AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता होता? वाचा…

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान योद्धे आणि दुरदर्शी राजे होते. त्यांनी मुघलांविरोधात लढा देत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. आज आपण त्यांनी जिंकलेल्या पहिल्या किल्ल्याची माहिती जाणून घेणार आहोत.

| Updated on: Aug 27, 2025 | 5:57 PM
Share
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19  फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वहिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाऊ होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वहिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाऊ होते.

1 / 5
माता जिजाई आणि दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचे बालपण गेले. त्यांनी बालपणात रामायण आणि महाभारताच्या कथा ऐकल्या, तसेच शस्त्रे चालवण्याचे शिक्षण घेतले.

माता जिजाई आणि दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचे बालपण गेले. त्यांनी बालपणात रामायण आणि महाभारताच्या कथा ऐकल्या, तसेच शस्त्रे चालवण्याचे शिक्षण घेतले.

2 / 5
छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली होती. त्याच्यासोबत एक-एक मावळा जोडला गेला आणि शिवरायांनी स्वराज्य स्थापनेकडे पाऊल टाकले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली होती. त्याच्यासोबत एक-एक मावळा जोडला गेला आणि शिवरायांनी स्वराज्य स्थापनेकडे पाऊल टाकले.

3 / 5
शिवरायांनी  जिंकलेला पहिला किल्ला तोरणा किल्ला होता. 1647 मध्ये त्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला होता. या किल्ल्याला प्रचंडगड असेही म्हणतात. या विजयामुळे स्वराज्याचे तोरण बांधले गेले आणि मराठा साम्राज्याचा पाया रचला गेला.

शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा किल्ला होता. 1647 मध्ये त्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला होता. या किल्ल्याला प्रचंडगड असेही म्हणतात. या विजयामुळे स्वराज्याचे तोरण बांधले गेले आणि मराठा साम्राज्याचा पाया रचला गेला.

4 / 5
त्यानंतर पुढील दोन वर्षात शिवरायांनी पुण्याजवळ अनेक महत्त्वाचे किल्ले जिंकले होते. यात पुरंदर, कोंढाणा (सिंहगड) आणि चाकण यांचा समावेश आहे. कालांतराने त्यांचे हे स्वराज्य आणखी वाढत गेले.

त्यानंतर पुढील दोन वर्षात शिवरायांनी पुण्याजवळ अनेक महत्त्वाचे किल्ले जिंकले होते. यात पुरंदर, कोंढाणा (सिंहगड) आणि चाकण यांचा समावेश आहे. कालांतराने त्यांचे हे स्वराज्य आणखी वाढत गेले.

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे...
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
DCM Eknath Shinde | 2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलाच
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा
Kiran Pawaskar | मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा, म्हणाले...
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अ
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अधिकाऱ्यांनाही...
अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री!
Navi Mumbai Rain | अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या
Pratap Sarnaik On ST Bus | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या टक्क्यांनी वाढणार; पगारात होणार मोठी वाढ