AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | जीवन सुखकर करण्यासाठी चाणक्य नीतीमधील 3 प्रश्न दररोज स्वत:ला विचारा

आचार्य चाणक्य यांना आजच्या काळात एक महान जीवन प्रशिक्षक म्हणून पाहिले जाते, कारण त्यांनी वर्षापूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजही प्रासंगिक आहेत. आचार्यांच्या नीतीशास्त्र या ग्रंथात ते माणसाचे जीवन सुकर करण्यासाठी 5 खास गोष्टी सांगितल्या आहेत चला तर मग जाणून घेऊयात त्या पाच गोष्टी. त्यामध्ये जीवन होईल सुखकर करण्यासाठी चाणक्य नीतीमधील 3 प्रश्न दररोज स्वत:ला विचारल्यास तुमचे आयुष्य सुखकर होण्यास मदत होईल.

| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 10:22 AM
Share
समंजस माणसाने स्थळ, काळ आणि आपली क्षमता समजून काम सिद्ध केलं पाहिजे.

समंजस माणसाने स्थळ, काळ आणि आपली क्षमता समजून काम सिद्ध केलं पाहिजे.

1 / 5
कोणतेही काम करण्यापूर्वी स्वतःला तीन प्रश्न विचारा, पहिले, मी हे काम का करत आहे? दुसरा, परिणाम काय असू शकतो? तिसरे, मी यशस्वी होऊ शकेन का? जेव्हा तुम्हाला या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळतात, तेव्हा तुम्ही ते काम नि: संकोचपणे सुरू करू शकता.

कोणतेही काम करण्यापूर्वी स्वतःला तीन प्रश्न विचारा, पहिले, मी हे काम का करत आहे? दुसरा, परिणाम काय असू शकतो? तिसरे, मी यशस्वी होऊ शकेन का? जेव्हा तुम्हाला या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळतात, तेव्हा तुम्ही ते काम नि: संकोचपणे सुरू करू शकता.

2 / 5
कोणत्याही गोष्टीचीआसक्ती तुमच्या ध्येयात अडथळा आणते. ही आसक्ती तुमच्या दु:खाचे कारण बनते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीशी जास्त संलग्न होऊ नका. आनंदी राहण्यासाठी आसक्ती सोडणे आवश्यक आहे.

कोणत्याही गोष्टीचीआसक्ती तुमच्या ध्येयात अडथळा आणते. ही आसक्ती तुमच्या दु:खाचे कारण बनते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीशी जास्त संलग्न होऊ नका. आनंदी राहण्यासाठी आसक्ती सोडणे आवश्यक आहे.

3 / 5
संपत्ती, मित्र, पत्नी आणि राज्य परत मिळू शकते, परंतु हे शरीर परत मिळू शकत नाही, म्हणून आपल्या शरीराची आणि आरोग्याची काळजी घ्या.

संपत्ती, मित्र, पत्नी आणि राज्य परत मिळू शकते, परंतु हे शरीर परत मिळू शकत नाही, म्हणून आपल्या शरीराची आणि आरोग्याची काळजी घ्या.

4 / 5
समतोल चित्तासारखे कोणतेही तप नाही, समाधानासारखे सुख नाही, लोभासारखे रोग नाही आणि दयासारखे पुण्य नाही.

समतोल चित्तासारखे कोणतेही तप नाही, समाधानासारखे सुख नाही, लोभासारखे रोग नाही आणि दयासारखे पुण्य नाही.

5 / 5
Follow Us
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.