AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: धवन-रोहितची जोडी इतिहास रचण्यास सज्ज, सचिन-सौरवसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. शुक्रवारी, मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्यात टीम इंडियाची नजर क्लीन स्वीपवर असेल.

| Updated on: Feb 11, 2022 | 11:17 AM
Share
भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. शुक्रवारी, मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्यात टीम इंडियाची नजर क्लीन स्वीपवर असेल.

भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. शुक्रवारी, मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्यात टीम इंडियाची नजर क्लीन स्वीपवर असेल.

1 / 4
या सामन्यात सलामीवीर शिखर धवनचे संघात पुनरागमन होणार आहे, जो कोरोनामुळे आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये मैदानात उतरु शकला नव्हता. आता तो रोहित शर्मासोबत सलामीवीर म्हणून मैदानात उतरताना दिसणार आहे. या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात या दोघांना खास विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी असेल.

या सामन्यात सलामीवीर शिखर धवनचे संघात पुनरागमन होणार आहे, जो कोरोनामुळे आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये मैदानात उतरु शकला नव्हता. आता तो रोहित शर्मासोबत सलामीवीर म्हणून मैदानात उतरताना दिसणार आहे. या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात या दोघांना खास विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी असेल.

2 / 4
रोहित आणि शिखर धवन सलामीची जोडी म्हणून 5000 धावा पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहेत. तिसर्‍या वनडेत अवघ्या 22 धावांची भागीदारी करताच रोहित-धवन दोघेही ही विशेष कामगिरी पूर्ण करतील.

रोहित आणि शिखर धवन सलामीची जोडी म्हणून 5000 धावा पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहेत. तिसर्‍या वनडेत अवघ्या 22 धावांची भागीदारी करताच रोहित-धवन दोघेही ही विशेष कामगिरी पूर्ण करतील.

3 / 4
5000 धावा पूर्ण करणारी ही भारताची दुसरी सलामीवीर जोडी असेल. त्यांच्या आधी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली या जोडीने हा पराक्रम केला आहे. या जोडीने सलामीवीर म्हणून 6,609 धावा फटकावल्या आहेत.

5000 धावा पूर्ण करणारी ही भारताची दुसरी सलामीवीर जोडी असेल. त्यांच्या आधी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली या जोडीने हा पराक्रम केला आहे. या जोडीने सलामीवीर म्हणून 6,609 धावा फटकावल्या आहेत.

4 / 4
Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.