
बाळासाहेबांनी मुंबई वाचवली, उद्धव ठाकरे आरोपींना वाचवतात; नितेश राणेंचा टोला
नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1993 च्या दंगलीत मुंबईला वाचवले. मात्र आता उद्धव ठाकरे हे 1993 च्या दंगलीतील आरोपींना वाचवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1993 च्या दंगलीत मुंबईला वाचवले. मात्र आता उद्धव ठाकरे हे 1993 च्या दंगलीतील आरोपींना वाचवत आहेत. त्यामुळे आता भगव्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ही भाजपाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्विट करत नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
Related Video
MI vs CSK : मुंबई-चेन्नई सामन्यासाठी सज्ज, रोहित-धोनी खेळणार?
आहारात 'या' देसी पदार्थांचा करा समावेश, उष्णतेपासून मिळेल आराम
लखनौला पराभूत करत राजस्थान टॉप 2 मध्ये, आरसीबीला मोठा झटका
सोनं झालं खूपच स्वस्त, एकाच दिवसात चक्क इतकी घसरण, नवा भाव काय?
मुंबई-चेन्नई हायव्होल्टेज सामना, पलटणच्या मॅचची वेळ बदलली?
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
Jalgaon : वाढत्या तापमानाचा कहर, प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष, आरोग्य यंत्रणा सज्ज
Mumbai : राज्य सरकारकडून रितेश-जेनेलिया देशमुख यांना मोठी जबाबदारी, नक्की काय?
धाराशिव : अवकाळी पावसाने शेती खरडून गेली,भर उन्हाळ्यामध्ये शेतीला तलावाचे स्वरूप
वाशिम : बॉयलिंग कुकरची कमतरता,हळद उत्पादक शेतकरी चिंतेत
देवगड समुद्रात पर्ससीन बोट बुडाली, व्हिडीओ व्हायरल