AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : पैसे आल्यावर कधीच विसरून नका या 4 गोष्टी, चाणक्यांचा उपदेश काय?

आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात कसं जगावं, यशस्वी कसं व्हावं याचेही काही संदेश दिले आहेत. पैसे कमवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, याबद्दलही त्यांनी सांगितलेलं आहे. आचार्य चाणक्य यांच्या शिकवणीनुसार आयुष्यात फक्त चार कामं केली तर पैशांची चक्क बरसात होऊ शकते. तसेच एकदा श्रीमंत झाल्यानंतर काय करायला हवं याबद्दलही त्यांनी सविस्तर सांगितलं आहे.

| Updated on: Aug 04, 2025 | 8:02 PM
Share
भारताच्या इतिहासातून आचार्य चाणक्य यांचं नाव कधीही मिटवता येणार नाही. अर्थशास्त्र, राजकारण तसेच अशा अनेक क्षेत्रात त्यांच्याकडे खूप सारं ज्ञान होतं. त्यांनी दिलेले काही संदेश आजही तेवढेच कालसुसंगत वाटतात.

भारताच्या इतिहासातून आचार्य चाणक्य यांचं नाव कधीही मिटवता येणार नाही. अर्थशास्त्र, राजकारण तसेच अशा अनेक क्षेत्रात त्यांच्याकडे खूप सारं ज्ञान होतं. त्यांनी दिलेले काही संदेश आजही तेवढेच कालसुसंगत वाटतात.

1 / 6
आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात कसं जगावं, यशस्वी कसं व्हावं याचेही काही संदेश दिले आहेत. पैसे कमवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, याबद्दलही त्यांनी सांगितलेलं आहे. आचार्य चाणक्य यांच्या शिकवणीनुसार आयुष्यात फक्त चार कामं केली तर पैशांची चक्क बरसात होऊ शकते. तसेच एकदा श्रीमंत झाल्यानंतर काय करायला हवं याबद्दलही त्यांनी सविस्तर सांगितलं आहे.

आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात कसं जगावं, यशस्वी कसं व्हावं याचेही काही संदेश दिले आहेत. पैसे कमवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, याबद्दलही त्यांनी सांगितलेलं आहे. आचार्य चाणक्य यांच्या शिकवणीनुसार आयुष्यात फक्त चार कामं केली तर पैशांची चक्क बरसात होऊ शकते. तसेच एकदा श्रीमंत झाल्यानंतर काय करायला हवं याबद्दलही त्यांनी सविस्तर सांगितलं आहे.

2 / 6
आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यांनुसार तुमच्याकडे पैसे असतील तर ते कुठेतरी गुंतवले पाहिजेत. तुम्ही पैसे तसेच ठेवून दिले तर ते हळूहळू संपून जातील. त्यांचे मूल्यही कमी होईल. त्यामुळे तुमच्याकडे असलेले पैसे कुठेतरी गुंतवले पाहिजेत.

आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यांनुसार तुमच्याकडे पैसे असतील तर ते कुठेतरी गुंतवले पाहिजेत. तुम्ही पैसे तसेच ठेवून दिले तर ते हळूहळू संपून जातील. त्यांचे मूल्यही कमी होईल. त्यामुळे तुमच्याकडे असलेले पैसे कुठेतरी गुंतवले पाहिजेत.

3 / 6
तुमच्याकडे पैसे असतील तर तुमच्या भाऊ, बहीण यांनाही मदत केली पाहिजे. आपल्या जवळच्या नातेवाईकांना पैशांची गरज असेल आणि तुमच्याकडे मुबलक पैसे असतील तर ते इतरांच्याही कामी येतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तसेच केलेली मदत ही निस्वार्थ भावनेने असावी, असेही आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले आहे.

तुमच्याकडे पैसे असतील तर तुमच्या भाऊ, बहीण यांनाही मदत केली पाहिजे. आपल्या जवळच्या नातेवाईकांना पैशांची गरज असेल आणि तुमच्याकडे मुबलक पैसे असतील तर ते इतरांच्याही कामी येतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तसेच केलेली मदत ही निस्वार्थ भावनेने असावी, असेही आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले आहे.

4 / 6
आचार्य चाणक्य यांच्यानुसार तुमच्याकडे पैसे असतील तर गरजू लोकांना ते जरूर दान करावेत.  कारण तसे केल्याने तुम्हाला पुण्य लागते. त्यामुळेच आचार्य चाणक्य यांनी सांगितल्यानुसार गरजू लोकांना दान केले पाहिजे.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार तुमच्याकडे पैसे असतील तर गरजू लोकांना ते जरूर दान करावेत. कारण तसे केल्याने तुम्हाला पुण्य लागते. त्यामुळेच आचार्य चाणक्य यांनी सांगितल्यानुसार गरजू लोकांना दान केले पाहिजे.

5 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.