AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते या 4 गोष्टी केल्यास कुटुंबाची प्रगती नक्की होणार

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती ग्रंथात ज्ञानाच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुम्ही आचार्यांच्या गोष्टी समजून घेतल्या आणि आत्मसात केल्या तर तुम्ही स्वतःला अनेक प्रकारच्या अडचणींपासून वाचू शकता आणि तुमचे जीवन सोपे करू शकता.

| Updated on: Apr 15, 2022 | 8:15 AM
Share
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती ग्रंथात ज्ञानाच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुम्ही आचार्यांच्या गोष्टी समजून घेतल्या आणि आत्मसात केल्या तर तुम्ही स्वतःला अनेक प्रकारच्या अडचणींपासून वाचू शकता आणि तुमचे जीवन सोपे करू शकता. आचार्य यांची धोरणे माणसाला योग्य आणि अयोग्य यात फरक करायला शिकवतात आणि नेहमी धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात .

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती ग्रंथात ज्ञानाच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुम्ही आचार्यांच्या गोष्टी समजून घेतल्या आणि आत्मसात केल्या तर तुम्ही स्वतःला अनेक प्रकारच्या अडचणींपासून वाचू शकता आणि तुमचे जीवन सोपे करू शकता. आचार्य यांची धोरणे माणसाला योग्य आणि अयोग्य यात फरक करायला शिकवतात आणि नेहमी धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात .

1 / 5
आचार्य चाणक्यांच्या मते परोपकारी व्यक्ती सर्वात श्रेष्ठ मानली जाते. ती स्वत:पेक्षा इतरांचा जास्त विचार करते. त्यामुळे अशी व्यक्ती इतरांचे दु:ख जास्त चांगल्या प्रकारे समजू शकते.आयुष्यात खरच यश मिळवायचे असेल तर कोणतेही काम मनापासून करणे गरजेचे असते. पण अशा स्थितीत काम करताना प्रत्येकाने सद्सदविवेक बुद्धीचा वापर करुन काम केले पाहीजे.

आचार्य चाणक्यांच्या मते परोपकारी व्यक्ती सर्वात श्रेष्ठ मानली जाते. ती स्वत:पेक्षा इतरांचा जास्त विचार करते. त्यामुळे अशी व्यक्ती इतरांचे दु:ख जास्त चांगल्या प्रकारे समजू शकते.आयुष्यात खरच यश मिळवायचे असेल तर कोणतेही काम मनापासून करणे गरजेचे असते. पण अशा स्थितीत काम करताना प्रत्येकाने सद्सदविवेक बुद्धीचा वापर करुन काम केले पाहीजे.

2 / 5
 चाणक्यांच्या मते एखादे चांगले कृत्यही कधी कधी आपल्याला त्रास देते. पण कोणत्याही परिस्थितीत माणसाने चुकीचे काम करु नये. माणसानी नेहमी चांगल्या मार्गाने काम करावे. कधी कधी आपल्याकडून अनेक लोक दु:खवतात, पण अशा वेळी जर तुमचा हेतू स्वच्छ असेल तर त्या गोष्टीसाठी दु:ख मानू नका.

चाणक्यांच्या मते एखादे चांगले कृत्यही कधी कधी आपल्याला त्रास देते. पण कोणत्याही परिस्थितीत माणसाने चुकीचे काम करु नये. माणसानी नेहमी चांगल्या मार्गाने काम करावे. कधी कधी आपल्याकडून अनेक लोक दु:खवतात, पण अशा वेळी जर तुमचा हेतू स्वच्छ असेल तर त्या गोष्टीसाठी दु:ख मानू नका.

3 / 5
चाणक्य नीतीनुसार, ज्या व्यक्तीमध्ये आपल्या आजूबाजूच्या लोकांना ओळखण्याची क्षमता नाही अशा व्यक्तीला कोणीही रोखू शकत नाही. चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीने काही बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसे न केल्यास नुकसान होण्याची खात्री आहे.

चाणक्य नीतीनुसार, ज्या व्यक्तीमध्ये आपल्या आजूबाजूच्या लोकांना ओळखण्याची क्षमता नाही अशा व्यक्तीला कोणीही रोखू शकत नाही. चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीने काही बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसे न केल्यास नुकसान होण्याची खात्री आहे.

4 / 5
स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहा - चाणक्य नीतीनुसार, स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहावे. अशा व्यक्ती नेहमी त्यांच्या फायद्याचा विचार करतात. स्वार्थी माणसाला स्वतःच्या शिवाय इतर कोणाच्याही हिताची पर्वा नसते. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नये आणि टाळले पाहिजे. या व्यक्ती कधीही तुमचा विश्वासघात करु शकतात.

स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहा - चाणक्य नीतीनुसार, स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहावे. अशा व्यक्ती नेहमी त्यांच्या फायद्याचा विचार करतात. स्वार्थी माणसाला स्वतःच्या शिवाय इतर कोणाच्याही हिताची पर्वा नसते. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नये आणि टाळले पाहिजे. या व्यक्ती कधीही तुमचा विश्वासघात करु शकतात.

5 / 5
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.