AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वरंधघाट मार्गात कार २०० फूट खाली कोसळली, तिघांचा मृत्यू, नेमका कसा झाला अपघात?

Varandha Ghat : पुणे शहराकडून कोकणाकडे जाणारी वाहतूक वरंधघाटातून बंद केली आहे. वाहतूक बंद असताना प्रवास केल्यानंतर शनिवारी या घाटात मोठा अपघात झाला. त्यात तिघांचा मृत्यू झाला.

| Updated on: Jul 29, 2023 | 3:01 PM
Share
पुणे शहरातून वरंधघाट घाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर शनिवारी अपघात झाला. घाटात कार नीरा देवघर धरणाच्या पाण्यात कोसळली. त्यात तिघांचा मृत्यू झाला.

पुणे शहरातून वरंधघाट घाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर शनिवारी अपघात झाला. घाटात कार नीरा देवघर धरणाच्या पाण्यात कोसळली. त्यात तिघांचा मृत्यू झाला.

1 / 5
वरंधघाडातून कार जात असताना चालकास वळणाचा अंदाज आला नाही. यामुळे कार 200 फूट खाली कोसळली. वळणावर संरक्षण कठडे नसल्यानं गाडी थेट नीरा देवघर धरणाच्या पाण्यात गेली.

वरंधघाडातून कार जात असताना चालकास वळणाचा अंदाज आला नाही. यामुळे कार 200 फूट खाली कोसळली. वळणावर संरक्षण कठडे नसल्यानं गाडी थेट नीरा देवघर धरणाच्या पाण्यात गेली.

2 / 5
अपघातानंतर स्थानिक रेस्क्यू टीम घटना स्थळी दाखल झाली. रेस्क्यू टीमच्या जवानांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. कारमधील तिघा जणांचा मृत्यू झाला आहे तर एकाला वाचविण्यात यश आले आहे.

अपघातानंतर स्थानिक रेस्क्यू टीम घटना स्थळी दाखल झाली. रेस्क्यू टीमच्या जवानांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. कारमधील तिघा जणांचा मृत्यू झाला आहे तर एकाला वाचविण्यात यश आले आहे.

3 / 5
पुणे येथील अक्षय रमेश धाडे (वय 27, रा रावेत), स्वप्निल शिंदे (वय 28, पुणे) आणि हरप्रित (वय 28, पुणे) या तिघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. संकेत जोशी (वय 26, रा. बाणेर) याला वाचवण्यात यश आले आहे.

पुणे येथील अक्षय रमेश धाडे (वय 27, रा रावेत), स्वप्निल शिंदे (वय 28, पुणे) आणि हरप्रित (वय 28, पुणे) या तिघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. संकेत जोशी (वय 26, रा. बाणेर) याला वाचवण्यात यश आले आहे.

4 / 5
वरंधा घाट ३० सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे ताम्हिनी घाटाचा पर्याय वाहनधारकांना दिला आहे. परंतु वरंधा घाटातून प्रवास कमी वेळेत होतो त्यामुळे अनेक जण धोकादायक असणाऱ्या या मार्गावरुन जात असतात.

वरंधा घाट ३० सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे ताम्हिनी घाटाचा पर्याय वाहनधारकांना दिला आहे. परंतु वरंधा घाटातून प्रवास कमी वेळेत होतो त्यामुळे अनेक जण धोकादायक असणाऱ्या या मार्गावरुन जात असतात.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.