AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोज सकाळी 3-4 वाजता जाग येतेय? या महत्वाच्या संकेताकडे नका करू दुर्लक्ष!

अनेक लोकांना सकाळी तीन ते चार वाजता ब्रह्म मुहूर्तावर जाग येते. त्यांची झोप अचानकच मोडते. तुमच्यासोबत असे काही घडत असेल तर याला ज्योतिषशास्त्रात वेगळे असे महत्त् आहे. हा निसर्गाचा मोठा संकेत असू शकतो.

| Updated on: Aug 07, 2025 | 9:17 PM
Share
अनेक लोकांना सकाळी तीन ते चार वाजता ब्रह्म मुहूर्तावर जाग येते. त्यांची झोप अचानकच मोडते. तुमच्यासोबत असे काही घडत असेल तर याला ज्योतिषशास्त्रात वेगळे असे महत्त् आहे. हा निसर्गाचा मोठा संकेत असू शकतो. त्यामुळे तुम्हालाही सकाळी तीन ते चार वाजेदरम्यान जाग येत असेल तर त्याचा अर्थ काय होतो, हे जाणून घेऊ या...

अनेक लोकांना सकाळी तीन ते चार वाजता ब्रह्म मुहूर्तावर जाग येते. त्यांची झोप अचानकच मोडते. तुमच्यासोबत असे काही घडत असेल तर याला ज्योतिषशास्त्रात वेगळे असे महत्त् आहे. हा निसर्गाचा मोठा संकेत असू शकतो. त्यामुळे तुम्हालाही सकाळी तीन ते चार वाजेदरम्यान जाग येत असेल तर त्याचा अर्थ काय होतो, हे जाणून घेऊ या...

1 / 6
ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्म मुहूर्त अनेक अर्थांनी खास असतो. सूर्योदयापूर्वीच्या साधारण दीड तास अगोदरच्या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हटले जाते. कधीकधी काही लोक अलार्म वाजलेला नसला तरी ब्रह्म मुहूर्तावर जागे होताता. काही लोकांना मात्र अचानकच जाग येते.

ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्म मुहूर्त अनेक अर्थांनी खास असतो. सूर्योदयापूर्वीच्या साधारण दीड तास अगोदरच्या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हटले जाते. कधीकधी काही लोक अलार्म वाजलेला नसला तरी ब्रह्म मुहूर्तावर जागे होताता. काही लोकांना मात्र अचानकच जाग येते.

2 / 6
तुम्हाला सकाळी तीन किंवा चार वाजेदरम्यान जाग येत असेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण हे तुमच्यासाठी शुभ संकेत असू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार या घटनेला फार शुभ मानले जाते. कारण सकाळी तीन ते चार वाजेदरम्यान अनेक शुभ उर्जांचा संचार असतो.

तुम्हाला सकाळी तीन किंवा चार वाजेदरम्यान जाग येत असेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण हे तुमच्यासाठी शुभ संकेत असू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार या घटनेला फार शुभ मानले जाते. कारण सकाळी तीन ते चार वाजेदरम्यान अनेक शुभ उर्जांचा संचार असतो.

3 / 6
तुम्हाला सकाळी तीन ते चार वाजेदरम्यान जाग येत असेल तर निसर्गाकडून तुम्हाला मोठे संकेत मिळू शकतात. तुम्ही या वेळेला जागून त्या वेळेचा पूर्ण फायदा घेतला पाहिजे, असा तुम्हाला यातून संकेत असू शकतो.

तुम्हाला सकाळी तीन ते चार वाजेदरम्यान जाग येत असेल तर निसर्गाकडून तुम्हाला मोठे संकेत मिळू शकतात. तुम्ही या वेळेला जागून त्या वेळेचा पूर्ण फायदा घेतला पाहिजे, असा तुम्हाला यातून संकेत असू शकतो.

4 / 6
तुम्हाला जर तीन ते चार वाजेदरम्यान जाग येत असेल तर तुम्ही तुमच्या देवाची प्रार्थना केली पाहिजे. यामुळे तुमचा पुढचा दिवस चांगला जाईल. तसेच अनेक सकारात्मक गोष्टी घडतील.

तुम्हाला जर तीन ते चार वाजेदरम्यान जाग येत असेल तर तुम्ही तुमच्या देवाची प्रार्थना केली पाहिजे. यामुळे तुमचा पुढचा दिवस चांगला जाईल. तसेच अनेक सकारात्मक गोष्टी घडतील.

5 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.