
बाळासाहेबांनी मुंबई वाचवली, उद्धव ठाकरे आरोपींना वाचवतात; नितेश राणेंचा टोला
नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1993 च्या दंगलीत मुंबईला वाचवले. मात्र आता उद्धव ठाकरे हे 1993 च्या दंगलीतील आरोपींना वाचवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1993 च्या दंगलीत मुंबईला वाचवले. मात्र आता उद्धव ठाकरे हे 1993 च्या दंगलीतील आरोपींना वाचवत आहेत. त्यामुळे आता भगव्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ही भाजपाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्विट करत नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
Related Video
11.30 वाजता फायनल निर्णय होणार? गीते यांनी सस्पेन्स वाढवला...
4 सिक्स-6 फोर, रजत पाटीदारचा तडाखा कायम, कर्णधाराची चाबूक खेळी
वरळी डोम म्युझिक कॉन्सर्ट तरुणाचा मृत्यू,पोलिसांनी केला गुन्हा दाखल
मोठी बातमी! इस्त्रायलकडून भीषण हल्ला; युद्धविराम तुटला
राष्ट्रवादीचं धक्कातंत्र, भुजबळ, राणांचा पत्ताकट, या नेत्याला उमेदवारी
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बारामती : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बारामतीत सायकल रॅलीचे आयोजन
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न; पोलीस प्रशासनाचाही आनंदोत्सव
कच्च्या मालाच्या दरवाढीचा मूर्तिकारांना फटका; गणेशमूर्ती २० ते ३० टक्के महागण्याची शक्यता
सांगली - बाळ माने यांच्याविरोधात ठाकरे गटाचे आंदोलन
सांगली - वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यातील ऊसाचे पीक भुईसपाट