
National Security Advisory Board : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन
पहलगाम हल्ल्यानंतर वाढलेल्या भारत पाकिस्तान तणाव वाढला असून आता भारताकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन केलं जाणार आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन केलं जाणार आहे. माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची आता अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. माजी एअर मार्शल पी.एम. सिन्हा हे देखील या समितीत सहभागी असणार आहेत. यचसोबत अनेक निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा सुद्धा या समितीत समावेश असणार आहे. दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर वाढलेल्या भारत पाकिस्तान तणावात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन हे पाकिस्तानला सूचक इशाराच असणार आहे.
Published on: Apr 30, 2025 2:47 PM
Related Video
विराट, साई आणि शुबमनमध्ये चढाओढ, खास कामगिरीसाठी तिघे भिडणार
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल
फॉर्च्यूनर गाडी, VIP नंबर अन्... इंदोरीकर महाराजांच्या जावायाचा थाट
राज्याच्या राजकारणात खळबळ, बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर, लवकरच....
या व्हायरल फोटोने सोशल मीडियावर लावली आग, नेमकं काय आहे खास?
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त....
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला..
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत...