AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा लॉकडाऊनचे दिवस, आता IPL चे सगळे सामने प्रेक्षकांविना? मोठी अपडेट समोर!

चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी मोठी मागणी केली आहे. त्यांनी आयपीएलचे उर्वरित सामने प्रेक्षकांशिवाय आयोजित करावेत, अशी मागणी केली आहे.

| Updated on: May 17, 2026 | 10:03 PM
Share
चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी मोठी मागणी केली आहे. त्यांनी आयपीएलचे उर्वरित सामने प्रेक्षकांशिवाय आयोजित करावेत, अशी मागणी केली आहे. त्यांनी केलेल्या या मागणीची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी मोठी मागणी केली आहे. त्यांनी आयपीएलचे उर्वरित सामने प्रेक्षकांशिवाय आयोजित करावेत, अशी मागणी केली आहे. त्यांनी केलेल्या या मागणीची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

1 / 5
सोबतच त्यांनी मर्यादित स्टेडियममध्ये सामन्यांचे आयोजन करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. या मागण्यांचे पत्र त्यांनी क्रीडामंत्री मनुख मांडवीय यांना लिहिले आहे.

सोबतच त्यांनी मर्यादित स्टेडियममध्ये सामन्यांचे आयोजन करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. या मागण्यांचे पत्र त्यांनी क्रीडामंत्री मनुख मांडवीय यांना लिहिले आहे.

2 / 5
आयपीएलच्या सामन्यांसाठी संघाने हवाई मार्गाने तसेच रस्त्याने लाखो किलोमीटर प्रवास केला. या हवाई प्रवासामुळे भारत सरकारवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच उर्वरित आयपीएलचे सामने प्रेक्षकांशिवाय आयोजित करावेत, असेही ते या पत्रात म्हणाले आहेत.

आयपीएलच्या सामन्यांसाठी संघाने हवाई मार्गाने तसेच रस्त्याने लाखो किलोमीटर प्रवास केला. या हवाई प्रवासामुळे भारत सरकारवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच उर्वरित आयपीएलचे सामने प्रेक्षकांशिवाय आयोजित करावेत, असेही ते या पत्रात म्हणाले आहेत.

3 / 5
आयपीएलच्या एका सामन्याला सरासारी 50 हजार प्रेक्षक उपस्थित असतात. या प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यासाठी हजारो लिटर पेट्रोल, डिझेल लागते. प्रेक्षकांशिवाय आयपीएल आयोजित केल्यास तेवढ्या इंधनाची बचत होऊ शकते, असा तर्कही त्यांनी या पत्रात लावला आहे.

आयपीएलच्या एका सामन्याला सरासारी 50 हजार प्रेक्षक उपस्थित असतात. या प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यासाठी हजारो लिटर पेट्रोल, डिझेल लागते. प्रेक्षकांशिवाय आयपीएल आयोजित केल्यास तेवढ्या इंधनाची बचत होऊ शकते, असा तर्कही त्यांनी या पत्रात लावला आहे.

4 / 5
दरम्यान, आता ब्रिजेश गोयल यांनी क्रीडामंत्र्यांकडे केलेल्या या मागणीचा केंद्र सरकार किती गांभीर्याने विचार करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच ही मागणी मान्य झाल्यास आयपीएलचे उर्वरित सामने खरंच प्रेक्षकांविना आयोजित केले जाणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दरम्यान, आता ब्रिजेश गोयल यांनी क्रीडामंत्र्यांकडे केलेल्या या मागणीचा केंद्र सरकार किती गांभीर्याने विचार करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच ही मागणी मान्य झाल्यास आयपीएलचे उर्वरित सामने खरंच प्रेक्षकांविना आयोजित केले जाणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! 19 तासांत हटवला 100 टन मलबा! मुंबई-पुणे महामार्ग पुन्हा...
मोठी बातमी! 19 तासांत हटवला 100 टन मलबा! मुंबई-पुणे महामार्ग पुन्हा झाला सुरू
दिल्लीकडे मुख्यमंत्री फडणवीसांची धाव!; मंत्रिमंडळ विस्ताराच्या....
CM Devendra Fadnavis | दिल्लीकडे मुख्यमंत्री फडणवीसांची धाव!; मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली?
गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; दुतोंड्या मारुतीपर्यंत...
Nashik Godavari River | गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; दुतोंड्या मारुतीपर्यंत पोहचलं पाणी; नाशिकला ढगफुटीचा इशारा
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...