आजही घरातील वडीलधाऱ्या महिला या विवाहित स्त्रियांना भांगामध्ये नीट कुंकू लावायला सांगतात, मात्र कपाळ तसंच उघडंबोडकं ठेवलं तर त्या नावे ठेवतात. तुमच्या आजी-पणजीने घालून दिलेला हा नियम तुम्हाला विचित्र वाटू शकतो. तुम्हाला ते मिथक वाटू शकते. पण आजीच्या या मान्यता, धार्मिक, अध्यात्मिक, परंपरागत ज्ञान, अनुभव आणि शिक्षणाच्या आधारेच आल्या आहेत.