
Ambadas Danve : बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये – अंबादास दानवे
बीडमध्ये छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका तरुणीने आत्महत्या केली आहे. त्यावर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये असं, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हंटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी कदम कारवाई करावी असंही दानवे यावेळी बोलताना म्हणाले. बीडमध्ये छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका तरुणीने आत्महत्या केली आहे. आज या तरुणीचं लग्न होतं. मात्र काही नराध्यमांच्या त्रासाला कंटाळून या तरुणीने स्वत:ला संपवलं असल्याने या घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. यावर बोलताना विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसंच या प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये. राजकीय दबावात येऊ नये असंही म्हंटलं आहे.
Published on: Apr 20, 2025 5:19 PM
Related Video
99 टक्के लोकांना माहितीच नाही डीमार्टमध्ये खरेदी करण्यापूर्वीची गोष्ट
9वीत शिकत असलेल्या मुलीने दिला बाळाला जन्म, आश्रम शाळेतील प्रकार उघड
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या...
'तुंबाडची मंजुळा' हिट होताच ओम भुतकरने उरकलं लग्न; कोण आहे पत्नी?
भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आले एकत्र, रोहितच्या भूमिकेने...
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या...
खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर एकाचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर?
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी...
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले...