
भाजप आमदाराच्या पुतणीच्या लग्नात तोबा गर्दी, कोरोना नियमांचे उल्लंघन
औरंगाबादमध्ये भाजप आमदाराच्या पुतणीच्या लग्नाला गर्दी झाल्याने कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे पहायला मिळाले. भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुतणीचा विवाह औरंगाबादमध्ये पार पडला, या विवाह सोहळ्याला तोबा गर्दी झाल्याने कोरोना नियमांचे उल्लंघन झाले.
औरंगाबाद : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र दुसरीकडे औरंगाबादमध्ये भाजप आमदाराच्या पुतणीच्या लग्नाला गर्दी झाल्याने कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे पहायला मिळाले. भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुतणीचा विवाह औरंगाबादमध्ये पार पडला या विवाहाला तोबा गर्दी झाल्याने कोरोना नियमांचे उल्लंघन झाले.
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?
मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस
Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..
Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Related Video
मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस
आंदोलनादरम्यान पतीला ताब्यात घेताच स्वरा भास्करची संतप्त पोस्ट
शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार
शरद पवार मोदींना भेटले, राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया
CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...