AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 मिनिटांचं प्रचंड रोमँटिक गाणं, 36 वर्षानंतरही गाण्याची क्रेझ कायम, ऐकताच मनाला मिळतो सुकून

90 च्या दशकातील सर्वात रोमँटिक लोकप्रिय गाणं. जे ऐकताच मनाला मिळतो सुकून. ऐकताच लोक गुनगुनतात. आजही लाखो चाहत्यांचं आवडतं.

| Updated on: May 10, 2026 | 10:29 AM
Share
90 चं दशक हिंदी चित्रपटसृष्टीत रोमँटिक गाण्यांचं सुवर्णयुग मानलं जातं. त्या काळात चित्रपटांची ओळख केवळ कथा किंवा कलाकारांमुळेच नाही तर त्यांच्या संगीतामुळेही तयार होत होती. अनेक चित्रपट आजही फक्त त्यांच्या गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

90 चं दशक हिंदी चित्रपटसृष्टीत रोमँटिक गाण्यांचं सुवर्णयुग मानलं जातं. त्या काळात चित्रपटांची ओळख केवळ कथा किंवा कलाकारांमुळेच नाही तर त्यांच्या संगीतामुळेही तयार होत होती. अनेक चित्रपट आजही फक्त त्यांच्या गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

1 / 5
त्या काळातील रोमँटिक गाण्यांची जादू इतकी जबरदस्त होती की आजही लाखो लोक ही गाणी ऐकून जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात. अशाच सदाबहार रोमँटिक गाण्यांपैकी एक म्हणजे 'जब कोई बात बिगड़ जाए'. हे गाणं 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या Jurm या चित्रपटातील असून, रिलीज होताच ते प्रचंड लोकप्रिय झाले होते.

त्या काळातील रोमँटिक गाण्यांची जादू इतकी जबरदस्त होती की आजही लाखो लोक ही गाणी ऐकून जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात. अशाच सदाबहार रोमँटिक गाण्यांपैकी एक म्हणजे 'जब कोई बात बिगड़ जाए'. हे गाणं 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या Jurm या चित्रपटातील असून, रिलीज होताच ते प्रचंड लोकप्रिय झाले होते.

2 / 5
तब्बल 36 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम असून आजही हे गाणं प्रेक्षक तितक्याच आवडीने ऐकतात. या गाण्याला प्रसिद्ध गायक कुमार सानू आणि साधना सरगम यांनी आवाज दिला होता. साधे पण मनाला भिडणारे शब्द आणि सुंदर धून यामुळे हे गाणं लोकांच्या हृदयात घर करून गेलं.

तब्बल 36 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम असून आजही हे गाणं प्रेक्षक तितक्याच आवडीने ऐकतात. या गाण्याला प्रसिद्ध गायक कुमार सानू आणि साधना सरगम यांनी आवाज दिला होता. साधे पण मनाला भिडणारे शब्द आणि सुंदर धून यामुळे हे गाणं लोकांच्या हृदयात घर करून गेलं.

3 / 5
त्या काळात ‘जब कोई बात बिगड़ जाए’ हे गाणं प्रत्येक रेडिओ स्टेशन, पार्टी आणि स्टेज शोची शान बनलं होतं. विशेष म्हणजे या गाण्याची साधी मांडणी आणि भावनिक शब्द लोकांना खूप भावले.

त्या काळात ‘जब कोई बात बिगड़ जाए’ हे गाणं प्रत्येक रेडिओ स्टेशन, पार्टी आणि स्टेज शोची शान बनलं होतं. विशेष म्हणजे या गाण्याची साधी मांडणी आणि भावनिक शब्द लोकांना खूप भावले.

4 / 5
सध्याच्या सोशल मीडियाच्या युगातही या गाण्याची क्रेझ कमी झालेली नाही. YouTube, Instagram Reels आणि विविध म्युझिक अॅप्सवर हे गाणं लाखो वेळा ऐकलं जातं. अनेक सिंगिंग रिअॅलिटी शोमध्येही हे गाणं वारंवार सादर केलं जातं. विशेष म्हणजे नव्या पिढीतील तरुणांनाही हे गाणं तितकंच आवडतं.

सध्याच्या सोशल मीडियाच्या युगातही या गाण्याची क्रेझ कमी झालेली नाही. YouTube, Instagram Reels आणि विविध म्युझिक अॅप्सवर हे गाणं लाखो वेळा ऐकलं जातं. अनेक सिंगिंग रिअॅलिटी शोमध्येही हे गाणं वारंवार सादर केलं जातं. विशेष म्हणजे नव्या पिढीतील तरुणांनाही हे गाणं तितकंच आवडतं.

5 / 5
Follow Us
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली.