AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शून्य रुपये खर्च, पाल घरात कधीच दिसणार नाही; एकदा उपाय केला की विषयच संपला!

घरातील पालींमुळे अनेक महिला त्रस्त असतात. कितीही उपाय करून पाहिले तरीही पाल काही घरातून निघून जात नाही. परंतु किचनमधीलच या दोन वस्तू वापरून तुम्ही पालींना घरातून कायमचं पळवून लावू शकता. ते कसं शक्य आहे, हे जाणून घेऊ या...

| Updated on: Apr 07, 2026 | 11:31 PM
Share
अनेकदा तुम्ही घराच्या छतावर, भिंतींवर तसेच किचनमध्ये कोपऱ्यात पाल पाहिली असेल. एकदा घरात पाल झाली की ती घरातून सहजासहजी निघून जात नाही. त्यासाठीच पालींचा नायनाट व्हावा यासाठीचा एक घरगुती उपाय जाणून घेऊ या.

अनेकदा तुम्ही घराच्या छतावर, भिंतींवर तसेच किचनमध्ये कोपऱ्यात पाल पाहिली असेल. एकदा घरात पाल झाली की ती घरातून सहजासहजी निघून जात नाही. त्यासाठीच पालींचा नायनाट व्हावा यासाठीचा एक घरगुती उपाय जाणून घेऊ या.

1 / 5
घरात पाल झाल्यावर लवकरच त्या आणखी पिलांना जन्म देतात. परिणामी सगळीकडे पालीच-पाली दिसतात. त्यामुळे कधीकधी चिडचीडही होते. परंतु तुम्ही हा उपाय करून पाहिला तर घरातील पाली निघून जातील.

घरात पाल झाल्यावर लवकरच त्या आणखी पिलांना जन्म देतात. परिणामी सगळीकडे पालीच-पाली दिसतात. त्यामुळे कधीकधी चिडचीडही होते. परंतु तुम्ही हा उपाय करून पाहिला तर घरातील पाली निघून जातील.

2 / 5
पालींना काही विशिष्ट वस्तूंचा गंध आवडत नाही. हा गंध आला की पाल पळून जाते. यातील काही वस्तू तुमच्या किचनमध्येही असतात. पालींना लसून आणि कांद्याचा गंध आवडत नाही.

पालींना काही विशिष्ट वस्तूंचा गंध आवडत नाही. हा गंध आला की पाल पळून जाते. यातील काही वस्तू तुमच्या किचनमध्येही असतात. पालींना लसून आणि कांद्याचा गंध आवडत नाही.

3 / 5
त्यामुळे तुम्ही घरात लसूण आणि कांद्याच्या पाकळ्या ठेवल्या तर पाली पळून निघून जातात. हा उपाय करून पाहिल्यावर पाली नंतर येण्याची हिंमतही करत नाहीत, असेस सांगितले जाते. या उपायामुळे तुमची कायमची डोकेदुखी कमी होऊ शकते.

त्यामुळे तुम्ही घरात लसूण आणि कांद्याच्या पाकळ्या ठेवल्या तर पाली पळून निघून जातात. हा उपाय करून पाहिल्यावर पाली नंतर येण्याची हिंमतही करत नाहीत, असेस सांगितले जाते. या उपायामुळे तुमची कायमची डोकेदुखी कमी होऊ शकते.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला