AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वरंधघाट मार्गात कार २०० फूट खाली कोसळली, तिघांचा मृत्यू, नेमका कसा झाला अपघात?

Varandha Ghat : पुणे शहराकडून कोकणाकडे जाणारी वाहतूक वरंधघाटातून बंद केली आहे. वाहतूक बंद असताना प्रवास केल्यानंतर शनिवारी या घाटात मोठा अपघात झाला. त्यात तिघांचा मृत्यू झाला.

| Updated on: Jul 29, 2023 | 3:01 PM
Share
पुणे शहरातून वरंधघाट घाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर शनिवारी अपघात झाला. घाटात कार नीरा देवघर धरणाच्या पाण्यात कोसळली. त्यात तिघांचा मृत्यू झाला.

पुणे शहरातून वरंधघाट घाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर शनिवारी अपघात झाला. घाटात कार नीरा देवघर धरणाच्या पाण्यात कोसळली. त्यात तिघांचा मृत्यू झाला.

1 / 5
वरंधघाडातून कार जात असताना चालकास वळणाचा अंदाज आला नाही. यामुळे कार 200 फूट खाली कोसळली. वळणावर संरक्षण कठडे नसल्यानं गाडी थेट नीरा देवघर धरणाच्या पाण्यात गेली.

वरंधघाडातून कार जात असताना चालकास वळणाचा अंदाज आला नाही. यामुळे कार 200 फूट खाली कोसळली. वळणावर संरक्षण कठडे नसल्यानं गाडी थेट नीरा देवघर धरणाच्या पाण्यात गेली.

2 / 5
अपघातानंतर स्थानिक रेस्क्यू टीम घटना स्थळी दाखल झाली. रेस्क्यू टीमच्या जवानांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. कारमधील तिघा जणांचा मृत्यू झाला आहे तर एकाला वाचविण्यात यश आले आहे.

अपघातानंतर स्थानिक रेस्क्यू टीम घटना स्थळी दाखल झाली. रेस्क्यू टीमच्या जवानांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. कारमधील तिघा जणांचा मृत्यू झाला आहे तर एकाला वाचविण्यात यश आले आहे.

3 / 5
पुणे येथील अक्षय रमेश धाडे (वय 27, रा रावेत), स्वप्निल शिंदे (वय 28, पुणे) आणि हरप्रित (वय 28, पुणे) या तिघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. संकेत जोशी (वय 26, रा. बाणेर) याला वाचवण्यात यश आले आहे.

पुणे येथील अक्षय रमेश धाडे (वय 27, रा रावेत), स्वप्निल शिंदे (वय 28, पुणे) आणि हरप्रित (वय 28, पुणे) या तिघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. संकेत जोशी (वय 26, रा. बाणेर) याला वाचवण्यात यश आले आहे.

4 / 5
वरंधा घाट ३० सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे ताम्हिनी घाटाचा पर्याय वाहनधारकांना दिला आहे. परंतु वरंधा घाटातून प्रवास कमी वेळेत होतो त्यामुळे अनेक जण धोकादायक असणाऱ्या या मार्गावरुन जात असतात.

वरंधा घाट ३० सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे ताम्हिनी घाटाचा पर्याय वाहनधारकांना दिला आहे. परंतु वरंधा घाटातून प्रवास कमी वेळेत होतो त्यामुळे अनेक जण धोकादायक असणाऱ्या या मार्गावरुन जात असतात.

5 / 5
Follow Us
AAP फुटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल; ED कारवाईनंतर राजकीय भूकंप
AAP फुटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल; ED कारवाईनंतर राजकीय भूकंप.
मला अटक झाली तेव्हाही... आप खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर संजय राऊतांनी
मला अटक झाली तेव्हाही... आप खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर संजय राऊतांनी.
विधानपरिषद निवडणुकीत ठाकरेच उमेदवार? मविआत चर्चा....
विधानपरिषद निवडणुकीत ठाकरेच उमेदवार? मविआत चर्चा.....
छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, अन्...' बागेश्वर बाबा नेमकं..
छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, अन्...' बागेश्वर बाबा नेमकं...
तर आनंद दिघेंनी निरुपम यांच्या कानाखाली खेचली असती...शिंदे मात्र...
तर आनंद दिघेंनी निरुपम यांच्या कानाखाली खेचली असती...शिंदे मात्र....
मराठीच्या सक्तीवरून मनसे-शिंदे गटाची जुंपली, भैय्यांना हिसका
मराठीच्या सक्तीवरून मनसे-शिंदे गटाची जुंपली, भैय्यांना हिसका.
मराठी सक्तीवरून वाद पेटला; अविनाश जाधव-सदावर्ते आमने-सामने
मराठी सक्तीवरून वाद पेटला; अविनाश जाधव-सदावर्ते आमने-सामने.
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.