
एखाद्याच्या लग्नात गेलं तरी लोक खोक्यावरून बोलतेत- बच्चू कडू
बच्चू कडू यांच्या विधानाची चर्चा...
अमरावती : बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. जिथे जाऊ तिथं खोक्यांवरून ऐकावं लागतं. एवढ्यावेळा आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप झालाय की लोकांनाही खरं वाटू शकतं की आम्ही खोके घेतलेत. असे आरोप करणं योग्य नाही. एखाद्याच्या लग्नात गेलं तरी लोक खोक्यावरून बोलतेत, असं बच्चू कडू म्हणालेत. ते अमरावतीत (Amravati) बोलत होते.
Published on: Oct 26, 2022 4:36 PM
Related Video
चीनकडून भारताचा सर्वात मोठा घात! लपून उभा केला वॉटर बॉम्ब
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
एशियन गेम्स स्पर्धेतून टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा पत्ता कट, कारण?
पाचवी नापास... UPSC परीक्षेत 3 वेळा अपयश, चौथ्या प्रयत्नात बनली IAS
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
जळगाव जिल्ह्यात १०९ गावांत पाणीटंचाई
तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांचा धाराशिवला मोठा फायदा
वाशिममध्ये नदी-नाले दुथडी, अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती
विदर्भातील शाळेची घंटा आज वाजली, विद्यार्थ्यांचे प्रवेश उत्सव साजरा
भंडारा जिल्ह्यात शाळांची पहिली घंटा! ढोल-ताशांचा गजर, आणि फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत