Chanakya Niti | सावधान ! आयुष्यातील 5 घटना देतात आर्थिक संकटाचे संकेत, आताच सावध व्हा

आचार्य चाणक्य यांची धोरणे कोणत्याही व्यक्तीला बदलण्यात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. जीवनात त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केल्याने तुम्ही आनंदी आणि समृद्ध होऊ शकता. आचार्य चाणक्यांच्या मते आपल्या वगणीचा परिणाम आपल्या संपत्तीवर होत असतो.

| Updated on: Apr 11, 2022 | 4:14 PM
आचार्य चाणक्य यांची धोरणे कोणत्याही व्यक्तीला बदलण्यात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. जीवनात त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केल्याने तुम्ही आनंदी आणि समृद्ध होऊ शकता. आचार्य चाणक्यांच्या मते आपल्या वागणूकीचा परिणाम आपल्या संपत्तीवर होत असतो. चला तर जाणून घेऊयात असे संकेत ज्याद्वारे घरातील समृद्धी संपते आणि आर्थिक संकट सुरू होते.

आचार्य चाणक्य यांची धोरणे कोणत्याही व्यक्तीला बदलण्यात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. जीवनात त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केल्याने तुम्ही आनंदी आणि समृद्ध होऊ शकता. आचार्य चाणक्यांच्या मते आपल्या वागणूकीचा परिणाम आपल्या संपत्तीवर होत असतो. चला तर जाणून घेऊयात असे संकेत ज्याद्वारे घरातील समृद्धी संपते आणि आर्थिक संकट सुरू होते.

1 / 6
ज्या घरांमध्ये पूजा केली जात नाही. देवी लक्ष्मी येत नाही. पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते, ज्यामुळे घर प्रसन्न राहते. त्यामुळे पूजेपासून दूर राहणे आर्थिक संकटाचे कारण बनू शकते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी दररोज पूजा करा.

ज्या घरांमध्ये पूजा केली जात नाही. देवी लक्ष्मी येत नाही. पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते, ज्यामुळे घर प्रसन्न राहते. त्यामुळे पूजेपासून दूर राहणे आर्थिक संकटाचे कारण बनू शकते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी दररोज पूजा करा.

2 / 6
 घरातील वाद -  घरातील वाद हे कोणत्याही कुटुंबासाठी शुभ नसतात. ज्या घरात मारामारी, भांडणे, कलह असतात त्या घरात गरिबी येते. मारामारी यामुळे घरातील वातावरण नकारात्मक होते. कोणतेही काम करावेसे वाटत नाही. अशा स्थितीत व्यक्ती नीट विचार करू शकत नाही. घरातील कलहा माणसाच्या आयुष्यावर परिणाम करतात त्यामुळे या गोष्टींपासून लांब राहा.

घरातील वाद - घरातील वाद हे कोणत्याही कुटुंबासाठी शुभ नसतात. ज्या घरात मारामारी, भांडणे, कलह असतात त्या घरात गरिबी येते. मारामारी यामुळे घरातील वातावरण नकारात्मक होते. कोणतेही काम करावेसे वाटत नाही. अशा स्थितीत व्यक्ती नीट विचार करू शकत नाही. घरातील कलहा माणसाच्या आयुष्यावर परिणाम करतात त्यामुळे या गोष्टींपासून लांब राहा.

3 / 6
घरातील तुळशीचे रोप सुकणे   हिंदू धर्मात तुळशीला पवित्र मानले जाते. लोक तुळशीची मनोभावे पूजा करतात. हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे. असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रोप सुकायला लागते, त्यांनी सावध राहावे. हे येऊ घातलेल्या आर्थिक संकटाचे लक्षण आहे. त्यामुळे ही वनस्पती कधीही सुकणार नाही यासाठी प्रयत्न करा. जर ते सुकले तर ते काढून टाकावे आणि नवीन रोप लावावे.

घरातील तुळशीचे रोप सुकणे हिंदू धर्मात तुळशीला पवित्र मानले जाते. लोक तुळशीची मनोभावे पूजा करतात. हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे. असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रोप सुकायला लागते, त्यांनी सावध राहावे. हे येऊ घातलेल्या आर्थिक संकटाचे लक्षण आहे. त्यामुळे ही वनस्पती कधीही सुकणार नाही यासाठी प्रयत्न करा. जर ते सुकले तर ते काढून टाकावे आणि नवीन रोप लावावे.

4 / 6
आचार्य चाणक्य सांगतात की ज्या घरांमध्ये वडीलधार्‍यांचा आदर केला जात नाही तिथे आर्थिक संकट लवकर येते. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने धनसंपत्ती होत राहते. ज्यामध्ये त्यांचा अपमान दारिद्र्य आणतो. त्यामुळे त्यांचा आदर करा.

आचार्य चाणक्य सांगतात की ज्या घरांमध्ये वडीलधार्‍यांचा आदर केला जात नाही तिथे आर्थिक संकट लवकर येते. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने धनसंपत्ती होत राहते. ज्यामध्ये त्यांचा अपमान दारिद्र्य आणतो. त्यामुळे त्यांचा आदर करा.

5 / 6
जर तुमच्या घरात वारंवार काच फुटत असेल तर समजून घ्या की हे काही येणाऱ्या आर्थिक अडचणीचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत, येणाऱ्या संकटासाठी कुटुंबाने सावध असले पाहिजे आणि आर्थिक व्यवस्था केली पाहिजे. काच वारंवार तुटणे हे चांगले लक्षण मानले जात नाही. याशिवाय, तुटलेली काच ताबडतोब घराबाहेर फेकून द्या, अन्यथा नकारात्मकता वाढते.

जर तुमच्या घरात वारंवार काच फुटत असेल तर समजून घ्या की हे काही येणाऱ्या आर्थिक अडचणीचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत, येणाऱ्या संकटासाठी कुटुंबाने सावध असले पाहिजे आणि आर्थिक व्यवस्था केली पाहिजे. काच वारंवार तुटणे हे चांगले लक्षण मानले जात नाही. याशिवाय, तुटलेली काच ताबडतोब घराबाहेर फेकून द्या, अन्यथा नकारात्मकता वाढते.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.