
Video | नवाब मलिकांची भूमिका संघासारखी, मुस्लीम आरक्षणावरुन प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
: मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी तसेच मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे. नवाब मलिक यांनी मुस्लीम आरक्षणाला धरून घेतलेली भूमिका योग्य नाही. वस्तूस्थितीला धरून नाही. मराठा आरक्षणासोबत मुस्लिमांना 5 टक्के आरक्षणासंदर्भात जीआर काढले होते.
मुंबई : मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी तसेच मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे. नवाब मलिक यांनी मुस्लीम आरक्षणाला धरून घेतलेली भूमिका योग्य नाही. वस्तूस्थितीला धरून नाही. मराठा आरक्षणासोबत मुस्लिमांना 5 टक्के आरक्षणासंदर्भात जीआर काढले होते. मात्र हा मुद्दा कोर्टात गेला. मात्र नवाब मलिक 50 टक्केची रेष मोडत आहे असे सांगतात. नवाब मलिक यांची भूमिका आरएसएसप्रमाणे आहे. आरएसएसची भूमिकासुद्धा मुस्लिमांना आरक्षण मिळू नये अशीच आहे. मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण लागू करावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?
तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा
भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..
मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा
Related Video
जागा रिकामी झाल्यावर... छगन भुजबळांचा कुणाला टोला?
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?
भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ..
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...