
Nawab Malik | ‘आमचं आणि शिवसेनेचं जमतंय हे भाजपाला पचनी पडत नाही’
आमचं आणि शिवसेने(ShivSena)चं जमतं हे भाजपाला पचनी पडत नाही, असं राष्ट्रवादी(NCP)चे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटलंय.
आमचं आणि शिवसेने(ShivSena)चं जमतं हे भाजपाला पचनी पडत नाही, असं राष्ट्रवादी(NCP)चे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटलंय. भाजपानं शिवसेनेचं खच्चीकरण केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. साम-दाम-दंड-भेद ही देवेंद्र फडणवीस यांची भाषा आहे. अनेक वर्ष सोबत राहून गळा कसा कापायचा, आकड्याचा खेळ कसा खेळायचा हे भाजपाकडून शिकावं, असंही ते म्हणाले.
Related Video
तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर....
घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा!
तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभव
बुटातून दुर्गंधी येतेय, धुवायला वेळ नाही, या टिप्स येतील कामी
आशा भोसले यांच्या हेल्थची नातीने दिली अपडेट, कशी आहे प्रकृती?
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ
ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख नेमका कुणाकडे?