
Bhandara | भंडाऱ्यात हरणाच्या कळपाचा धुमाकूळ, शेतकरी हवालदिल
भंडाऱ्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात चक्क हरणांचा कळप घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या हरणांनी पिकांची नासधूस केली.
भंडाऱ्यातील काही शेतांमध्ये हरणांनी धुमाकूळ घातला आहे. जवाहरनगर परिसरातील काही शेतकऱ्यांच्या शेतात हरणांच्या कळपाने नुकसान केले आहे. हरणांनी सोयाबीनच्या पिकावर ताव मारल्याने शेतकऱ्यांच नुकसान झालं आहे. नुकतीच सोयाबीन पिकाला पिकलेली पालवी हरणांनी खाऊन फस्त केली.
Published on: Jul 26, 2021 01:31 PM
Related Video
दमानियांना खरात प्रकरणातला खुराक मुख्यमंत्री कार्यालयातूनच ?
'80 टक्के पाकिस्तानी गे, बाकी 20 टक्के बायसेक्शुअल', मोठं सिक्रेट ओपन
सीमा हैदरच्या मुलाचं बारसं! ते नाव ऐकताच पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
काँग्रेस बारामती पोटनिवडणूक लढवणार, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की..
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
Nandurbar : वादळी वाऱ्यामुळे सातपुड्यात कैरीचं प्रचंड नुकसान, शेतकरी अडचणीत
Igatpuri : इगतपुरीत ख्रिस्ती बांधवांकडून गुड फ्रायडेनिमित्त क्रूसाची मिरवणूक
Beed : संत वामनभाऊ महाराज नारळी सप्ताहात गुलाबजामुनची पंगत
अहिल्यानगर- श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी गावची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न
जळगाव: जामनेर तालुक्यातील रोटवत गावात हनुमान जयंतीनिमित्त बारा गाड्यांचा कार्यक्रम