाहीत किंवा काहीजणी  फक्त नावापुरता थोडंसं कु्ंकू अथवा सिंदूर लावतात. धर्मग्रंथ आणि ज्येष्ठांच्या मते हे चुकीचे मानले जाते. सिंदूरचा  विवाहित स्त्रीच्या सौभाग्याशीही संबंध आहे, त्यामुळे त्याचा योग्य वापर केला पाहिजे. सिंदूर लावल्याने अखंड सौभाग्याचे वरदान मिळते.

पण आजच्या आधुनिक काळात काही स्त्रिया लग्नानंतरही केसांना सिंदूर लावत नाहीत किंवा काहीजणी फक्त नावापुरता थोडंसं कु्ंकू अथवा सिंदूर लावतात. धर्मग्रंथ आणि ज्येष्ठांच्या मते हे चुकीचे मानले जाते. सिंदूरचा विवाहित स्त्रीच्या सौभाग्याशीही संबंध आहे, त्यामुळे त्याचा योग्य वापर केला पाहिजे. सिंदूर लावल्याने अखंड सौभाग्याचे वरदान मिळते.

2 / 5
आजही घरातील वडीलधाऱ्या महिला या विवाहित स्त्रियांना भांगामध्ये नीट कुंकू लावायला सांगतात, मात्र कपाळ तसंच उघडंबोडकं ठेवलं तर त्या नावे ठेवतात. तुमच्या आजी-पणजीने घालून दिलेला हा नियम तुम्हाला विचित्र वाटू शकतो. तुम्हाला ते मिथक वाटू शकते. पण आजीच्या या मान्यता, धार्मिक, अध्यात्मिक, परंपरागत ज्ञान, अनुभव आणि शिक्षणाच्या आधारेच आल्या आहेत.

आजही घरातील वडीलधाऱ्या महिला या विवाहित स्त्रियांना भांगामध्ये नीट कुंकू लावायला सांगतात, मात्र कपाळ तसंच उघडंबोडकं ठेवलं तर त्या नावे ठेवतात. तुमच्या आजी-पणजीने घालून दिलेला हा नियम तुम्हाला विचित्र वाटू शकतो. तुम्हाला ते मिथक वाटू शकते. पण आजीच्या या मान्यता, धार्मिक, अध्यात्मिक, परंपरागत ज्ञान, अनुभव आणि शिक्षणाच्या आधारेच आल्या आहेत.

3 / 5
हिंदू धर्माशी निगडीत प्राचीन समजुती देखील विज्ञानात महत्वाच्या मानल्या जातात. हिंदू धर्मात लग्नानंतर केसांमध्ये कुंकू अथवा सिंदूर लावण्याची परंपरा आहे.शास्त्रानुसार सिंदूरमध्ये हळद, चुना आणि पारा यासारख्या गोष्टी असतात. या तिन्हींच्या मिश्रणाने शरीरातील रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि मानसिक ताणही कमी होतो.

हिंदू धर्माशी निगडीत प्राचीन समजुती देखील विज्ञानात महत्वाच्या मानल्या जातात. हिंदू धर्मात लग्नानंतर केसांमध्ये कुंकू अथवा सिंदूर लावण्याची परंपरा आहे.शास्त्रानुसार सिंदूरमध्ये हळद, चुना आणि पारा यासारख्या गोष्टी असतात. या तिन्हींच्या मिश्रणाने शरीरातील रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि मानसिक ताणही कमी होतो.

4 / 5
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

5 / 5
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.