
National Security Advisory Board : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन
पहलगाम हल्ल्यानंतर वाढलेल्या भारत पाकिस्तान तणाव वाढला असून आता भारताकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन केलं जाणार आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन केलं जाणार आहे. माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची आता अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. माजी एअर मार्शल पी.एम. सिन्हा हे देखील या समितीत सहभागी असणार आहेत. यचसोबत अनेक निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा सुद्धा या समितीत समावेश असणार आहे. दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर वाढलेल्या भारत पाकिस्तान तणावात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन हे पाकिस्तानला सूचक इशाराच असणार आहे.
Published on: Apr 30, 2025 2:47 PM
Related Video
IAF Vs PLAAF: भारतीय वायुसेनेने मागे टाकल्याने, चीनचा तिळपापड
संजय दत्त मुंबईतील बॉम्बस्फोट रोखू शकला असता, उज्ज्वल निकम म्हणाले...
अवघ्या 17 दिवसांपूर्वी झाले होते लग्न, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
लग्नासाठी कोणी पोरगीही देत नाही..., शेतकऱ्याचा थेट भरणेंना फोन
आरोपी मुस्लीम असला की मोर्चे नको असे का म्हणता - संग्राम भंडारे
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
शाळेसमोरचा रस्ता चिखलाने भरलेला,संतप्त विद्यार्थ्यांनी केले कागदी होडी आंदोलन
पावसाने उघडीप दिल्यामुळे भुशी धरण पहाण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड
कल्याणमध्ये भर रस्त्यात कोसळली इमारत, कुटुंबाने खिडकीतून उडी मारून वाचवला जीव
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे हेलिकॉप्टरमधील दृश्य समोर
शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यात दाखल