PHOTO | भीषण आगीत भाताचं पीक जळून खाक; शेतकऱ्याला अडीच लाखाचा फटका

वापे येथील शेतकरी नूतन पाटील यांनी भात शेती करुन पिकवलेल्या भात शेतीची कापणी करुन तब्बल 650 भाताचे भारे आपल्या शेतात रचून ठेवले होते.

| Updated on: Dec 01, 2020 | 5:22 PM
भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेतीचे पीक घेतल जात असताना भाताच्या भाऱ्यांना आग लागून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. भिवंडी तालुक्यातील वापे येथे ही घटना घडली.

भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेतीचे पीक घेतल जात असताना भाताच्या भाऱ्यांना आग लागून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. भिवंडी तालुक्यातील वापे येथे ही घटना घडली.

1 / 6
वापे येथील शेतकरी नूतन पाटील यांनी भात शेती करुन पिकवलेल्या भात शेतीची कापणी करुन तब्बल 650 भाताचे भारे आपल्या शेतात रचून ठेवले होते. त्याठिकाणी ही अचानक आग लागून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

वापे येथील शेतकरी नूतन पाटील यांनी भात शेती करुन पिकवलेल्या भात शेतीची कापणी करुन तब्बल 650 भाताचे भारे आपल्या शेतात रचून ठेवले होते. त्याठिकाणी ही अचानक आग लागून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

2 / 6
सदर घटना तालुक्यातील वापे ग्रामपंचायत परिसरात गावाबाहेर असलेल्या शेतकऱ्याच्या शेतात घडली असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सदर घटना तालुक्यातील वापे ग्रामपंचायत परिसरात गावाबाहेर असलेल्या शेतकऱ्याच्या शेतात घडली असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

3 / 6
दरम्यान, आग लागल्याचे समजल्यावर गावातील ग्रामस्थांनी ही आग विझविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. परंतु, तोपर्यंत सर्व भाताचे भारे जाळून खाक झाले होते.

दरम्यान, आग लागल्याचे समजल्यावर गावातील ग्रामस्थांनी ही आग विझविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. परंतु, तोपर्यंत सर्व भाताचे भारे जाळून खाक झाले होते.

4 / 6
या आगीमुळे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची महिती शेतकरी नूतन पाटील यांनी दिली आहे.

या आगीमुळे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची महिती शेतकरी नूतन पाटील यांनी दिली आहे.

5 / 6
तालुक्यातील बहुतांशी शेतकरी वर्षातून एकच भाताच पीक घेऊन आपला उदर निर्वाह करत असतात. तसेच, यावर्षी अतिवृष्टी आणि कोरोना या दुहेरी संकटामुळे शेतकरी अगोदरपासून आर्थिक संकटात सापडला असताना वर्षभर मेहनत करुन हातातोंडाशी आलेलं पीक असं जळून खाक झालं असल्याने शेतकरी नूतन पाटील यांच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे.

तालुक्यातील बहुतांशी शेतकरी वर्षातून एकच भाताच पीक घेऊन आपला उदर निर्वाह करत असतात. तसेच, यावर्षी अतिवृष्टी आणि कोरोना या दुहेरी संकटामुळे शेतकरी अगोदरपासून आर्थिक संकटात सापडला असताना वर्षभर मेहनत करुन हातातोंडाशी आलेलं पीक असं जळून खाक झालं असल्याने शेतकरी नूतन पाटील यांच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.