AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊनमुळे स्वप्नांचा चक्काचूर, शेतकऱ्याचे 200 टन पेरु खराब, 8 ते 10 लाखांचं नुकसान!

लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बाजार समित्या बंद असल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील हातनूर गावातल्या गणेश साबळे या पेरू उत्पादक शेतकऱ्याचे तब्बल 200 टन पेरु खराब झाले आहेत. (Due to Lockdown 200 tones guava Aurangabad farmers loss of Rs 8 lakh to Rs 10 lakh)

| Updated on: May 27, 2021 | 9:25 AM
Share
लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बाजार समित्या बंद असल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील हातनूर गावातल्या गणेश साबळे या पेरू उत्पादक शेतकऱ्याचे तब्बल 200 टन पेरु खराब झाले आहेत.

लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बाजार समित्या बंद असल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील हातनूर गावातल्या गणेश साबळे या पेरू उत्पादक शेतकऱ्याचे तब्बल 200 टन पेरु खराब झाले आहेत.

1 / 5
परिणामी या शेतकऱ्याचे 8 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गणेश साबळे या शेतकऱ्याने साडेपाच किलोमीटर वरून पाईप लाईन करत गतवर्षी आपल्या पाच एकर शेतीत पेरूची लागवड केली होती. मात्र लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर या शेतकऱ्याच्या पेरुला मागणीच उरली नाही.

परिणामी या शेतकऱ्याचे 8 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गणेश साबळे या शेतकऱ्याने साडेपाच किलोमीटर वरून पाईप लाईन करत गतवर्षी आपल्या पाच एकर शेतीत पेरूची लागवड केली होती. मात्र लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर या शेतकऱ्याच्या पेरुला मागणीच उरली नाही.

2 / 5
परिणामी दररोज एक क्विंटल पेरू फेकून द्यावा लागत आहे. सध्या या शेतकऱ्याच्या शेतातील हिरव्या गार पेरुच्या बागेत टुमदार पेरुची फळे लगडली आहेत.

परिणामी दररोज एक क्विंटल पेरू फेकून द्यावा लागत आहे. सध्या या शेतकऱ्याच्या शेतातील हिरव्या गार पेरुच्या बागेत टुमदार पेरुची फळे लगडली आहेत.

3 / 5
मात्र मागणी नसल्यामुळे हे पेरू झाडावरच जाळून जाऊ लागले आहेत. त्यामुळे हा पेरू उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. 

मात्र मागणी नसल्यामुळे हे पेरू झाडावरच जाळून जाऊ लागले आहेत. त्यामुळे हा पेरू उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. 

4 / 5
मायबाप सरकारने लॉकडाऊन काळात शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीकडे लक्ष द्यावं आणि त्यांना मदत करावी, अशीच अपेक्षा आता व्यक्त होत आहे.

मायबाप सरकारने लॉकडाऊन काळात शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीकडे लक्ष द्यावं आणि त्यांना मदत करावी, अशीच अपेक्षा आता व्यक्त होत आहे.

5 / 5
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...