
Bhandara | भंडाऱ्यात हरणाच्या कळपाचा धुमाकूळ, शेतकरी हवालदिल
भंडाऱ्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात चक्क हरणांचा कळप घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या हरणांनी पिकांची नासधूस केली.
भंडाऱ्यातील काही शेतांमध्ये हरणांनी धुमाकूळ घातला आहे. जवाहरनगर परिसरातील काही शेतकऱ्यांच्या शेतात हरणांच्या कळपाने नुकसान केले आहे. हरणांनी सोयाबीनच्या पिकावर ताव मारल्याने शेतकऱ्यांच नुकसान झालं आहे. नुकतीच सोयाबीन पिकाला पिकलेली पालवी हरणांनी खाऊन फस्त केली.
Published on: Jul 26, 2021 01:31 PM
फ्लॉवरमध्ये किडे आहेत की नाही तपासण्यासाठी 'या' ट्रिक्सचा करा वापर
बाईक खरेदी करायचीये का? Harley Davidson X440T चे फीचर्स, किंमत किती?
टीम इंडियाच्या तिसऱ्या सामन्याच्या वेळेत बदल? मॅच किती वाजता?
श्रेयस अय्यर कॅप्टन, भुवनेश्वरचं कमबॅक, माजी खेळाडूकडून कुणाला संधी?
काका आणि पुतण्या एकत्र येणार ? पिंपरीतल्या बैठकीत काय होणार याकडे लक्ष
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
धुळे महापालिका निवडणुकीत किन्नर आखाडा 10 उमेदवार देणार
साताऱ्यातील कास पठार भागात आढळले बाराशिंगा हरिण
तुळजाभवानी मातेच्या मंदिरात सुट्ट्यांमुळे भाविकांची मोठी गर्दी
Washim : यावर्डीत 'मांजा टाळा, निसर्ग वाचवा' जनजागृती उपक्रमाचं आयोजन
Latur : महामार्गावरील भेगा बुजावण्यासाठी छावा संघटनेचं निषेध आंदोलन