AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | भीषण आगीत भाताचं पीक जळून खाक; शेतकऱ्याला अडीच लाखाचा फटका

वापे येथील शेतकरी नूतन पाटील यांनी भात शेती करुन पिकवलेल्या भात शेतीची कापणी करुन तब्बल 650 भाताचे भारे आपल्या शेतात रचून ठेवले होते.

| Updated on: Dec 01, 2020 | 5:22 PM
Share
भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेतीचे पीक घेतल जात असताना भाताच्या भाऱ्यांना आग लागून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. भिवंडी तालुक्यातील वापे येथे ही घटना घडली.

भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेतीचे पीक घेतल जात असताना भाताच्या भाऱ्यांना आग लागून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. भिवंडी तालुक्यातील वापे येथे ही घटना घडली.

1 / 6
वापे येथील शेतकरी नूतन पाटील यांनी भात शेती करुन पिकवलेल्या भात शेतीची कापणी करुन तब्बल 650 भाताचे भारे आपल्या शेतात रचून ठेवले होते. त्याठिकाणी ही अचानक आग लागून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

वापे येथील शेतकरी नूतन पाटील यांनी भात शेती करुन पिकवलेल्या भात शेतीची कापणी करुन तब्बल 650 भाताचे भारे आपल्या शेतात रचून ठेवले होते. त्याठिकाणी ही अचानक आग लागून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

2 / 6
सदर घटना तालुक्यातील वापे ग्रामपंचायत परिसरात गावाबाहेर असलेल्या शेतकऱ्याच्या शेतात घडली असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सदर घटना तालुक्यातील वापे ग्रामपंचायत परिसरात गावाबाहेर असलेल्या शेतकऱ्याच्या शेतात घडली असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

3 / 6
दरम्यान, आग लागल्याचे समजल्यावर गावातील ग्रामस्थांनी ही आग विझविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. परंतु, तोपर्यंत सर्व भाताचे भारे जाळून खाक झाले होते.

दरम्यान, आग लागल्याचे समजल्यावर गावातील ग्रामस्थांनी ही आग विझविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. परंतु, तोपर्यंत सर्व भाताचे भारे जाळून खाक झाले होते.

4 / 6
या आगीमुळे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची महिती शेतकरी नूतन पाटील यांनी दिली आहे.

या आगीमुळे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची महिती शेतकरी नूतन पाटील यांनी दिली आहे.

5 / 6
तालुक्यातील बहुतांशी शेतकरी वर्षातून एकच भाताच पीक घेऊन आपला उदर निर्वाह करत असतात. तसेच, यावर्षी अतिवृष्टी आणि कोरोना या दुहेरी संकटामुळे शेतकरी अगोदरपासून आर्थिक संकटात सापडला असताना वर्षभर मेहनत करुन हातातोंडाशी आलेलं पीक असं जळून खाक झालं असल्याने शेतकरी नूतन पाटील यांच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे.

तालुक्यातील बहुतांशी शेतकरी वर्षातून एकच भाताच पीक घेऊन आपला उदर निर्वाह करत असतात. तसेच, यावर्षी अतिवृष्टी आणि कोरोना या दुहेरी संकटामुळे शेतकरी अगोदरपासून आर्थिक संकटात सापडला असताना वर्षभर मेहनत करुन हातातोंडाशी आलेलं पीक असं जळून खाक झालं असल्याने शेतकरी नूतन पाटील यांच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे.

6 / 6
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.