
Special Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर
कोल्हापूर आणि सांगलीकरांवरचं महापुराचं संकट अजूनही कायम आहे.
कोल्हापूर आणि सांगलीकरांवरचं महापुराचं संकट अजूनही कायम आहे. पंचगंगा आणि कृष्णा नदीची पाणीपातळी काहीशी कमी झाली असली तरी या नद्यांनी धोका पातळी गाठलेली आहे. गावागावात पाणी शिरलं आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातच 60 हजार नागरिकांना सुरशित स्थळी हलवण्यात आलं आहे. कोल्हापूर आणि सांगलीच्या पूर परिस्थितीवर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
सुंदर त्वचा हवी आहे? रात्री झोपताना त्वचेला लावा हे घटक आणि मिळवा..
तिलक वर्माची आक्रमक खेळी, 173 च्या स्ट्राईक रेटने 73 धावा आणि विक्रम
ही एक चूक ठरू शकते आरोग्यासाठी अत्यंत घातक, थेट सायंकाळी..
लाडक्या 'सिंबा'च्या जाण्यानंतर सोहम बांदेकर भावूक, खास पोस्ट करत..
प्रेमात पडताना चुकूनही सांगू नका या गोष्टी, अन्यथा घात झालाच समजा!
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेला देव स्वारीने सुरुवात
नंदुरबार जिल्ह्यातील चारही पालिकेच्या मतमोजणीसाठी निवडणूक विभागाची तयारी अंतिम टप्प्यात
अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा बिबट्याचा धुमाकूळ
फलटणमध्ये अभिनेता गोविंदा यांच्या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद
भंडाऱ्यात थंडीत भाजीचे दर कडाडले, सामान्यांना फटका तर शेतकऱ्यांना सुगीचे दिवस