AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Atro Tips : पाय घासून चालणं, ओरडून बोलणं, शिव्या देणं यामुळे कुंडलीतले कुठले ग्रह बिघडतात , समजून घ्या

Atro Tips : ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक माणसामध्ये काही वाईट आणि काही चांगल्या सवयी असतात. चांगल्या सवयी माणसाला यशस्वी होण्यासाठी मदत करतात. वाईट सवयींचा आयुष्यावर खूप वाईट परिणाम होतो.

| Updated on: Jun 12, 2025 | 2:14 PM
Share
माणसाच्या काही वाईट सवयी ग्रह दोष उत्पन्न करतात. जाणून घ्या कोणत्या चूकांमुळे ग्रह दोष लागतो. जे लोक पाय घासून चालतात, त्याचा राहु खराब होतो. त्यांना जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आर्थिक आघाडीवर नुकसान होतं.

माणसाच्या काही वाईट सवयी ग्रह दोष उत्पन्न करतात. जाणून घ्या कोणत्या चूकांमुळे ग्रह दोष लागतो. जे लोक पाय घासून चालतात, त्याचा राहु खराब होतो. त्यांना जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आर्थिक आघाडीवर नुकसान होतं.

1 / 5
ज्या लोकांना ओरडून बोलण्याची सवय असते, त्यांचा शनी खराब होतो. म्हणून नेहमी दुसऱ्यांशी आदराने बोलावं.

ज्या लोकांना ओरडून बोलण्याची सवय असते, त्यांचा शनी खराब होतो. म्हणून नेहमी दुसऱ्यांशी आदराने बोलावं.

2 / 5
जे लोक सकाळी उठल्यावर आपला बिछाना व्यवस्थित करत नाहीत, त्यांच्या जीवनात अडचणी येतात. त्यांचा राहू आणि शनी खराब होतो.

जे लोक सकाळी उठल्यावर आपला बिछाना व्यवस्थित करत नाहीत, त्यांच्या जीवनात अडचणी येतात. त्यांचा राहू आणि शनी खराब होतो.

3 / 5
जे लोक बाथरुम आणि किचनमध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेत नाहीत, त्यांच्या कुंडलीत ग्रह दोष आपली जागा निर्माण करतो.

जे लोक बाथरुम आणि किचनमध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेत नाहीत, त्यांच्या कुंडलीत ग्रह दोष आपली जागा निर्माण करतो.

4 / 5
जे लोक अपशब्दत उच्चारतात, शिव्या देतात, त्यांचा गुरु आणि बुध खराब होतो. ज्योतिष शास्त्रानुसार माणसाने या चूका चुकूनही करु नयेत. अन्यथा जीवनात अडचणींचा सामना करावा लागले.

जे लोक अपशब्दत उच्चारतात, शिव्या देतात, त्यांचा गुरु आणि बुध खराब होतो. ज्योतिष शास्त्रानुसार माणसाने या चूका चुकूनही करु नयेत. अन्यथा जीवनात अडचणींचा सामना करावा लागले.

5 / 5
Follow Us
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबात मोठी अपडेट समोर
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबात मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाक
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले...
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला...
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? अखेर Inside स्टोरी समोर
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?