मुंबईसाठी महत्त्वाची बातमी आहे. 2050 पर्यंत मुंबईचा काही भाग पाण्याखाली जाणार असल्याचं आता म्हटलं जात आहे. BMC आयुक्तांची ही माहिती दिली आहे.