
Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी अवकाळीची हजेरी
maharashtra rain updates : संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे. आमरावतीच्या असलपुरमधील हरम तबलार मार्गे असलपूरला जाणाऱ्या रस्त्यावर झाडं उन्मळून पडलेली आहे. सांगलीत देखील अवकाळी पावसाचा तडाखा बघायला मिळतो आहे. तर नाशिकच्या इगतपुरीमध्ये देखील सलग सहाव्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भ, मराठवाड्यातही अवकाळी पावसाने थैमान घातले असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना, अवकाळीमुळे बळी गेल्याचीही घटना सोमवारी घडली. सोमवारी लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात वीज कोसळण्याच्या घटना घडली. या दोन्ही घटनांमध्ये नऊ जण जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे.
Published on: May 14, 2025 9:19 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सेव्हन इलेव्हनचा पुन्हा खुलासा, नरेंद्र मेहता यांचा जमिनीशी संबंध नाही
रम, व्होडका, बिअरमध्ये नेमका फरक काय? चव वेगवेगळी का लगते? जाणून घ्या
मोहसिन नक्वी ट्राॅफी द्यायला धडपडले, आता कपिल देव यांनीही डिवचलं
जाहीर प्रस्ताव आला तर, वेळ देण्यास तयार पण...फडणवीसांपुढे ठेवली ही अट
मेजर ऋषभ संब्याल सोशल साईटवरुन किती कमावतात, इन्कम मॉडेल जाणून घ्या
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
जळगावात इलेक्ट्रिक वाहनावर बाप्पा : जय जगदंबा मंडळातर्फे पर्यावरणपूरक संदेश
दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर केरळच्या पारंपारिक वाद्याचं वादन
अंधेरी पांचाळ परिवार : 50 वर्षांची पर्यावरणपूरक गणपती प्रतिष्ठापना परंपरा कायम
हरणांची पाण्यासाठी वणवण, पावसाअभावी दुष्काळाचं भीषण चित्र
लातूर निवळी इथं बैल गाड्यांची शर्यत