AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूजेसाठी नारळ आणि केळीच का वापरतात? लहानपणापासून पडलेल्या प्रश्नाचे उत्तर अखेर सापडलं

हिंदू धर्मातील पूजेत नारळ आणि केळी या फळांना अनन्यसाधारण महत्त्व का आहे आणि त्यामागील आध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे, याची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

| Updated on: Apr 09, 2026 | 2:04 PM
Share
हिंदू धर्मातील कोणत्याही लहान-मोठ्या पूजेत किंवा धार्मिक विधीमध्ये नारळ आणि केळी ही दोन फळं कायमच वापरली जातात. अनेकदा आपण परंपरेचा भाग म्हणून या गोष्टी करतो, परंतु यामागे केवळ श्रद्धा नसून एक सखोल आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दडलेला आहे.

हिंदू धर्मातील कोणत्याही लहान-मोठ्या पूजेत किंवा धार्मिक विधीमध्ये नारळ आणि केळी ही दोन फळं कायमच वापरली जातात. अनेकदा आपण परंपरेचा भाग म्हणून या गोष्टी करतो, परंतु यामागे केवळ श्रद्धा नसून एक सखोल आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दडलेला आहे.

1 / 8
आपल्याकडे इतर अनेक फळे उपलब्ध आहेत. तरीही याच फळांना इतके महत्त्व का दिले जाते, असा प्रश्न आपल्याला वारंवार पडतो. पण यामागे केवळ परंपरा नसून एक मोठे आध्यात्मिक कारण आहे. याच्या वापरामागील नेमका अर्थ काय, हे समजून घेणे रंजक ठरेल.

आपल्याकडे इतर अनेक फळे उपलब्ध आहेत. तरीही याच फळांना इतके महत्त्व का दिले जाते, असा प्रश्न आपल्याला वारंवार पडतो. पण यामागे केवळ परंपरा नसून एक मोठे आध्यात्मिक कारण आहे. याच्या वापरामागील नेमका अर्थ काय, हे समजून घेणे रंजक ठरेल.

2 / 8
अनेक फळे जसे की आंबा, सफरचंद किंवा जांभूळ हे आपण खाऊन फेकून दिलेल्या बियांपासून पुन्हा उगवू शकतात. शास्त्रात अशा फळांना उष्टे किंवा अशुद्ध मानले जाण्याची शक्यता असते. मात्र नारळ आणि केळी ही अशी फळे आहेत जी कोणाच्याही उष्ट्या बियांपासून उगवू शकत नाहीत.

अनेक फळे जसे की आंबा, सफरचंद किंवा जांभूळ हे आपण खाऊन फेकून दिलेल्या बियांपासून पुन्हा उगवू शकतात. शास्त्रात अशा फळांना उष्टे किंवा अशुद्ध मानले जाण्याची शक्यता असते. मात्र नारळ आणि केळी ही अशी फळे आहेत जी कोणाच्याही उष्ट्या बियांपासून उगवू शकत नाहीत.

3 / 8
नारळ लावण्यासाठी संपूर्ण फळच जमिनीत पुरावे लागते. तर केळीचे झाड त्याच्या कंदापासून वाढते. यामुळे ही दोन्ही फळे नैसर्गिकरित्या अतिशय शुद्ध मानली जातात.

नारळ लावण्यासाठी संपूर्ण फळच जमिनीत पुरावे लागते. तर केळीचे झाड त्याच्या कंदापासून वाढते. यामुळे ही दोन्ही फळे नैसर्गिकरित्या अतिशय शुद्ध मानली जातात.

4 / 8
नारळाचे बाहेरचे टणक कवच म्हणजे माणसाचा अहंकार आहे. देवापुढे नारळ फोडणे म्हणजे आपला अहंकार मोडून स्वतःला ईश्वराच्या चरणी अर्पण करणे होय. नारळाचे तीन डोळे हे साक्षात भगवान शंकराच्या त्रिनेत्राचे प्रतीक मानले जातात.

