
‘…त्यामुळे आमच्याकडे वसुलीशिवाय पर्याय नाही’ : Prajakt Tanpure
एका डीपीवर जर काही लोकांनी बिल भरले असेल, पण काही लोकांनी जर भरले नसेल त्या डीपीची कनेक्शन सरसकट कापू नये, असे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
मुंबई : विरोधी पक्षाने माझं म्हणणं ऐकून घेतले नाही. कारण केंद्र सरकारच्या धोरणामुळे बँक महावितरणला लोन देत नाही आणि जी थक्कबाकी कोट्यावधींची शिल्लक आहे ती भाजप सरकारच्या काळात झाली आहे. त्यामुळे सक्तीची वसुली करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहिलेला नाही. एका डीपीवर जर काही लोकांनी बिल भरले असेल, पण काही लोकांनी जर भरले नसेल त्या डीपीची कनेक्शन सरसकट कापू नये, असे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
येथे कपडे न घालता लोक डिनरला येतात,महिन्यातून एकदा असतो इव्हेंट...
सिद्धिविनायक मंदिरात दुर्दैवी घटना, कंत्राटी कामगाराचा मृत्यू
नीलम गोऱ्हे यांच्या नावात "नी" ऐवजी "ची" असायला हवा - सुषमा अंधारे
रहाणेचा मास्टरप्लॅन! बुमराह नसेल तर काय झालं, या गोलंदाजावर लावला डाव
वाद मिटवा! विजय मल्याच्या कर्जाप्रकरणी हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
परळी : श्रावणात ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात भाविकांची गर्दी
वर्धा : हिंगणघाट मार्गावर भूगाव टी पॉइंट येथे सडक सुरक्षा व हेल्मेट जनजागृती
विरारच्या कळंब समुद्रकिनारी कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकली
भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण... खानापूरहून कान्हवडीला जायचं कसं? वाहन चालकांची तारांबळ