AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivling : संध्याकाळी शिवलिंगावर जलार्पण का करु नये? त्यामागची कारणं काय?

Shivling : अनेकदा तुम्ही ऐकलं असेल शिवलिंगावर संध्याकाळच्यावेळी जलार्पण करु नये. तुम्हाला त्यामागच कारण माहित आहे का?. जाणून घ्या.

| Updated on: Jul 16, 2025 | 3:58 PM
Share
धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलार्पण करु नये. असं म्हणतात की, सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलार्पण अशुभ असतं.

धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलार्पण करु नये. असं म्हणतात की, सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलार्पण अशुभ असतं.

1 / 5
हिंदू पुराणानुसार शिवलिंगावर सूर्यास्तानंतर विनामंत्र आणि दीवा न लावता जलार्पण करु नये. कारण ही वेळ भगवान शिव यांच्या विश्रांतीची असते.

हिंदू पुराणानुसार शिवलिंगावर सूर्यास्तानंतर विनामंत्र आणि दीवा न लावता जलार्पण करु नये. कारण ही वेळ भगवान शिव यांच्या विश्रांतीची असते.

2 / 5
संध्याकाळच्यावेळी शिवलिंगावर जलार्पणाला मनाई केली जाते. कारण कुठल्याही पूजेच्यावेळी सूर्यदेव साक्षीला असणं शुभ मानलं जातं.

संध्याकाळच्यावेळी शिवलिंगावर जलार्पणाला मनाई केली जाते. कारण कुठल्याही पूजेच्यावेळी सूर्यदेव साक्षीला असणं शुभ मानलं जातं.

3 / 5
संध्याकाळी सूर्य मावळलेला असतो. यावेळी शिवलिंगावर जलार्पण करण्याचा तुम्हाला विशेष लाभ मिळत नाही.

संध्याकाळी सूर्य मावळलेला असतो. यावेळी शिवलिंगावर जलार्पण करण्याचा तुम्हाला विशेष लाभ मिळत नाही.

4 / 5
त्याशिवाय अमावस्येच्या तिथीला सुद्धा शिवलिंगावर जलार्पण करु नये. कारण या दिवशी चंद्रदेवाचे दर्शन होत नाहीत. याला अंधकाराचा प्रतीक मानलं जातं.

त्याशिवाय अमावस्येच्या तिथीला सुद्धा शिवलिंगावर जलार्पण करु नये. कारण या दिवशी चंद्रदेवाचे दर्शन होत नाहीत. याला अंधकाराचा प्रतीक मानलं जातं.

5 / 5
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.
2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! राज ठाकरेंनी दिले आदेश
2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! राज ठाकरेंनी दिले आदेश.