
Bhandara | भंडाऱ्यात हरणाच्या कळपाचा धुमाकूळ, शेतकरी हवालदिल
भंडाऱ्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात चक्क हरणांचा कळप घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या हरणांनी पिकांची नासधूस केली.
भंडाऱ्यातील काही शेतांमध्ये हरणांनी धुमाकूळ घातला आहे. जवाहरनगर परिसरातील काही शेतकऱ्यांच्या शेतात हरणांच्या कळपाने नुकसान केले आहे. हरणांनी सोयाबीनच्या पिकावर ताव मारल्याने शेतकऱ्यांच नुकसान झालं आहे. नुकतीच सोयाबीन पिकाला पिकलेली पालवी हरणांनी खाऊन फस्त केली.
Published on: Jul 26, 2021 01:31 PM
चंद्र-सूर्यदेवाची युती, तीन राशींवर मोठा कोप; भयंकर संकटाची चाहुल!
तब्बल 150 वर्षांनी सापडलं गूढ जहाज, खोल पाण्यात रहस्यमयी...
हे झाड लावलं की साप घरात आलाच समजा, गावातील लोक चुकूनही लावत नाहीत
हे 3 पदार्थ लिव्हरसाठी आहेत खूप घातक, आजपासूनच यांचे सेवन करणे टाळा
मोरींगा तेलाचा 'या' पद्धतीनं वापर केल्यामुळे काय फायदे होतात?
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता