
एखाद्याच्या लग्नात गेलं तरी लोक खोक्यावरून बोलतेत- बच्चू कडू
बच्चू कडू यांच्या विधानाची चर्चा...
अमरावती : बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. जिथे जाऊ तिथं खोक्यांवरून ऐकावं लागतं. एवढ्यावेळा आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप झालाय की लोकांनाही खरं वाटू शकतं की आम्ही खोके घेतलेत. असे आरोप करणं योग्य नाही. एखाद्याच्या लग्नात गेलं तरी लोक खोक्यावरून बोलतेत, असं बच्चू कडू म्हणालेत. ते अमरावतीत (Amravati) बोलत होते.
Published on: Oct 26, 2022 04:36 PM
इमरान खान वेडे झाले? थेट मनोरुग्ण म्हणून...पाकिस्तानातून मोठी बातमी
भारताने सामन्यासह मालिका जिंकली, दक्षिण आफ्रिकेचा अचूक हिशोब
काळ्या रंगाच्या नटरंगी नारने लावलं सारंगखेड्यातील ग्राहकांना याड
IND vs SA : रोहित शर्माने 3 षटकारांसह पुन्हा मोडला ख्रिस गेलचा विक्रम
भर लग्नमंडपात नवरदेवानं केलं असं काही, की वऱ्हाडानेच दिल्या शिव्या
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
डोंबिवली शहरात कलाकारांचा क्रिकेटमध्ये धुमाकूळ
कलाकारांच्या क्रिकेटचा आनंद घेणार, प्रवीण तरडेंचं वक्तव्य
डॉ.बाबासाहेबांनी आसोदा गावाला 1926 मध्ये दिली होती भेट, काय होते कारण?
अमित ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या लग्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हजेरी
वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी गडचिरोली जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन