AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | भीषण आगीत भाताचं पीक जळून खाक; शेतकऱ्याला अडीच लाखाचा फटका

वापे येथील शेतकरी नूतन पाटील यांनी भात शेती करुन पिकवलेल्या भात शेतीची कापणी करुन तब्बल 650 भाताचे भारे आपल्या शेतात रचून ठेवले होते.

| Updated on: Dec 01, 2020 | 5:22 PM
Share
भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेतीचे पीक घेतल जात असताना भाताच्या भाऱ्यांना आग लागून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. भिवंडी तालुक्यातील वापे येथे ही घटना घडली.

भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेतीचे पीक घेतल जात असताना भाताच्या भाऱ्यांना आग लागून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. भिवंडी तालुक्यातील वापे येथे ही घटना घडली.

1 / 6
वापे येथील शेतकरी नूतन पाटील यांनी भात शेती करुन पिकवलेल्या भात शेतीची कापणी करुन तब्बल 650 भाताचे भारे आपल्या शेतात रचून ठेवले होते. त्याठिकाणी ही अचानक आग लागून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

वापे येथील शेतकरी नूतन पाटील यांनी भात शेती करुन पिकवलेल्या भात शेतीची कापणी करुन तब्बल 650 भाताचे भारे आपल्या शेतात रचून ठेवले होते. त्याठिकाणी ही अचानक आग लागून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

2 / 6
सदर घटना तालुक्यातील वापे ग्रामपंचायत परिसरात गावाबाहेर असलेल्या शेतकऱ्याच्या शेतात घडली असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सदर घटना तालुक्यातील वापे ग्रामपंचायत परिसरात गावाबाहेर असलेल्या शेतकऱ्याच्या शेतात घडली असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

3 / 6
दरम्यान, आग लागल्याचे समजल्यावर गावातील ग्रामस्थांनी ही आग विझविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. परंतु, तोपर्यंत सर्व भाताचे भारे जाळून खाक झाले होते.

दरम्यान, आग लागल्याचे समजल्यावर गावातील ग्रामस्थांनी ही आग विझविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. परंतु, तोपर्यंत सर्व भाताचे भारे जाळून खाक झाले होते.

4 / 6
या आगीमुळे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची महिती शेतकरी नूतन पाटील यांनी दिली आहे.

या आगीमुळे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची महिती शेतकरी नूतन पाटील यांनी दिली आहे.

5 / 6
तालुक्यातील बहुतांशी शेतकरी वर्षातून एकच भाताच पीक घेऊन आपला उदर निर्वाह करत असतात. तसेच, यावर्षी अतिवृष्टी आणि कोरोना या दुहेरी संकटामुळे शेतकरी अगोदरपासून आर्थिक संकटात सापडला असताना वर्षभर मेहनत करुन हातातोंडाशी आलेलं पीक असं जळून खाक झालं असल्याने शेतकरी नूतन पाटील यांच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे.

तालुक्यातील बहुतांशी शेतकरी वर्षातून एकच भाताच पीक घेऊन आपला उदर निर्वाह करत असतात. तसेच, यावर्षी अतिवृष्टी आणि कोरोना या दुहेरी संकटामुळे शेतकरी अगोदरपासून आर्थिक संकटात सापडला असताना वर्षभर मेहनत करुन हातातोंडाशी आलेलं पीक असं जळून खाक झालं असल्याने शेतकरी नूतन पाटील यांच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे.

6 / 6
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.