AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK Cricketer Ruturaj Gaikwad : ऋतुराज गुजरात विरुद्ध जोरदार खेळला, अर्धशतकंही पूर्ण केलं, वाचा ऋतुराजविषयी

ऋतुराजने आज गुजरात विरुद्धच्या सामन्यात 48 बॉलमध्ये 73 धावा काढल्या आहेत. त्यापैकी 5 षटकार आणि 5 चौकार मारले.तर अर्धशतकही पूर्ण केलंय.

| Updated on: Apr 17, 2022 | 9:30 PM
Share
चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ऋतुराज गायकवाडने 48 बॉलमध्ये 73 धावा काढल्या आहेत. त्यापैकी 5 षटकार आणि 5 चौकार मारले.

चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ऋतुराज गायकवाडने 48 बॉलमध्ये 73 धावा काढल्या आहेत. त्यापैकी 5 षटकार आणि 5 चौकार मारले.

1 / 4
आयपीएलच्या या सीजनमध्ये ऋतुराज गायकवाडने फक्त 35 धावा केल्या आहेत. कालही ऋतुराज फ्लॉप ठरला. पण सीएसकेने त्यांचा पहिला सामना जिंकला. त्यानंतर आज ऋतुराज गायकवाडने 48 बॉलमध्ये 73 धावा काढून भल्याभल्याना शांत केलंय.

आयपीएलच्या या सीजनमध्ये ऋतुराज गायकवाडने फक्त 35 धावा केल्या आहेत. कालही ऋतुराज फ्लॉप ठरला. पण सीएसकेने त्यांचा पहिला सामना जिंकला. त्यानंतर आज ऋतुराज गायकवाडने 48 बॉलमध्ये 73 धावा काढून भल्याभल्याना शांत केलंय.

2 / 4
ऋतुराजने आज गुजरात विरुद्धच्या सामन्यात 48 बॉलमध्ये 73 धावा काढल्या आहेत. त्यापैकी 5 षटकार आणि 5 चौकार मारले.तर अर्धशतकही पूर्ण केलंय.

ऋतुराजने आज गुजरात विरुद्धच्या सामन्यात 48 बॉलमध्ये 73 धावा काढल्या आहेत. त्यापैकी 5 षटकार आणि 5 चौकार मारले.तर अर्धशतकही पूर्ण केलंय.

3 / 4
काही दिवसांपूर्वी ऋतुराज गायकवाड आणि आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहलीमध्ये ह्दयस्पर्शी ‘दोस्ताना’ पहायला मिळाला होता. दोघे पॅव्हेलियनच्या दिशेने जात होते, त्यावेळी विराटने ऋतुराजच्या खांद्यावर हात टाकला होता, तर ऋतुराजने विराटच्या कमरेत हात टाकला होता. पॅव्हेलियन जवळ पोहोचल्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरु झाला.

काही दिवसांपूर्वी ऋतुराज गायकवाड आणि आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहलीमध्ये ह्दयस्पर्शी ‘दोस्ताना’ पहायला मिळाला होता. दोघे पॅव्हेलियनच्या दिशेने जात होते, त्यावेळी विराटने ऋतुराजच्या खांद्यावर हात टाकला होता, तर ऋतुराजने विराटच्या कमरेत हात टाकला होता. पॅव्हेलियन जवळ पोहोचल्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरु झाला.

4 / 4
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.