AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Atro Tips : पाय घासून चालणं, ओरडून बोलणं, शिव्या देणं यामुळे कुंडलीतले कुठले ग्रह बिघडतात , समजून घ्या

Atro Tips : ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक माणसामध्ये काही वाईट आणि काही चांगल्या सवयी असतात. चांगल्या सवयी माणसाला यशस्वी होण्यासाठी मदत करतात. वाईट सवयींचा आयुष्यावर खूप वाईट परिणाम होतो.

| Updated on: Jun 12, 2025 | 2:14 PM
Share
माणसाच्या काही वाईट सवयी ग्रह दोष उत्पन्न करतात. जाणून घ्या कोणत्या चूकांमुळे ग्रह दोष लागतो. जे लोक पाय घासून चालतात, त्याचा राहु खराब होतो. त्यांना जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आर्थिक आघाडीवर नुकसान होतं.

माणसाच्या काही वाईट सवयी ग्रह दोष उत्पन्न करतात. जाणून घ्या कोणत्या चूकांमुळे ग्रह दोष लागतो. जे लोक पाय घासून चालतात, त्याचा राहु खराब होतो. त्यांना जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आर्थिक आघाडीवर नुकसान होतं.

1 / 5
ज्या लोकांना ओरडून बोलण्याची सवय असते, त्यांचा शनी खराब होतो. म्हणून नेहमी दुसऱ्यांशी आदराने बोलावं.

ज्या लोकांना ओरडून बोलण्याची सवय असते, त्यांचा शनी खराब होतो. म्हणून नेहमी दुसऱ्यांशी आदराने बोलावं.

2 / 5
जे लोक सकाळी उठल्यावर आपला बिछाना व्यवस्थित करत नाहीत, त्यांच्या जीवनात अडचणी येतात. त्यांचा राहू आणि शनी खराब होतो.

जे लोक सकाळी उठल्यावर आपला बिछाना व्यवस्थित करत नाहीत, त्यांच्या जीवनात अडचणी येतात. त्यांचा राहू आणि शनी खराब होतो.

3 / 5
जे लोक बाथरुम आणि किचनमध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेत नाहीत, त्यांच्या कुंडलीत ग्रह दोष आपली जागा निर्माण करतो.

जे लोक बाथरुम आणि किचनमध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेत नाहीत, त्यांच्या कुंडलीत ग्रह दोष आपली जागा निर्माण करतो.

4 / 5
जे लोक अपशब्दत उच्चारतात, शिव्या देतात, त्यांचा गुरु आणि बुध खराब होतो. ज्योतिष शास्त्रानुसार माणसाने या चूका चुकूनही करु नयेत. अन्यथा जीवनात अडचणींचा सामना करावा लागले.

जे लोक अपशब्दत उच्चारतात, शिव्या देतात, त्यांचा गुरु आणि बुध खराब होतो. ज्योतिष शास्त्रानुसार माणसाने या चूका चुकूनही करु नयेत. अन्यथा जीवनात अडचणींचा सामना करावा लागले.

5 / 5
Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत