
प्रियंका गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, लखीमपूर हिंसा प्रकरणात विचारले तिखट सवाल
उत्तर प्रदेशसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केलीय.
मुंबई : उत्तर प्रदेशसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केलीय. त्यानंतर पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात प्रियंका यांनी लखीमपूरच्या घटनेवरुन पंतप्रधानांना तिखट प्रश्न विचारले आहेत.
Published on: Nov 20, 2021 12:11 PM
Related Video
आज उपद्रवींची खैर नाही, दिसताच दणका? तिसऱ्या दिवशीही मोठी कारवाई
पतीने पत्नीकडे पगार मागितला म्हणून तिने थेट तक्रार केली, कोर्ट म्हणालं
'राजा शिवाजी'चा कमाईचा आकडा वाढताच... मराठीविश्वात घडणार मोठा इतिहास
मुलीचा बाप म्हणून मी आतून पार हादरलो..; गिरीश ओक असं का म्हणाले?
संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने फाडला पाकिस्तानचा बुरखा, थेट म्हटले..
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
Thane : औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद, ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यलयाबाहेर आंदोलन
Nashik : देशभरात केमिस्ट संप, येवल्यात औषधे मिळत नसल्याने रुग्णांचे हाल
इचलकरंजी : नगरसेवक संजय तेलनाडे व स्मिता तेलनाडेंचा बैलगाडीतून प्रवास
कोल्हापूर : कोवाड गावातील ग्रामपंचायतीला टाळे
नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल तुटवडा, पंपावर वाहनाच्या लांबच लांब रांगा