
एखाद्याच्या लग्नात गेलं तरी लोक खोक्यावरून बोलतेत- बच्चू कडू
बच्चू कडू यांच्या विधानाची चर्चा...
अमरावती : बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. जिथे जाऊ तिथं खोक्यांवरून ऐकावं लागतं. एवढ्यावेळा आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप झालाय की लोकांनाही खरं वाटू शकतं की आम्ही खोके घेतलेत. असे आरोप करणं योग्य नाही. एखाद्याच्या लग्नात गेलं तरी लोक खोक्यावरून बोलतेत, असं बच्चू कडू म्हणालेत. ते अमरावतीत (Amravati) बोलत होते.
Published on: Oct 26, 2022 4:36 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
साखरेचा भाव झटक्यात प्रचंड वाढला, इतिहासातील सर्वात मोठी...
तसंच घडणार! आशिया कप ट्रॉफीवरून BCCI आणि मोहसिन नकवी येणार आमनेसामने
चंद्रग्रहण 2026: चंद्रग्रहण या राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ, नोकरी ते...
6783 कोटींची कमाई करणारा हॉरर चित्रपट, पाहण्यासाठी उडाली झुंबड
अंगावर काटे, लांब शेपटी अन् 23 किलो वजन.. कृषी प्रदर्शनात ‘टॉनी’ची धूम
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
जीर्ण खोल्या, तुटलेले दरवाजे; पैठण तालुक्यातील पैठणखेडा आश्रमशाळेत अस्वच्छतेचा कळस
पावसाअभावी परळीत सोयाबीन, कापूस धोक्यात; शेतकऱ्यांची शासनाकडे मदतीची हाक
केदारगुडामध्ये श्रावण मासानिमित्त दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी
येवला तालुक्यातील उंदीरवाडीत बिबट्याचा मुक्तसंचार
खडकपूर्णा प्रकल्पात पाणीसाठा अवघा २.४८ टक्के