
प्रियंका गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, लखीमपूर हिंसा प्रकरणात विचारले तिखट सवाल
उत्तर प्रदेशसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केलीय.
मुंबई : उत्तर प्रदेशसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केलीय. त्यानंतर पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात प्रियंका यांनी लखीमपूरच्या घटनेवरुन पंतप्रधानांना तिखट प्रश्न विचारले आहेत.
Published on: Nov 20, 2021 12:11 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुकाराम मुंढेंना विचारलं, 'सबुरीने का घेत नाही?' उत्तर ऐकताच टाळ्या...
भुलेश्वर येथे गणपती मूर्तीला आणताना मोठा अपघात, अनेक लोक जखमी ..
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित
खवड्या डोंगरावरून उडी मारायचीच नव्हती, पण वडिलांनी आदल्या दिवशी...
छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
मुक्ताईनगर : संत बाळूमामा यात्रा सोहळा उत्साहात सुरू
चिपळूण : वालोपे गणेशवाडी येथे वाशिष्ठी नदीत मगरीचा थरार
हिंगणी-माळेगाव ठेका मार्गावर वाघाचे दर्शन , शेतकरी चिंतेत
जालना - मनोज जरांगे पाटील आणि आमदार अब्दुल सत्तार यांची भेट, एकत्र घेतला जेवणाचा आस्वाद
सिंधुदुर्ग: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वारांची स्टन्टबाजी व्हायरल