AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोज सकाळी 3-4 वाजता जाग येतेय? या महत्वाच्या संकेताकडे नका करू दुर्लक्ष!

अनेक लोकांना सकाळी तीन ते चार वाजता ब्रह्म मुहूर्तावर जाग येते. त्यांची झोप अचानकच मोडते. तुमच्यासोबत असे काही घडत असेल तर याला ज्योतिषशास्त्रात वेगळे असे महत्त् आहे. हा निसर्गाचा मोठा संकेत असू शकतो.

| Updated on: Aug 07, 2025 | 9:17 PM
Share
अनेक लोकांना सकाळी तीन ते चार वाजता ब्रह्म मुहूर्तावर जाग येते. त्यांची झोप अचानकच मोडते. तुमच्यासोबत असे काही घडत असेल तर याला ज्योतिषशास्त्रात वेगळे असे महत्त् आहे. हा निसर्गाचा मोठा संकेत असू शकतो. त्यामुळे तुम्हालाही सकाळी तीन ते चार वाजेदरम्यान जाग येत असेल तर त्याचा अर्थ काय होतो, हे जाणून घेऊ या...

अनेक लोकांना सकाळी तीन ते चार वाजता ब्रह्म मुहूर्तावर जाग येते. त्यांची झोप अचानकच मोडते. तुमच्यासोबत असे काही घडत असेल तर याला ज्योतिषशास्त्रात वेगळे असे महत्त् आहे. हा निसर्गाचा मोठा संकेत असू शकतो. त्यामुळे तुम्हालाही सकाळी तीन ते चार वाजेदरम्यान जाग येत असेल तर त्याचा अर्थ काय होतो, हे जाणून घेऊ या...

1 / 6
ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्म मुहूर्त अनेक अर्थांनी खास असतो. सूर्योदयापूर्वीच्या साधारण दीड तास अगोदरच्या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हटले जाते. कधीकधी काही लोक अलार्म वाजलेला नसला तरी ब्रह्म मुहूर्तावर जागे होताता. काही लोकांना मात्र अचानकच जाग येते.

ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्म मुहूर्त अनेक अर्थांनी खास असतो. सूर्योदयापूर्वीच्या साधारण दीड तास अगोदरच्या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हटले जाते. कधीकधी काही लोक अलार्म वाजलेला नसला तरी ब्रह्म मुहूर्तावर जागे होताता. काही लोकांना मात्र अचानकच जाग येते.

2 / 6
तुम्हाला सकाळी तीन किंवा चार वाजेदरम्यान जाग येत असेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण हे तुमच्यासाठी शुभ संकेत असू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार या घटनेला फार शुभ मानले जाते. कारण सकाळी तीन ते चार वाजेदरम्यान अनेक शुभ उर्जांचा संचार असतो.

तुम्हाला सकाळी तीन किंवा चार वाजेदरम्यान जाग येत असेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण हे तुमच्यासाठी शुभ संकेत असू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार या घटनेला फार शुभ मानले जाते. कारण सकाळी तीन ते चार वाजेदरम्यान अनेक शुभ उर्जांचा संचार असतो.

3 / 6
तुम्हाला सकाळी तीन ते चार वाजेदरम्यान जाग येत असेल तर निसर्गाकडून तुम्हाला मोठे संकेत मिळू शकतात. तुम्ही या वेळेला जागून त्या वेळेचा पूर्ण फायदा घेतला पाहिजे, असा तुम्हाला यातून संकेत असू शकतो.

तुम्हाला सकाळी तीन ते चार वाजेदरम्यान जाग येत असेल तर निसर्गाकडून तुम्हाला मोठे संकेत मिळू शकतात. तुम्ही या वेळेला जागून त्या वेळेचा पूर्ण फायदा घेतला पाहिजे, असा तुम्हाला यातून संकेत असू शकतो.

4 / 6
तुम्हाला जर तीन ते चार वाजेदरम्यान जाग येत असेल तर तुम्ही तुमच्या देवाची प्रार्थना केली पाहिजे. यामुळे तुमचा पुढचा दिवस चांगला जाईल. तसेच अनेक सकारात्मक गोष्टी घडतील.

तुम्हाला जर तीन ते चार वाजेदरम्यान जाग येत असेल तर तुम्ही तुमच्या देवाची प्रार्थना केली पाहिजे. यामुळे तुमचा पुढचा दिवस चांगला जाईल. तसेच अनेक सकारात्मक गोष्टी घडतील.

5 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.