
एखाद्याच्या लग्नात गेलं तरी लोक खोक्यावरून बोलतेत- बच्चू कडू
बच्चू कडू यांच्या विधानाची चर्चा...
अमरावती : बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. जिथे जाऊ तिथं खोक्यांवरून ऐकावं लागतं. एवढ्यावेळा आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप झालाय की लोकांनाही खरं वाटू शकतं की आम्ही खोके घेतलेत. असे आरोप करणं योग्य नाही. एखाद्याच्या लग्नात गेलं तरी लोक खोक्यावरून बोलतेत, असं बच्चू कडू म्हणालेत. ते अमरावतीत (Amravati) बोलत होते.
Published on: Oct 26, 2022 04:36 PM
Related Video
आयुष्यात हा मित्र सोबत असेल तर विनाश अटळ, वेळीच ओळखा अन् व्हा सावध!
19 व्या मोसमातील पहिला डबर हेडर केव्हा? पलटणसह हे 4 संघ भिडणार
पंजाब किंग्स-गुजरात टायटन्स सज्ज, कोण जिंकणार पहिला सामना?
वैभवची वादळी खेळी, राजस्थानची विजयी सलामी, चेन्नईचा 8 विकेट्सने धुव्वा
RR vs CSK : राजस्थान चेन्नई सामन्यात काय घडलं? सर्वकाही जाणून घ्या
Nandurbar : चांदसैली घाटात अस्वलाचा वावर, स्थानिकांमध्ये भीती
Washim : कंत्राटदाराचा हलगर्जीपणा, पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली
सांगली - ऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची चार पिल्ले सापडली
video: मालवण येथील स्फटिक शिव लिंग पाहण्यासाठी भाविक आणि पर्यटकांची गर्दी
भंडारा : भल्यामोठ्या नागाला वर्गमित्राकडून जीवनदान