Marathi News Videos Maharashtra TET Exam some students claim exam center in Kolhapur dont gave entry for exam

वेळेआधी पोहोचूनही प्रवेश नाकारल्याचा आरोप, कोल्हापूरमध्ये TET परीक्षा केंद्रावर गोंधळ
कोल्हापुरातील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. परीक्षा केंद्राबाहेर काही महिला परीक्षार्थींनी हंबरडा फोडला मात्र, केंद्रप्रमुखांनी गेट बंद केल्यामुळे गोंधळ झाला आहे.
मुंबई: कोल्हापुरातील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. परीक्षा केंद्राबाहेर काही महिला परीक्षार्थींनी हंबरडा फोडला मात्र, केंद्रप्रमुखांनी गेट बंद केल्यामुळे गोंधळ झाला आहे. दोन वर्षापासून शिक्षक पात्रता परीक्षा रखडल्या होत्या त्या आज कोल्हापूरमध्ये पार पडत आहे. परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठी गर्दी केली आहे. मात्र, एसटीच्या संपाच्या वेळी महाराष्ट्र परीक्षा परिषदेनं संवेदनशीलता दाखवायला हवी होती, असं मत परीक्षार्थींनी मांडलं. नेहरु हायस्कूल केंद्रावर हा प्रकार घडला. तर, दुसरीकडे धुळे जिल्ह्यात खासदार सुभाष भांबरे यांच्या प्रयत्नानं विद्यार्थ्यांना 20 मिनिटांनंतरही प्रवेश मिळाला.
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?
CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका
तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..
सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला
Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी
Related Video
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
सणसणीत लगावली...! रोहितच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूकडून लेखाजोखा
दुसऱ्या लग्नानंतरही पहिल्या पतीशी बोलायची बायको, संशयातून सेराजने..
नीटवरुन देशात गदारोळ, या परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...