AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu | उत्तम आरोग्यासाठी, प्रगतीसाठी वास्तुमध्ये हे बदल नक्की करा

दिवसभर कामाच्या थकव्यानंतर आम्हाला मनःशांती आणि विश्रांतीसाठी आपण घराचा आधार घेतो. वास्तूचा माणसाच्या आरोग्यावर आणि संपत्तीचा परिणाम होत असतो. वास्तूमधील दोष परिवारील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम करतात. जर तुम्हाला निरोगी आयुष्यासह शांत घर हवे आहे. काही वास्तु टिप्स वापरून आपण आनंददायी आणि शांत ऊर्जा मिळवू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही काही वास्तु टिप्स फॉलो करू शकता . हे आजार, मानसिक वेदना, नकारात्मक ऊर्जा टाळण्यास आणि चांगले आरोग्य आणि मनःशांती वाढवण्यास मदत करतात.

Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Feb 18, 2022 | 11:23 AM
Share
ईशान्य दिशेला दररोज दिवा लावा . हे चांगल्या आरोग्यास प्रोत्साहन देते. जर नळातून सतत टपकल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हे आरोग्यासाठी चांगले नाही.

ईशान्य दिशेला दररोज दिवा लावा . हे चांगल्या आरोग्यास प्रोत्साहन देते. जर नळातून सतत टपकल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हे आरोग्यासाठी चांगले नाही.

1 / 5
अभ्यास करताना किंवा काम करताना उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करावे. यामुळे स्मरणशक्ती चांगली वाढवते. तुळशीची रोपे लावल्याने घरातील हवा शुद्ध होते. घरामध्ये निवडुंग आणि काटेरी झाडे लावणे टाळा. यामुळे तुमचा आजार आणि तणाव वाढू शकतो.

अभ्यास करताना किंवा काम करताना उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करावे. यामुळे स्मरणशक्ती चांगली वाढवते. तुळशीची रोपे लावल्याने घरातील हवा शुद्ध होते. घरामध्ये निवडुंग आणि काटेरी झाडे लावणे टाळा. यामुळे तुमचा आजार आणि तणाव वाढू शकतो.

2 / 5
 घराच्या ईशान्य कोपर्यात पायऱ्या किंवा शौचालय बांधू नका. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आणि मुलांची वाढ खुंटते.

घराच्या ईशान्य कोपर्यात पायऱ्या किंवा शौचालय बांधू नका. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आणि मुलांची वाढ खुंटते.

3 / 5
 दक्षिण-पश्चिम दिशेला असलेला मास्टर बेडरूम शारीरिक आणि मानसिक स्थिरता आणते. बेडरूम कधीही ईशान्य दिशेला ठेवू नका. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

दक्षिण-पश्चिम दिशेला असलेला मास्टर बेडरूम शारीरिक आणि मानसिक स्थिरता आणते. बेडरूम कधीही ईशान्य दिशेला ठेवू नका. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

4 / 5
झोपताना नेहमी दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपावे. हे शांत आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देते. उत्तरेकडे डोके ठेवून झोपणे योग्य नाही कारण यामुळे तणाव वाढतो.

झोपताना नेहमी दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपावे. हे शांत आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देते. उत्तरेकडे डोके ठेवून झोपणे योग्य नाही कारण यामुळे तणाव वाढतो.

5 / 5
Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं