AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 मिनिट 15 सेकंदाचं ते दर्द भरी गाणं, 72 वर्षांपासून प्रेक्षकांच्या आहे ओठांवर, ऐकून तुटलेल्या प्रेमी पण….

72 वर्षांपूर्वीच ते 5 मिनिटांचं दर्द भरी गाणं, जे ऐकून तुटलेल्या प्रेमींच्या देखील जाग्या होतात आठवणी. आजही आहे प्रत्येक प्रेमीच्या ओठांवर.

| Updated on: Feb 07, 2026 | 11:45 AM
Share
Bollywood Sad Song: आजच्या काळात दर्द भरी गाणे व्हायरल होणे ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. मात्र 1950 च्या दशकातही दु:ख, विरह आणि भावनांचे सूर लोकांच्या मनावर राज्य करत होते. त्या काळातील गाण्यांची लोकप्रियता आजच्या गाण्यांपेक्षा कमी नव्हती.

Bollywood Sad Song: आजच्या काळात दर्द भरी गाणे व्हायरल होणे ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. मात्र 1950 च्या दशकातही दु:ख, विरह आणि भावनांचे सूर लोकांच्या मनावर राज्य करत होते. त्या काळातील गाण्यांची लोकप्रियता आजच्या गाण्यांपेक्षा कमी नव्हती.

1 / 6
उलट ती अधिक खोलवर रुजलेली होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आजही त्या काळातील गाणी सोशल मीडियावर व्हायरल होतात. नव्या पिढीच्या ओठांवर रुळतात आणि रेडिओ, प्लेलिस्ट, रील्समधून पुन्हा-पुन्हा ऐकली जातात. याच अमर गाण्यांपैकी एक म्हणजे ‘मेरा दिल ये पुकारे आजा’.

उलट ती अधिक खोलवर रुजलेली होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आजही त्या काळातील गाणी सोशल मीडियावर व्हायरल होतात. नव्या पिढीच्या ओठांवर रुळतात आणि रेडिओ, प्लेलिस्ट, रील्समधून पुन्हा-पुन्हा ऐकली जातात. याच अमर गाण्यांपैकी एक म्हणजे ‘मेरा दिल ये पुकारे आजा’.

2 / 6
हे अजरामर गीत ‘नागिन’ या चित्रपटातील आहे. या गाण्याला स्वर दिला आहे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी. संगीतकार हेमंत कुमार यांच्या सुमधुर संगीतात आणि गीतकार राजेंद्र कृष्ण यांच्या भावस्पर्शी शब्दांत हे गाणे जणू दु:खाची हाक बनून प्रेक्षकांपर्यंत पोहोचले.

हे अजरामर गीत ‘नागिन’ या चित्रपटातील आहे. या गाण्याला स्वर दिला आहे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी. संगीतकार हेमंत कुमार यांच्या सुमधुर संगीतात आणि गीतकार राजेंद्र कृष्ण यांच्या भावस्पर्शी शब्दांत हे गाणे जणू दु:खाची हाक बनून प्रेक्षकांपर्यंत पोहोचले.

3 / 6
‘मेरा दिल ये पुकारे आजा’ हे गाणे प्रदर्शित होताच सुपरहिट ठरले. चित्रपटासोबतच या गाण्याने संपूर्ण देशात लोकप्रियता मिळवली. त्या काळात रेडिओवर हे गाणे ऐकण्यासाठी लोक तासन्‌तास बसून राहायचे. आजही प्रत्येक पिढीतील संगीतप्रेमींना हे गाणे भावते.

‘मेरा दिल ये पुकारे आजा’ हे गाणे प्रदर्शित होताच सुपरहिट ठरले. चित्रपटासोबतच या गाण्याने संपूर्ण देशात लोकप्रियता मिळवली. त्या काळात रेडिओवर हे गाणे ऐकण्यासाठी लोक तासन्‌तास बसून राहायचे. आजही प्रत्येक पिढीतील संगीतप्रेमींना हे गाणे भावते.

4 / 6
या गाण्याला अधिक अजरामर बनवले ते वैजयंतीमालाच्या नागिण नृत्याने. सापाच्या हालचालींवर आधारित तिचा नृत्याविष्कार आणि पार्श्वभूमीला हे दु:खी गीत या संयोजनाने प्रेक्षकांच्या मनावर गहिरा ठसा उमटवला. आजही हे सीन आणि गाणे एकत्र पाहिल्यावर अनेकांच्या डोळ्यांत पाणी येते.

या गाण्याला अधिक अजरामर बनवले ते वैजयंतीमालाच्या नागिण नृत्याने. सापाच्या हालचालींवर आधारित तिचा नृत्याविष्कार आणि पार्श्वभूमीला हे दु:खी गीत या संयोजनाने प्रेक्षकांच्या मनावर गहिरा ठसा उमटवला. आजही हे सीन आणि गाणे एकत्र पाहिल्यावर अनेकांच्या डोळ्यांत पाणी येते.

5 / 6
त्या काळात सुमारे 40 लाख रुपये इतक्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘नागिन’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1.5 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. हा चित्रपट 1954 सालातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला.

त्या काळात सुमारे 40 लाख रुपये इतक्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘नागिन’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1.5 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. हा चित्रपट 1954 सालातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला.

6 / 6
Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.