AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता होता? वाचा…

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान योद्धे आणि दुरदर्शी राजे होते. त्यांनी मुघलांविरोधात लढा देत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. आज आपण त्यांनी जिंकलेल्या पहिल्या किल्ल्याची माहिती जाणून घेणार आहोत.

| Updated on: Aug 27, 2025 | 5:57 PM
Share
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19  फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वहिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाऊ होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वहिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाऊ होते.

1 / 5
माता जिजाई आणि दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचे बालपण गेले. त्यांनी बालपणात रामायण आणि महाभारताच्या कथा ऐकल्या, तसेच शस्त्रे चालवण्याचे शिक्षण घेतले.

माता जिजाई आणि दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचे बालपण गेले. त्यांनी बालपणात रामायण आणि महाभारताच्या कथा ऐकल्या, तसेच शस्त्रे चालवण्याचे शिक्षण घेतले.

2 / 5
छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली होती. त्याच्यासोबत एक-एक मावळा जोडला गेला आणि शिवरायांनी स्वराज्य स्थापनेकडे पाऊल टाकले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली होती. त्याच्यासोबत एक-एक मावळा जोडला गेला आणि शिवरायांनी स्वराज्य स्थापनेकडे पाऊल टाकले.

3 / 5
शिवरायांनी  जिंकलेला पहिला किल्ला तोरणा किल्ला होता. 1647 मध्ये त्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला होता. या किल्ल्याला प्रचंडगड असेही म्हणतात. या विजयामुळे स्वराज्याचे तोरण बांधले गेले आणि मराठा साम्राज्याचा पाया रचला गेला.

शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा किल्ला होता. 1647 मध्ये त्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला होता. या किल्ल्याला प्रचंडगड असेही म्हणतात. या विजयामुळे स्वराज्याचे तोरण बांधले गेले आणि मराठा साम्राज्याचा पाया रचला गेला.

4 / 5
त्यानंतर पुढील दोन वर्षात शिवरायांनी पुण्याजवळ अनेक महत्त्वाचे किल्ले जिंकले होते. यात पुरंदर, कोंढाणा (सिंहगड) आणि चाकण यांचा समावेश आहे. कालांतराने त्यांचे हे स्वराज्य आणखी वाढत गेले.

त्यानंतर पुढील दोन वर्षात शिवरायांनी पुण्याजवळ अनेक महत्त्वाचे किल्ले जिंकले होते. यात पुरंदर, कोंढाणा (सिंहगड) आणि चाकण यांचा समावेश आहे. कालांतराने त्यांचे हे स्वराज्य आणखी वाढत गेले.

5 / 5
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.