
‘वन नेशन वन इलेक्शन’ वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
केंद्र सरकारने त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट 'वन नेशन वन इलेक्शन'ला मंजूरी दिलेली आहे. यावर राष्ट्रवादी पक्षाचे नेते खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी आपले मत मांडले आहे.
देशात आधी ‘वन नेशन वन इलेक्शन’ प्रमाणेच निवडणूका होत होत्या. परंतू आता या निर्णयाने ज्या राज्यांना मध्यावती निवडणूका घ्यावा लागतील त्यांचे नेमके काय होणार आहे या प्रश्नांचे उत्तर दिलेले नाही. तसेच ज्या राज्यात काही कारण सरकार पडले किंवा सत्तांतर झाले त्या राज्यांचे काय होणार आहे याची काही कल्पना मतदारांना देण्यात आलेली नाही असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. केंद्राने महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू केले परंतू त्याची अंमलबजावणी नेमकी कधी होणार असाही प्रश्न आहे. जनगणना कधी होणार आहे. त्यावेळी डिलिमिटेशन होणार का ? या सर्वांची उत्तरे जनतेला मिळायला हवीत असेही डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
Published on: Dec 12, 2024 6:51 PM
Related Video
सचिन तेंडुलकरची 36 वर्षांपूर्वीची इच्छा पूर्ण, आशा भोसलेंचं ते गिफ्ट..
मुंबईसह महाराष्ट्रात कोसळणाऱ्या पावसाचे अपडेट्स
हिंदू मंदिरांच्या पैशातून नाही बनणार मॉल आणि हॉल.. थलपती विजय
मुंबईत सर्वसामान्यांसहित सेलिब्रिटींनाही फटका, घरात शिरलं पाणी
1100 पाहुणे, लग्नाचं बजेट 190 कोटी, या पॉप स्टारचा शाही विवाह चर्चेत
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना