AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता होता? वाचा…

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान योद्धे आणि दुरदर्शी राजे होते. त्यांनी मुघलांविरोधात लढा देत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. आज आपण त्यांनी जिंकलेल्या पहिल्या किल्ल्याची माहिती जाणून घेणार आहोत.

| Updated on: Aug 27, 2025 | 5:57 PM
Share
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19  फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वहिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाऊ होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वहिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाऊ होते.

1 / 5
माता जिजाई आणि दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचे बालपण गेले. त्यांनी बालपणात रामायण आणि महाभारताच्या कथा ऐकल्या, तसेच शस्त्रे चालवण्याचे शिक्षण घेतले.

माता जिजाई आणि दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचे बालपण गेले. त्यांनी बालपणात रामायण आणि महाभारताच्या कथा ऐकल्या, तसेच शस्त्रे चालवण्याचे शिक्षण घेतले.

2 / 5
छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली होती. त्याच्यासोबत एक-एक मावळा जोडला गेला आणि शिवरायांनी स्वराज्य स्थापनेकडे पाऊल टाकले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली होती. त्याच्यासोबत एक-एक मावळा जोडला गेला आणि शिवरायांनी स्वराज्य स्थापनेकडे पाऊल टाकले.

3 / 5
शिवरायांनी  जिंकलेला पहिला किल्ला तोरणा किल्ला होता. 1647 मध्ये त्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला होता. या किल्ल्याला प्रचंडगड असेही म्हणतात. या विजयामुळे स्वराज्याचे तोरण बांधले गेले आणि मराठा साम्राज्याचा पाया रचला गेला.

शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा किल्ला होता. 1647 मध्ये त्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला होता. या किल्ल्याला प्रचंडगड असेही म्हणतात. या विजयामुळे स्वराज्याचे तोरण बांधले गेले आणि मराठा साम्राज्याचा पाया रचला गेला.

4 / 5
त्यानंतर पुढील दोन वर्षात शिवरायांनी पुण्याजवळ अनेक महत्त्वाचे किल्ले जिंकले होते. यात पुरंदर, कोंढाणा (सिंहगड) आणि चाकण यांचा समावेश आहे. कालांतराने त्यांचे हे स्वराज्य आणखी वाढत गेले.

त्यानंतर पुढील दोन वर्षात शिवरायांनी पुण्याजवळ अनेक महत्त्वाचे किल्ले जिंकले होते. यात पुरंदर, कोंढाणा (सिंहगड) आणि चाकण यांचा समावेश आहे. कालांतराने त्यांचे हे स्वराज्य आणखी वाढत गेले.

5 / 5
Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.