नारळाचे बाहेरचे टणक कवच म्हणजे माणसाचा अहंकार आहे. देवापुढे नारळ फोडणे म्हणजे आपला अहंकार मोडून स्वतःला ईश्वराच्या चरणी अर्पण करणे होय. नारळाचे तीन डोळे हे साक्षात भगवान शंकराच्या त्रिनेत्राचे प्रतीक मानले जातात.

5 / 8
केळीचे झाड आपल्या संपूर्ण आयुष्यात एकदाच फळ देते. त्यानंतर नवीन कोंबांसाठी जागा करून देते. केळीच्या झाडाचे हे गुणधर्म निस्वार्थ त्याग दर्शवतात. भगवान विष्णूंच्या पूजेत केळीला विशेष स्थान आहे.

केळीचे झाड आपल्या संपूर्ण आयुष्यात एकदाच फळ देते. त्यानंतर नवीन कोंबांसाठी जागा करून देते. केळीच्या झाडाचे हे गुणधर्म निस्वार्थ त्याग दर्शवतात. भगवान विष्णूंच्या पूजेत केळीला विशेष स्थान आहे.

6 / 8
भारताच्या प्राचीन ऋग्वेदातही या दोन फळांचा उल्लेख आढळतो. ही दोन्ही फळे भारताची मूळ फळे आहेत. नारळाला श्रीफळ म्हणजेच लक्ष्मीचे फळ म्हटले जाते, जे सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे. याच कारणामुळे शतकानुशतके ही फळे पूजेचा अविभाज्य भाग बनली आहेत.

भारताच्या प्राचीन ऋग्वेदातही या दोन फळांचा उल्लेख आढळतो. ही दोन्ही फळे भारताची मूळ फळे आहेत. नारळाला श्रीफळ म्हणजेच लक्ष्मीचे फळ म्हटले जाते, जे सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे. याच कारणामुळे शतकानुशतके ही फळे पूजेचा अविभाज्य भाग बनली आहेत.

7 / 8
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

8 / 8
Follow Us
विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करत आहात, पण अजित पवार प्रकरणावर...
विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करत आहात, पण अजित पवार प्रकरणावर....
भारतासाठी आनंदाची बातमी! होर्मुझची सामुद्रधुनी पार करुन जहाज मुंबईत दा
भारतासाठी आनंदाची बातमी! होर्मुझची सामुद्रधुनी पार करुन जहाज मुंबईत दा.
काँग्रेस उमेदवारी अर्ज मागे घेणार, सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा
काँग्रेस उमेदवारी अर्ज मागे घेणार, सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा.
लव्ह जिहादला धर्म नसतो; संजय राऊतांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठ
लव्ह जिहादला धर्म नसतो; संजय राऊतांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठ.
बारामतीतून उमेदवारी अर्ज मागे घ्या; फडणवीसांचा सपकाळांना फोन
बारामतीतून उमेदवारी अर्ज मागे घ्या; फडणवीसांचा सपकाळांना फोन.
सरकार मुकं, बहिरं अन् आंधळंही कारण...., 'या' मुद्यावरुन हर्षवर्धन सपका
सरकार मुकं, बहिरं अन् आंधळंही कारण...., 'या' मुद्यावरुन हर्षवर्धन सपका.
भाजपला बिनविरोध शब्दाचा एवढा पुळका?.... सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल
भाजपला बिनविरोध शब्दाचा एवढा पुळका?.... सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल.
भोंदू खरातच्या तसल्या व्हिडीओची ऑनलाईन विक्री, महिलांचे आक्षेपाहार्य..
भोंदू खरातच्या तसल्या व्हिडीओची ऑनलाईन विक्री, महिलांचे आक्षेपाहार्य...
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचा निर्णय निर्णायक ठरणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचा निर्णय निर्णायक ठरणार?.
रोहित पवारांचा बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न यशस्वी होणार?
रोहित पवारांचा बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न यशस्वी होणार?.