AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup मध्ये प्रत्येक वेळी भारताची पाकिस्तानवर सरशी, जाणून घ्या भारत-पाक सामन्यांचा आजवरचा इतिहास

टी - 20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आतापर्यंत 5 वेळा भिडले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी पाकिस्तानला भारताच्या हातून पराभूत व्हावे लागले आहे.

| Edited By: | Updated on: Oct 19, 2021 | 12:21 PM
Share
टी - 20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आतापर्यंत 5 वेळा भिडले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी पाकिस्तानला भारताच्या हातून पराभूत व्हावे लागले आहे. 2007 च्या टी - 20 विश्वचषकापासून हा ट्रेंड अविरत सुरु आहे. या बाबतीत भारताची पाकिस्तानवर 5-0 ने आघाडी आहे. यावेळी टीम इंडिया विजयाचा षटकार लगावू पाहत आहे.

टी - 20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आतापर्यंत 5 वेळा भिडले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी पाकिस्तानला भारताच्या हातून पराभूत व्हावे लागले आहे. 2007 च्या टी - 20 विश्वचषकापासून हा ट्रेंड अविरत सुरु आहे. या बाबतीत भारताची पाकिस्तानवर 5-0 ने आघाडी आहे. यावेळी टीम इंडिया विजयाचा षटकार लगावू पाहत आहे.

1 / 5
2007 टी -20 विश्वचषक, ग्रुप मॅच, भारत विरुद्ध पाकिस्तान : डरबनमध्ये खेळवलेला हाय व्होल्टेज सामना बरोबरीत संपला. पाकिस्तानला भारताच्या 141 धावांचा पल्ला गाठता आला नाही. मग बॉल आऊटद्वारे निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला.

2007 टी -20 विश्वचषक, ग्रुप मॅच, भारत विरुद्ध पाकिस्तान : डरबनमध्ये खेळवलेला हाय व्होल्टेज सामना बरोबरीत संपला. पाकिस्तानला भारताच्या 141 धावांचा पल्ला गाठता आला नाही. मग बॉल आऊटद्वारे निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला.

2 / 5
2012 टी -20 विश्वचषक, सुपर 8, भारत विरुद्ध पाकिस्तान : यावेळी दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी सुपर 8 मध्ये भिडले, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. श्रीलंकेत खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 128 धावांत गुंडाळले. प्रत्युत्तरादाखल विराट कोहलीने 61 चेंडूत 78 धावांची नाबाद खेळी खेळून भारताला सामन्यात विजय मिळवून दिला.

2012 टी -20 विश्वचषक, सुपर 8, भारत विरुद्ध पाकिस्तान : यावेळी दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी सुपर 8 मध्ये भिडले, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. श्रीलंकेत खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 128 धावांत गुंडाळले. प्रत्युत्तरादाखल विराट कोहलीने 61 चेंडूत 78 धावांची नाबाद खेळी खेळून भारताला सामन्यात विजय मिळवून दिला.

3 / 5
2014 टी - 20 विश्वचषक, सुपर 10, भारत विरुद्ध पाकिस्तान : प्रथम खेळताना पाकिस्तानने 20 षटकांत 7 गड्यांच्या बदल्यात 130 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने 3 गड्यांच्या बदल्यात 9 चेंडूं राखून हा सामना जिंकला.

2014 टी - 20 विश्वचषक, सुपर 10, भारत विरुद्ध पाकिस्तान : प्रथम खेळताना पाकिस्तानने 20 षटकांत 7 गड्यांच्या बदल्यात 130 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने 3 गड्यांच्या बदल्यात 9 चेंडूं राखून हा सामना जिंकला.

4 / 5
2016 टी - 20 विश्वचषक, सुपर 10, भारत विरुद्ध पाकिस्तान : कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यातही निकला बदलला नाही. पावसामुळे हा सामना 18-18 षटकांचा खेळवण्यात आला होता. पाकिस्तानने 118 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताच्या 3 विकेट्सही लवकर पडल्या. पण विराट कोहली पाकिस्तानला भिडला. त्याने 37 चेंडूत 55 धावांची खेळी खेळत सामना 6 गडी राखून जिंकला.

2016 टी - 20 विश्वचषक, सुपर 10, भारत विरुद्ध पाकिस्तान : कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यातही निकला बदलला नाही. पावसामुळे हा सामना 18-18 षटकांचा खेळवण्यात आला होता. पाकिस्तानने 118 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताच्या 3 विकेट्सही लवकर पडल्या. पण विराट कोहली पाकिस्तानला भिडला. त्याने 37 चेंडूत 55 धावांची खेळी खेळत सामना 6 गडी राखून जिंकला.

5 / 5
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....