
आता रबी हंगामातही PM किसान विमा योजना, अर्ज करण्यासाठी ‘ही’ आहे अंतिम मुदत
पीएम किसान विमा योजना आता रब्बी हंगामासाठीही लागू करण्यात आली आहे. गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, भात आणि उन्हाळी भुईमुग या पिकांचा यात समावेश आहे.
पंतप्रधान फसल बीमा योजना (Pradhan Mantri Fasal Bima Yojana), म्हणजेच पीएम किसान विमा योजना, आता रब्बी हंगामातील पिकांसाठीही लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्त्यांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. रब्बी हंगामासाठी, गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, भात (उन्हाळी) आणि उन्हाळी भुईमुग यांसारख्या प्रमुख पिकांना या योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे 15 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.
Published on: Nov 01, 2025 5:42 PM
Related Video
जर तुमच्याकडे इतकं प्रेम असेल तर...; फडणवीसांच्या विधानावर राऊत कडाडले
त्यांना जास्त झोंबलाय, 'देऊळ बंद 2'च्या टीकेवर प्रवीण तरडेंचं उत्तर
7,70,00,00,00,000 कोटींची मालकीण आहे राम चरणची पत्नी उपासना कोनिडेला
Sharad Pawar: पण सत्ताधाऱ्यांना किंमत मोजावी लागेल...गॅस दरवाढीचा भडका... शरद पवारांचा थेट इशारा
शिवसेना शिंदे गटाचा मोठा गेम, थेट भाजपाला धक्का, भाजप युवा मोर्चाचे..
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
Satara : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना भान ठेवावे : खासदार उदयनराजे भोसले
Yeola : जळगाव नेऊरमध्ये 6 एकर डाळींब बागेवर ट्रॅक्टर, शेतकऱ्याचा कठोर निर्णय
नंदुरबार:रस्ता नसल्याने नवरदेवाची चार किलोमीटर खांद्यावरून वरात
पुणे :शिरूर-चिखलात अडकली जीप अखेर ट्रॅक्टरने खेचून बाहेर काढली..
कणकवली : 12 वर्षीय मंथन उकर्डेने ट्रॅम्पोलिन स्पर्धा गाजवली