AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 मिनिटांचं प्रचंड रोमँटिक गाणं, 36 वर्षानंतरही गाण्याची क्रेझ कायम, ऐकताच मनाला मिळतो सुकून

90 च्या दशकातील सर्वात रोमँटिक लोकप्रिय गाणं. जे ऐकताच मनाला मिळतो सुकून. ऐकताच लोक गुनगुनतात. आजही लाखो चाहत्यांचं आवडतं.

| Updated on: May 10, 2026 | 10:29 AM
Share
90 चं दशक हिंदी चित्रपटसृष्टीत रोमँटिक गाण्यांचं सुवर्णयुग मानलं जातं. त्या काळात चित्रपटांची ओळख केवळ कथा किंवा कलाकारांमुळेच नाही तर त्यांच्या संगीतामुळेही तयार होत होती. अनेक चित्रपट आजही फक्त त्यांच्या गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

90 चं दशक हिंदी चित्रपटसृष्टीत रोमँटिक गाण्यांचं सुवर्णयुग मानलं जातं. त्या काळात चित्रपटांची ओळख केवळ कथा किंवा कलाकारांमुळेच नाही तर त्यांच्या संगीतामुळेही तयार होत होती. अनेक चित्रपट आजही फक्त त्यांच्या गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

1 / 5
त्या काळातील रोमँटिक गाण्यांची जादू इतकी जबरदस्त होती की आजही लाखो लोक ही गाणी ऐकून जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात. अशाच सदाबहार रोमँटिक गाण्यांपैकी एक म्हणजे 'जब कोई बात बिगड़ जाए'. हे गाणं 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या Jurm या चित्रपटातील असून, रिलीज होताच ते प्रचंड लोकप्रिय झाले होते.

त्या काळातील रोमँटिक गाण्यांची जादू इतकी जबरदस्त होती की आजही लाखो लोक ही गाणी ऐकून जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात. अशाच सदाबहार रोमँटिक गाण्यांपैकी एक म्हणजे 'जब कोई बात बिगड़ जाए'. हे गाणं 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या Jurm या चित्रपटातील असून, रिलीज होताच ते प्रचंड लोकप्रिय झाले होते.

2 / 5
तब्बल 36 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम असून आजही हे गाणं प्रेक्षक तितक्याच आवडीने ऐकतात. या गाण्याला प्रसिद्ध गायक कुमार सानू आणि साधना सरगम यांनी आवाज दिला होता. साधे पण मनाला भिडणारे शब्द आणि सुंदर धून यामुळे हे गाणं लोकांच्या हृदयात घर करून गेलं.

तब्बल 36 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम असून आजही हे गाणं प्रेक्षक तितक्याच आवडीने ऐकतात. या गाण्याला प्रसिद्ध गायक कुमार सानू आणि साधना सरगम यांनी आवाज दिला होता. साधे पण मनाला भिडणारे शब्द आणि सुंदर धून यामुळे हे गाणं लोकांच्या हृदयात घर करून गेलं.

3 / 5
त्या काळात ‘जब कोई बात बिगड़ जाए’ हे गाणं प्रत्येक रेडिओ स्टेशन, पार्टी आणि स्टेज शोची शान बनलं होतं. विशेष म्हणजे या गाण्याची साधी मांडणी आणि भावनिक शब्द लोकांना खूप भावले.

त्या काळात ‘जब कोई बात बिगड़ जाए’ हे गाणं प्रत्येक रेडिओ स्टेशन, पार्टी आणि स्टेज शोची शान बनलं होतं. विशेष म्हणजे या गाण्याची साधी मांडणी आणि भावनिक शब्द लोकांना खूप भावले.

4 / 5
सध्याच्या सोशल मीडियाच्या युगातही या गाण्याची क्रेझ कमी झालेली नाही. YouTube, Instagram Reels आणि विविध म्युझिक अॅप्सवर हे गाणं लाखो वेळा ऐकलं जातं. अनेक सिंगिंग रिअॅलिटी शोमध्येही हे गाणं वारंवार सादर केलं जातं. विशेष म्हणजे नव्या पिढीतील तरुणांनाही हे गाणं तितकंच आवडतं.

सध्याच्या सोशल मीडियाच्या युगातही या गाण्याची क्रेझ कमी झालेली नाही. YouTube, Instagram Reels आणि विविध म्युझिक अॅप्सवर हे गाणं लाखो वेळा ऐकलं जातं. अनेक सिंगिंग रिअॅलिटी शोमध्येही हे गाणं वारंवार सादर केलं जातं. विशेष म्हणजे नव्या पिढीतील तरुणांनाही हे गाणं तितकंच आवडतं.

5 / 5
Follow Us
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले...
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला...
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? अखेर Inside स्टोरी समोर
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं